पोस्ट्स

क्रीडा मानसशास्त्र लेबलसह पोस्ट दाखवत आहे

भारताची बुद्धिबळातील यशाची चढती कमान

इमेज
                        सुपर ग्रँडमास्टर डी.गुकेशने विश्वविजेतेपदाला गवसणी घालून समस्त भारतीयांना आनंदाची अनुभती देवून आठवड्याचा कालावधी पुर्ण होतो ना होतो, तोच भारताने बुद्धिबळाच्या बाबत अजून एक यश मिळवले आहे‌.भारताचे हे यश आहे, 'आशियाई शालेय बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये'                                          बँकॉक येथे १डिसेंबर ते ११डिसेंबर या दरम्यान झालेल्या,  आशियाई शालेय बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये'  भारताने १८सांघिक आणि १५ वैयक्तिक पदके मिळवत तिसरा क्रमांक मिळवला आहे.सांघिकरीत्या मिळवलेल्या १८पदकांमध्ये ३ सुवर्ण, १०रौप्य आणि ५ कांस्य पदके आहेत तर वैयक्तिकरीत्या मिळवलेल्या १५पदकांमध्ये ४सुवर्ण २रौप्य आणि ९ कांस्य पदके मिळवली आहेत. दिवी बिजेशने क्लासिकल आणि ब्लिट्झ या दोन्ही प्रकारात उत्तम कामगिरी करत दुहेरी सुवर्ण पदक  जिंकले.तिने स्विस लीग पद्धतीने खेळवण्यात आलेल्या स्पर्धेत सर्वच्या सर्व सामने जिंकल...

प्रत्येक खेळाडूने वाचायलाच हवे असे पुस्तक, "विजयाचे मानसशास्त्र*

इमेज
      सध्या आपल्याकडे खेळाला करीयर म्हणून स्वीकारणारे अनेक जण दिसतात. या खेळाडूंना त्यांच्या करीयरमध्ये यशस्वी  होण्यामागे मानसशास्त्र हे खूप महत्तवाची भुमिका बजावते. मानसशास्त्रातील अनेक बाबी खेळताना वापरल्याने त्यांचा खेळाचा दर्जा मोठ्या प्रमाणात उंचावतो ,ज्याचे परिणामस्वरूप म्हणून या बाबींचा अभ्यास असणारे हे खेळाडू अनेक स्पर्धा सहज खिश्यात घालतात. खेळणे हेच त्यांचे करीयर असल्याने अंतिमतः या यशाचा फायदा त्यांचे खेळातील करीयर यशस्वी होण्यात होतो. मात्र अनेकदा खेळाडूंना सोडा, त्यांचा प्रशिक्षकांना देखील या बाबी माहिती नसतात, किंवा माहिती  असल्यास देखील या बाबी फक्त  वरिष्ठ स्तरावरील खेळाडुंनाच उपयोगी  पडतात. प्राथमिक स्तरावरील खेळाडूंना  या बाबी अनावश्यक  आहे  असा त्यांचा गैरसमज असतो परीणामी खेळाडू त्यांचा सर्वोत्तम  खेळ करु शकत नाहीत. खेळाडूंचे असे नुकसान होवू नये ,म्हणून महाविद्यालयीन स्तरावर आणि नोकरीच्या सुरवातीच्या काळात उत्कृष्ट  पद्धतीने  नेमबाज हा क्रीडा प्रकार खेळणारे ज्येष्ठ मानसशास्त्रज्ञ कै. भिष्मराज बाम सरांनी...

