पोस्ट्स

जून १५, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आसियान, सार्क आणि भारत

इमेज
            नुकतेच शांघाय कॉ ऑपेरेशन ऑर्गनायझेशन या संघटेनचे अधिवेशन झाले . माननीय पंतप्रधानांन नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या  दुसऱ्या  शपथविधीस   बिमस्टेक या प्रादेशिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते . त्यामुळे साध्ये युनाटेड नॅशनच्या ऐवजी प्रादेशिक सांधनांचे प्राबल्य वाढलेले दिसून येत आहे . त्यामुळे जगभरातील प्रादेशिक संघटना त्यातही भारतावर प्रभाव टाकणाऱ्या संघटनांची माहिती प्रत्येकाला असे आवश्यक आहे . त्याचाच खारीचा वाट उचलण्यासाठी आज मी तुम्हाला आसियान आणि सार्क संघटनेची ओळख करून देणार आहे .                                                                                   8आॉगस्ट हा आसियान  ऑगेस्ट  हा आसियान या प्रादेशिक संघटनेचा स्थापना दिवस . भारताचे परसदार अशा ज्या राष्ट्रांचा उल्लेख करता येइल अश्या दक्षीण पूर्व आशियातील राष्ट्रांनी स्थापन केलेली ही संघटना . एका माहितीनूसार भारताला स्थापनेच्या वेळी या संघटनेचे सदस्यत्व देण्यात येणार होते माञ तत्तकालीन सरकारने नामचा आधार घेत या यूनाटेड स्टेट ऑफ अमेरीकेच्या या कळपात येण्याचे नाकारले पुढे नरसिंहराव यांच्या काळात या देशाशी संप

कधी जागे होणार ?

इमेज
           काल शूक्रवारी नाशकात एका नाँन बँकिंग फायनांन्स  कंपनीत चोरीचा उद्देशाने बंदुकीच्या फैरी झाडण्यात आल्या, ज्यामध्ये एकाचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेनंतर माध्यमे नाशिकमधील वाढत्या गुन्हेगारीवर बोलू लागली . माझ्या मते हे सर्व देशभरातील चित्र आहे . आतापर्यत ते अदृश्य स्वरूपात होते . नाशिकमध्ये ते दृश्य स्वरूपात दिसले, हाच तो काय फरक.                              गेले कित्येक दिवस नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रात मरणासंपन्न शांतता आहे . नाशिकच्या तरूणाईला हाताला काम नाईये . गोंदे येथील औद्योगिक क्षेत्रातील अनेक कारखाने  बंद पडत आहेत . सातपूर येथील अनेक नामवंत  कंपन्या विविध कारणे दाखवत प्रक्षिणार्थी कामगाराना कामे देत नाहीये . त्यांना सुट्टी देत  आहे .  मात्र पापी पोटाला खायला तर लागतेच , त्या पोटाची खळगी भरण्यासाठी सरतेशेवटी तरुणाईला वाममार्गाचा अवलंब करावा लागतो , हे नक्कीच भुषणावह नाही .मुंबईतील टोळी युद्धाचा इतिहास जरी बघीतला तरी आपणास हे चटकन लक्षात येते की, मुंबईतील गिरण्या बंद झाल्या, आणि मुंबईतील गुन्हेगारी वाढली . रिकामे मन सैतानाचे घर असे आपल्याकडे म्हटले जातेच ना ?