पोस्ट्स

डिसेंबर २२, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सिंहावलोकन २०२२ भारत आणि भारताचे शेजारी

इमेज
सध्या चालू ग्रेनीयन कॅलेंडर संपण्यासाठी मोजकेच दिवस शिल्लक आहेत . त्यामुळे हे दिवस सरत्या वर्षाचा आढावा घेण्याचे आहेत असे म्हटल्यास वावगे ठरू नये . हे सरते २०२२ वर्ष भारताच्या सीमा लागलेल्या देशांचा विचार करता अत्यंत वादळी ठरले . भारताच्या सर्व शेजाऱ्याच्या शी विविध बाबतीत भारताचा संबंध आला          मालदीव  या भारताच्या मुख्य भूमीच्या नैऋत्य दिशेला असलेल्या इस्लामिक देशाबाबरोबर भारताचे परराष्ट्र मंत्री २६ आणि २७ मार्च रोजी मालदीवच्या राष्ट्रपतींनी दिलेल्याआमंत्रणाचा स्वीकार करत दोन दिवशीय दौरा केला भारताचा बऱ्याच प्रमाणत संबंध आला २६ आणि २७ मार्च रोजी भारताचे परराष्ट मंत्री एस जयशंकर हे मालदीवच्या दौऱयावर होते परराष्ट्र मंत्र्यांच्या या दौऱ्यात द्विपक्षीय विकास सहकार्य, उद्घाटन/हस्तांतरण आणि मालदीवच्या सामाजिक-आर्थिक विकासाला हातभार लावणाऱ्या आणि तिची सुरक्षा वाढवणाऱ्या अनेक महत्त्वाच्या भारत-समर्थित प्रकल्पांच्या शुभारंभाशी संबंधित अनेक करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या ज्यानुसार मालदीवची राजधानी असलेल्या मले शहरापासून ५० किलोमीटर असलेल्या .अड्डू या शहरात भारताची वकिलात उभारली जाणार आहे य

सिंहावलोकन २०२२ भारताचे शेजारी

इमेज
     सध्या चालू ग्रेनीयन कॅलेंडर संपण्यासाठी मोजकेच दिवस शिल्लक आहेत . त्यामुळे हे दिवस सरत्या वर्षाचा आढावा घेण्याचे आहेत असे म्हटल्यास वावगे ठरू नये . हे सरते २०२२ वर्ष भारताच्या सीमा लागलेल्या देशांचा विचार करता अत्यंत वादळी ठरले . भारताच्या सर्व शेजाऱ्याच्या बाबत हे वर्ष अनेक घडामोडींची भरलेले राहिले . ज्यामध्ये श्रीलंकेत आर्थिक स्थितीमुळे उद्भवलेली अराजकतेची स्थिती , पाकिस्तानातील राजकीय अंदाधुंदी , नेपाळ मधील सत्तेचा पेचप्रसंग , बांगलादेशमधील पंतप्रधानविरोधात सुरु असणारे आंदोलन , अफगाणिस्तानच्या विविध फतव्यामुळे ढासळली त्यांची आर्थिक स्थिती , अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात सीमेवर झालेल्या चकमकी , चीनमध्ये राष्ष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या विरोधात उठाव झाल्याची शक्यता , चीनचे सर्वेसर्वा म्हणून शी जिनपिंग यांचा झालेला उदय ,आदी विविध  घडामोडींचा विचार करावाच लागेल      गेल्या वर्षाचा शेवटच्या काही महिन्यापासून  ढासळत असलेली श्रीलंकेची अर्थव्यवस्था या वर्षी पूर्णतः ढासळली . नैसर्गिक इंधनाची अभूतपूर्व टंचाई श्रीलंकेत निर्माण झाली . माहागाईचा दर अतिशय प्रचंड प्रमाणत वाढला सन १९४८ ला