पोस्ट्स

श्रीलंका लेबलसह पोस्ट दाखवत आहे

दक्षिण आशियाचे राजकारण बदलवणारे वर्ष २०२४

इमेज
नविन वर्ष सुरु होण्यास अजून पावणे दोन महिन्याचा अवधी शिल्लक असला तरी येणारे नवीन वर्ष २०२४ फक्त भारतासाठीच नव्हे तर समस्त दक्षिण आशियासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे.याबतच्या  घटना घडण्यास सुरवात झाल्याने त्यांची  माहिती असणे आवश्यक आहे. तर मित्रांनो आपल्या भारतासह भुटान,बांगलादेश, पाकिस्तान या देशात त्यांच्या संसदेच्या निवडणूका तर श्रीलंकेत त्यांच्या राष्ट्रपतींची निवडणूक या२०२४ मध्ये होणार आहे.या निवडणूकांमध्ये त्या त्या देशांतील समस्त राजकीय जीवन बदलण्याची शक्यता असल्याने संपूर्ण दक्षिण आशियासाठी हे वर्ष २०२४ अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.  त्यातील भुटान या देशातील निवडणूका या भारत आणि दक्षिण आशियावर फारस्या परिणाम करणाऱ्या नसल्याने आणि भारतातील निवडणूकांबाबत अजूनही फारसी वातावरणनिर्मिती न झाल्याने त्या दोन निवडणूका काहीस्या बाजूला ठेवूया .या निवडणूकांपैकी पाकिस्तान आणि बांगलादेशातील निवडणूका भारतासाठी किंबहुना समस्त दक्षिण आशियासाठी महत्त्वाच्या असल्याने त्यावर प्रथम बोलूया          तर इस्लाम हा राष्ट्रीय धर्म असणाऱ्या देशांचा विचार करता दुसऱ्य...

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा श्रीलंका दौरा का महत्वाचा

इमेज
          श्रीलंका , आपल्या भारतीय संस्कृतीचा मोठा प्रभाव असणारा , देश .  ज्या देशाने नुकतेच भारतीयांना आपल्या देशात व्हिसाशिवाय प्रवेश असल्याचे जाहीर केले तो देश म्हणजे श्रीलंका ( मात्र श्रीलंकेच्या नागरिकांना हा मजकूर लिहण्यापर्यंत भारतात येण्याचे असल्यास व्हिसा आवश्यक आहे ) भारताबरोबर बिमस्टेक { ज्या देशांना बंगालचा उपसागराचा किनारा लागलेला आहे त्या देशाची आर्थिक संघटना म्हणजे बिमस्टेक होय ज्यामध्ये भारताच्या विशेष आग्रहामुळे नेपाळ आणि भूतान या भूवेष्टित देशांना [ ज्या देशांना कोणत्याही बाजूने समुद्रकिनारा नाही ज्या देशांच्या   सभोवताली फक्त जमीन आहे अश्या देशांना भूवेष्ठित ( इंग्रजीत LAND LOCK ) म्हणतात ] देखील समाविष्ट करून घेण्यात आले आहे } सार्क ,  हिंद महासागर रिम एसोसिएशन ( आईओआरए ) आदी विविध संघटनबरोबरचा साथीदार म्हणजे श्रीलंका होय , तर या श्रीलंका या देशाचा   आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ नोव्हेंबर ते ३ नोव्हेंबर ...

भारत श्रीलंका मैत्री नव्या वळणावर !

