पोस्ट्स

फेब्रुवारी १०, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारतीय रेल्वे विक्रमाचा वाटेवर

इमेज
  1फेब्रुवारी रोजी जाहिर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेबाबत एक मोठी घोषणा करण्यात आली .ती म्हणजे डिसेंबर 2023 पर्यत भारतीय रेल्वेचे पुर्णतः विद्युतीकरण करण्याचे. आतापर्यत अत्यंत प्रगत समजल्या गेलेल्या अमेरीका आदी देशात देखील रेल्वेचे पुर्णतः विद्यूतीकरण करण्यात आलेले नाही. त्या पार्श्वभुमीवर या घोषणेचे महत्व अन्यन्यसाधरण आहे. मात्र या घोषणेमुळे एक प्रश्न उपस्थित झाला आहे, तो म्हणजे सध्या वापरात असलेल्या डिझेल इंजिनांचे काय होणार ? रेल्वेविषयक तज्ज्ञांच्या मते रेल्वे या डिझेल इंजिनाबाबत पुढील कार्यवाही होवू शकते. पहिल्या पर्यायानूसार  भारतीय रेल्वे बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ किंवा आफ्रिकन देशातील रेल्वेंना डिझेल इंजिन विकू शकते. आपण काही महिन्यापूर्वीच बांगलादेश रेल्वेला दहा डिझेल इंजिने पाठवली होतीच. दुसऱ्या पर्यायानूसार जवाहारलाल नेहरु पोर्ट टस्ट सारख्या एखाद्या संस्थेला ही इंजीने विकू.शकते. जवाहरलाल नेहरु पोर्ट टस्ट सारख्या संस्थेला कमी अंतरासाठी वजनाने जास्त असणाऱ्या मालाची सातत्याने वाहतूक करावी लागते.त्यासाठी ही रेल्वे इंजिन वापरता येवू शकतील. तिसऱ्या पर्यायानुसार तामिळनाडु

भारतीय रेल्वे प्रगतीच्या वाटेवर अग्रेसर

इमेज
            भारतीय रेल्वे वेगाने प्रगतीची नवनवीन शिखरे गाठत असल्याचे आपणास ज्ञात असेलच .याच श्रुंखलेत अजून दोन कड्या गुंफल्या गेल्या आहेत. त्याची माहिती करुन देण्यासाठी आजचे लेखन                 तर मित्रांनो, भारतीय रेल्वेतील आरामदायी सेवेसाठी ओळखण्यात येणाऱ्या राजधानी आणि शताब्दी रेल्वेसाठी यापुढे तेजस रेल्वेसाठी वापरण्यात येणाऱ्या कोचेस वापरण्यात येणार आहे. ज्यामुळे राजधानी रेल्वे आणि शताब्दी रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना तेजसच्या प्रवाश्यांना देत असलेल्या आधुनिक सेवा पुरवणे शक्य होईल.  या रेल्वेसाठी गेल्या पंधरा वर्षापासून एल एच बी कोचेस वापरले जातात. जे आता सर्व सामान्य रेल्वेत वापरले जात असल्याने राजधानी आणि शताब्दी रेल्वेच्या प्रवाश्यांना अधिक आरामदायी सेवा पुरवण्यासाठी रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. महात्मा गांधी यांच्या 100 व्या जयंतीप्रित्यर्थ भारतीय रेल्वेकडून 1969 आँक्टोबर 2पासून आरामदायी  प्रवाश्यासाठी शताब्दी सेवा पुरवण्यात येत आहे. आजमितीस 24 शताब्दी सेवांंच्या माध्यमातून 48 रेल्वे वापरण्यात येत आहे. नवी दिल्लीशी देशातील राजधानी  आरामदायी प्रवाश्यांमार्फत जोडण्यासा