पोस्ट्स

मे १८, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आयुष्य समृद्ध करणारी बुद्धिबळ स्पर्धा

इमेज
              मागील महिन्यात अर्थात एप्रिल महिन्यात शेवटच्या आठवड्यात नाशिक महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना आणि नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय जलद आणि अति जलद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . या शिवधनुष्यासमान असणाऱ्या स्पर्धेच्या आयोजनात खारीचा वाटा माझ्या देखील होता.  मला या स्पर्धेच्या आयोजनतेतील सहभागाने खूप काही शिकवले . लोकांचे वेगवेगळे अनुभव . एखादा मोठा सोहळा आयोजित करताना कोणकोणत्या अडचणी येऊ शकतात . त्यावर डोकयावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवून यशस्वीपणे मात कशी करायची याचे प्रात्यक्षिकासह शिक्षण मला या स्पर्धेच्या आयोजनातील सहभागामुळे कोणताही खर्च न करता मोफत मिळाले   नाशिकरोड येथील महाराष्ट इव्हायर्मेंट इंजिनीरिंग ट्रेनीं ग आणि रिसर्च अकेडमीच्या (मित्रा) प्रांगणात झालेल्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचे एका शब्दात वाक्यात वर्णन करावयाचे झाल्यास  आयुष्य समृद्ध करणारी बुद्धिबळ स्पर्धा अ सेच करावे लागेल  .        व्यवस्थापनाच्या अनेक बाबींचे  प्रात्यक्षिक मला या वेळेस अनुभवायला मिळाले . जे बुद्धिबळाशी संबंधित असले तरी एक खेळाडूं म्हणून कधीच अनुभवा

भिकारी, ते मोठा निर्यातदार भारताचा गव्हाचा प्रवास

इमेज
  सध्या जगातील मोठ्या 7 अर्थव्यवस्था असणाऱ्या देशांचा समुह अर्थात जी 7 या संघटनेतील देश भारतावर काहीसे नाराज आहेत, आणि याला कारणीभूत आहे, भारताच गहु निर्यात थांबवण्याचा निर्णय. आज भारत जगातील प्रमुख गहु उत्पादक आणि निर्यातदार देश आहे. त्याने घेतलेला निर्णय अयोग्य असल्याचे या देशांचे म्हणणे आहे. त्यामुळे जगभरात गव्हाचे दर वाढू शकतात.ज्यामुळे आधीच  जगभरात चढे असणारे खाद्यपदार्थाचे दर अजूनच वाढतील, असी भिती हे देश व्यक्त करत आहेत.     भारत एकेकाळी स्वतःच्या देशातील नागरीकांची भुक भागवण्यासाठी अमेरीकेपुढे कटोरा पुढे करत गव्हाची भिक मागणारा देश आज जगातील अनेक देशांना गहु निर्यात करतोय. त्याकाळी अमेरीकेत नित्कृष्ट समजल्या जाणाऱ्या आणि प्राण्यांना खाउ घातला जाणारा गहु अर्थात मिलो गहु अमेरीका अत्यंत तोऱ्यात आपणास अपमानास्पद अस्या अटी  घालून अमेरीका  देयची. आज तोच भारत जगात ताठ मानेने गहु निर्यात करतोय. भिकारी ते मोठा निर्यातदार हा भारताच्या गव्हाबाबतचा प्रवास खरोखरीच थक्क करणारा आहे. यासाठी भारताचे सर्व पंतप्रधान आणि सर्व खासदार,शासकीय यंत्रणेतील लोक, कृषी शास्त्रज्ञ यांचे मोठे योगदान आहे. त्य