: हरप्पा संस्क्रूती आणी आपण
सर्वप्रथम ठाकुर्ली आणी ठाणे येथे ईमारत पडुन म्रुत्युमुखी पडलेल्या आणी सर्वस्वी गमावलेल्या व्यक्तीचा दुखात आपण सहभागी असलाच नरेंद्र मोदी यांनी नुकतीच स्मार्ट सिटी योजनेची घोषणा केली . त्याची लढाई किती अवघड आहे . याची कल्पना ठाकुर्ली आणी ठाणे येथील घटनेवरून आपणास आले असेलच . माञ हा प्रश्न फक्त या दोन शहरापुरता च मर्यादीत नाही . पुणे तिथे काय उणे ही म्हण सिध्द करायचा विडाच उचालय का ? अशी स्थिती पुण्यात आहे . पुण्यातील कल्य ाणीनगर हिंजवडी भागात सार्वजनीक वाहतूक असून नसल्यासारखीच आहे . मी पुण्यात अडीच वर्षे राहीलो , पण पुणे महानगर परीवहन लिमीटेड ही काय गोष्ट आहे हे समजू शकलो नाही . एका बाजूला तोट्यातील बससेवा आणी त्याचवेळी गर्दीने ओसांडून वाहणार्या बसेस हे चिञ पुण्यात सर्रास दिसते . नाशकाच्या बाबतीत बोलायचे असल्यास बसेस सोडून अन्य सार्वजनीक वाहनांची असलेली प्रचंड संख्या हे चिञ नाशकात सामान्य झालेले आहे . सरकार दरबारी नाशकात अश्या वाहनासाठी मीटर आहे पण ते कोण वापरतो यावर एखादा जण विद्यावाचस्पती पदवी घेऊ शकतो . कल्याण डोंबीवलीच्या बाबतीत बोलायचे झाल्यास या दोन जूळ्या शहरापैकी एका शहरातून