भारत बांगलादेश मैत्री नव्याने उमलताना
बांगलादेश, दक्षिण आशियातील असा देश जो ज्याची आपल्या भारताबरोबर सर्वाधिक लांबीची सीमा आहे , ज्या देशातील 8 प्रशासकीय विभागापैकी 6 प्रशासकीय विभागात आपणास जमिनीवरून चालत जाता येते . तर एका प्रशासकीय विभागता आपण समुद्रमार्गे सहजतेने जाऊ शकतो . ज्या देशाची अधिकृत भाषा आपल्या एका राज्यची देखील राज्यभाषा आहे . तसेच ज्याच्या आर्थिक क्षमतेबाबत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिलेल्या एका अहवालामुळे भारताची आणि बांगलादेशच्या आर्थिक आर्थिक क्षमतेविषयी विविध चर्चाना भारतात सुरवात झाली तर अश्या बांगलादेशाबरोबर आपल्या भारताचे सहकाऱ्यांचे नवे पर्व सुरु झाले आहे .आपल्या भारताच्या एका कोपऱ्यात असणाऱ्या ईशान्य भारताच्या विकासास ठी तसेच आंतराष्ट्रीय पातळीवर भारताची ताकद वाढवण्याबरोबरच स्वविकासात देखील बांगलादेश भारताला मदत करत आहे आणि स्वतःचा विकास देखील करत आहे . मराठी माध्यमात या विषयी अत्यंत कमी बोलले गेल्याने जे जे आपणासी ठाव ते ते सकळांसी सांगावे , शहाणे करून सोडावे सकल जण या समर्थांच्या उक्तीनुसार या विषयी माहिती देण्यासाठी आजचे लेखन सर्वप्रथम भारतचे आंतरराष्ट्रीय संबंधात महत्व वाढवणारी बांगल