पोस्ट्स

मे २९, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मला भावलेले स्वातंत्र्यवीर सावरकर

काही व्यक्तीचे जरी नाव उच्चारले तरी अंगावर रोमांच उभे राहतात मान अभिमानाने ताठ होते छाती ताठ होते छञपती शिवाजी महाराज स्वातंञ्यवीर सावरकर ही काही त्यातील काही नावे स्वातंञ्यवीर सावरकरांच्या गुणांची जरी यादी करायची म्हटली तरी एखाद्याची झोप उडू शकते समाजसुधारक विज्ञाननिष्ट भाषातज्ञ ऊक्रूष्ट संघटक प्रखर देशभक्त समयसुचक सिध्दहस्त लेखक भविष्यसूचक बलोपासक त्यांचा गुणांची यादी प्रचंड आहे माञ मी पामर दुर्दैवाने येव्हढीच करु शकलो असो मला सावकरांचा ञुषीतुल्य व्यक्तीमत्वातील आवडलेल्या गुणातील एक गुण म्हणजे त्याचातील समाज सुधारक होय अंदमानातील त्या छळछावणीतून सुटल्यावर रत्नागिरीत (ज्या रत्नागिरीत ब्रिटीशांनी ब्रम्हदेशातील राज्याला तुरंगात ठेवले होते ) सावरकरांना स्थानबध्दतेत ठेवले होते त्या वेळेस त्यांनी मानवतेचे महान मंदिर असे ज्याला म्हणता येइल असे पतितपावन मंदिर उभारले थी त्यांचा समाजसुधारणेची सुरवात होती त्यानंतर त्यांनी समाजातील जाती प्रथेवर प्रचंड प्रमाणात आसूड ओढले माझ्या माहितीतील तरी डॉ बाबा साहेब आंबेडकरांनंतर स्वातंञ्यवीर सावरकर एकमेव क्रांतीकारक आहे ज्यांनी समाजसूधारणेला पण महत्व

स्वातंत्र्यवीर सावरकर भाग 2

50 वर्षानंतर  येत्या फेब्रुवारीत स्वातंञ्यवीर सावरकरांची 50वी पुण्यतिथी आहे . (सावरकरांचे देहावसन ज्याप्रकारे झाले त्याला विशिष्ट नाव आहे ते माझा आता लक्षात नाह ीये . माहितगारांनी सांगावे ही विनंती ) या पन्नास वर्षात पुला खालून बरेच पाणी वाहून गेले . आज 2016 साली स्वातंञ्यवीर सावरकरांच्या कोणत्या ईच्छा पुर्ण झाल्या किंवा पुर्ण होण्याची शक्यता आहे याचा धांडोळा घेतांना मला वाटते की संपुर्ण स्वातंञ्यवीर समाजाने समजून घेतलेले नाहीत स्वातंञ्यवीर सावरकरांची विज्ञाननिष्ठा त्यांचा समाजसुधारणा आणी गोवंशा बद्दलची मते समजाने फारशी समजून घेतलेली नाहीत , असे मला वाटते . मी जेव्हढे स्वातंञ्यवीर सावरकरांविषयी वाचले आहे त्यातील फारच कमी साहित्य त्यांच्या रत्नागिरी येथील कार्यावर प्रकाश टाकणारे आहे (माझे वाचन परीपुर्ण आहे .अशा माझा दावा मुळीच नाही या उलट माझे वाचन बालीश वरवरवरचे आहे असे म्हणणेच संयुक्तीक ठरेल ) स्वातंञ्यवीर सावरकर म्हटले की अंदमानच्या सेल्यूलर मध्ये त्यांनी भोगलेल्या हाल अपेष्ठांविषयीच लोकांना बोलतांना बघीतलंय . किंवा हिंदुत्वाविषयी बोलताना बघीतलंय हे दोन्ही मुद्दे महत्वाचे आहेत यात