इमेज
          भारत सध्या आपल्या सभोतावली असणाऱ्या शेजारील देशांशी असणारे राजनॆतिक संबंध अधिक धृढ करण्यावर भर देत आहे , हे आपणास विषयीच्या माध्यमामध्ये येणाऱ्या बातम्या बघितल्यास सहजतेने समजते शेजारील देशांशी असणारे नाते  अधिक मधुर करण्याच्या हेतूने त्यांच्याशी दळणवळणाच्या अधिकाधिक सोइ करण्याच्या भारताचा प्रयत्न आहे . आजमितीस भारत आणि बांगलादेश यांच्यात कोलकाता ते खुणला, कोलकाता ते ढाका आणि न्यु जलपाईगुडी ते ढाका या तीन रेल्वेमार्गावर प्रवासी गाड्या चालवल्या जातात. अगरताळामार्फत बांगला देशातील रेल्वेमार्गाशी भारतीय रेल्वे जोडण्याचे प्रयत्न वेगाने सुरु आहेत. याखेरीज कोलकाता ते ढाका दरम्यान खासगी आणि सरकारी बससेवाही दोन्ही कडून सुरू आहेत. नेपाळ लाही भारतीय रेल्वेशी जोडण्याचा प्रयत्न युद्धस्तरावर सुरु आहे.अजमितीस गोरखपूर आणि नवी दिल्ली येथून नेपाळची राजधानी काठमांडू  येथे बससेवा सुरु आहे. आंग्रे आशिया त्यातही म्यानमारशी रस्ते मार्गाने वेगवान संपर्क साधण्याचे कामही सध्या सुरु आहे. याच मालिकेत आता श्रीलंकेचाही समावेश झाला आहे.शनिवार 14ऑक्टोबरला तामिळनाडू च्...

श्रीलंका सरकारचा सर्वसामान्याना दरवाढीचा शॉक

इमेज
           सध्या आपली बहुतांशी माध्यमे पाकिस्तानी सरकारकडून किती मोठ्या विजेच्या दारात वाढ केली आहे याच्या रसभरीत बातम्या देत असताना आपल्या दुसऱ्या शेजारील देशात देखील विजेच्या दारात मोठी वाढ केली आहे आणि तो देश मागच्या वर्षी प्रचंड चर्चेत असणारा श्रीलंका श्रीलंकन सरकारने एक परिपत्रक काढत गुरुवार १६ फेब्रुवारीपासून देशातील विजेच्या दारात ६६ % वाढ केली आहे सरकारला आशा आहे की या निर्णयामुळे संकटग्रस्त श्रीलंकेसासाठी बेलआउट देण्याच्या विचार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) सहानुभूतीपूर्वक विचार करेल   वीज दरात वाढ झाल्याची घोषणा ऊर्जा आणि ऊर्जा मंत्री कांचना विजेसेक्रा यांनी केली . मागच्या वर्षी आर्थिक संकटाच्या अत्यंत आणीबाणीच्या प्रसंगी   या दरात ७५ टक्क्यांनी वाढ केली होती         या दरवाढीमुळे  . प्राप्तिकर 36 टक्के इतका जास्त असणाऱ्या श्रीलंकेत सर्वसामान्य नागरिकांच्या त्रासात भर पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात...

श्रीलंकेची आर्थिक स्थैर्यतेची नवी पहाट उजाडली ?

इमेज
                    आर्थिक विपन्नेतेमुळे सध्या सुरु असलेल्या २०२२ वर्षाच्या सुरवातीला अत्यंत प्रकाशझोतात आलेल्या श्रीलंकेमध्ये आर्थिक स्थैर्यतेची नवी पहाट उजडण्याचा मार्ग वर्षाच्या शेवटच्या महिन्यात दृष्टीस येत आहे . श्रीलंकेचे   परराष्ट्र मंत्री अली साबरी   यांनी आंतराष्ट्रीय नाणेनिधी आणि भारताकडून देण्यात येत असलेल्या आर्थिक मदतीमुळे येत्या ४ ते ५ वर्षात श्रीलंका पुन्हा पूर्वपदावर येईल अशा विश्वास एका खासगी भारतीय वृत्तवाहिनीतर्फे घेण्यात आलेल्या मुलाखतीत व्यक्त केल्याने ही   आशादायक शक्यता निर्माण झाली आहे जर भारताने त्यांना देण्यात येणाऱ्या मदतीच्या कक्षेत अधिक व्यापार केल्यास श्रीलंका याही पेक्षा लवकर पूर्वपदावर येईल अशी शक्यता देखील त्यांनी व्यक्त केली . आंतराष्ट्रीय नाणेनिधीची बंधने असल्याने आम्हला रशियाकडून नैसर्गिक इंधनाची आयात करण्यावर प्रचंड बंधने आहेत जर त्यात काही प्रमाणत सवलत मिळाल्यास श्...