पोस्ट्स

मार्च १७, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जागतिक वन दिवसाच्या निमित्याने -

इमेज
सध्याच्या प्रचंड तापमानाच्या काळात आपणास एकच चर्चा ऐकू येते झाडे लावली पाहिजेत झाडे लावली पाहिजेत . झाडांमुळे पर्यावरणाचा समतोल टिकतो    ही या मागची कल्पना आहे .   मानवास हे वृक्षांचे महत्व फार आधीच समजले होते . त्या अनूषंगाने मानवाने पाउले देखील टाकण्यास सुरवात केली होती . त्याचीच फलनिष्पती म्हणजे जागतिक वन दिवस . जो आपण 21 मार्च रोजी साजरा करतो . मानवी आयुष्यात वनांचे महत्व किती आहे हे आपणास तुकोबाराय आदी संताच्या अभंगातून लक्षात येतेच . संतांनी सांगितलेले हे   वृक्षांचे महत्व   आपण अनूभवू पण शकतो       उदाहरणार्थ महाराष्ट्रातील महत्तवाची समजणारी जाणारी पुणे आणि नाशिक ही शहरं घेयुया   पुणे आणि नाशिक दोन्ही समान शहरे किंबहूना पुणे अधिक जलदचं या दोन्ही शहरातून फेरफटका मारल्यास आपणास काय जाणवते ? नाशकात आपणास अधिक उन जाणवते त्या तूलनेत पुण्यात उन कमी जाणवते   पुणे अधिक प्रमाणात   ग्रीन हाउस गँसेसचे उत्सर्जन करत असून देखील आपणास हा फरक जाणवतो   . याचा मागचा कारणाचा शोध घेतला असता आपणास दिसते की पुण्याच्या आसपास असणार्या तळजाई पर्वती चर्तश्रुंगी आदि टेकड्यांवर   अद्याप असलेली वनराई या उ

भारत जपान मैत्री चिरायू होवो

इमेज
     मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवाड्यत २० आणि २१ मार्च रोजी जपानचे पंतप्रधान किसिंदा फुमिओ भारताचा अधिकृत दौऱ्यावर येत आहेत त्यावेळी ते पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दोन्ही देशांसासाठी महत्वाच्या असणाऱ्या द्विपक्षीय आणि प्रादेशिक विषयावर चर्चा करण्याबरोबर जपान जी ७ चा आणि भारत जी २० चा अध्यक्ष असल्याने दोन्ही देशांच्या प्राधान्यक्रमावर चर्चा करतील  कोणत्याही दोन देशातील परराष्ट्र संबंध हि सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे कोणत्याही २ देशांचे भविष्यतील संबंध कसे  राहतील या साठी भूतकाळात त्यांचे संबंध कसे होते यावर अवलुबुन असते जपानच्या पंतप्रधानाची हे भेट समजावून घेण्यासाठी आपणस या दोन देशातील संबंध कसे विकसित झाले हे अभ्यासाने महत्त्वाचे ठरेल         मित्रानो मध्ययुगात चीनमार्फत बौद्धधर्म  जपानमध्ये पोहोचला . हे आपणास ज्ञात असेलच हे सांस्कृतिक आदानप्रदान झाले . आर्थिक आणि तंत्रज्ञाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास  त्यातही विशेषत्वाने भारताच्या बाबतीत बोलायचे झाल्यास जपानच्या ताकदीच्या सर्वप्रथम उल्लेख स्वामी विवेकांनद यांच्या पहिल्या अमेरिकेच्या प्रवासात येते . त्यांनी त्या वेळेस म्हण