तणाव सहन करण्याची कला (बुद्धिबळाचे मानसशास्त्र भाग १ 3)

इमेज
         तणावाबद्दल आपण मागील लेखात काही गोष्टी बघितल्या . या लेखात त्याबाबद्दल अधिक खोलात विस्ताराने चर्चा करूया. खेळातील टॅन तणाव कश्या प्रकारे हाताळायचा या बाबाबत आपण दिग्गज खेळाडूंची मते विचारात घेतल्यास आपणास सहजतेने खेळता येईल तणाव राहणार नाही . खेळातील तणावावर विश्वनाथन आंनद यांनी दिलेला सल्ला फारच मोलाचा आहे कार्लसन विरुद्धच्या डावात पत्रकारांनी आनंद यांना विचारले ,पुढील डाव जिंकल्यास आपला आत्मविश्वास वाढून आपण स्पर्धा जिंकाल का ? या प्रशांवर आनंद शांत राहिला काहीच बोलला नाही . दुसऱ्या पत्रकाराने आनंदला विचारले आपल्या जवळ काही योजना आहे का ? ज्यामुळे आपण आणि कार्लसन यांच्यातील गुणाचा फरक भरून निघेल याही वेल्स आनंद शांत राहिला तिसऱ्या पत्रकाराने विचारले आजची स्पर्धा मागच्या स्पर्धेच्या तुलनेत वेगळी आहे का ? या तिन्ही प्रश्नासाठी आंनद याने फारच समर्पक उत्तर दिले "मी एका वेळी एकाच गोष्टीवर लक्ष देतो'  . थोडक्यात आपण देखील एकाचवेळी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित केल्यास  इतर विचार मनात  न आणल्यास आपले मन विचलित होणार नाही आणि आपण चांगला रिझल...

बुद्धिबळात शिस्तीचे महत्व (बुद्धिबळाचे मानसशास्त्र भाग १ २)

इमेज
             बुद्धिबळामध्ये एकाग्रता का आवश्यक असते ? ती कशी वाढवावी ? हे आपण मागच्या भागात बघितले या भागात आपण बुद्धिबपटूला यशस्वी होण्यासाठी बुद्धिबळपटूला शिस्त का आवश्यक असते ? ते बघूया . तसे बघता सर्वच यशस्वी लोकांच्या जीवनात एकाग्रतेबरोबर शिस्तही महत्त्वाची असते / शिस्तीबद्दल ज्येष्ठ क्रीडामानसशास्त्रज्ञ निवृत्त अय पी एस अधिकारी कै.  भीष्मराज बाम सरांनी यांनी एकदा एका मुलाखतीत सांगितले की , मोठेमोठे खेळाडू , कलाकार नेते या सर्व यशस्वी व्यक्तींना अंगात शिस्त मुरवली तरच यश आणि कीर्ती मिळवता येते . जर आपण कंटाळा केला तर प्रतिकूल परिस्थती आली की , आपण कमी पडू . आणि यश लांबेल अथवा मिळणार नाही हे माहिती असते .            बुद्धिबळाचा विचार करता बुद्धिबळाचा नियमित अभ्यास ना केल्याने अनेक अडचणी येतात अभ्य्साला देखील शिस्त असणे हे महत्त्वाचे आहे . बुद्धिबळाचा अभ्यास करताना काय अडचणी येतात आणि त्यावर अभ्यासाचा शिस्तीद्वारे कोणते उपाय योजता येतात हे बघूया  १) ज्या वेळेस पर्याय असतील त्यावेळीस निर्णय घेता येत नाही . वेळ ...

एकाग्रता कशी वाढवायची ? (बुद्धिबळाचे मानसशास्त्र भाग ११ )

इमेज
       बुद्धिबळाच्या यशस्वीतेसाठी एकाग्रता किती महत्वाची असते ? हे आपण गेल्या काही भागात बघितले या भागात आपण एकाग्रता कशी वाढवायची ? हे आपण बघूया एकाग्रता बुद्धिबळात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या दोन महत्त्वाच्या गुणांपैकी एक आहे दुसरा गुण शिस्त आहे या शिस्तीविषयी आपण पुढच्या भागात बघूया .   एकाग्रत्तेबाबाबत सुनील गावस्कर यांनी एका मुलाखतीत एकाग्रतेबाबत अत्यंत मार्मिक भाष्य केले आहे ते म्हणतात, " एकाग्रता हा जन्मजात गुण  आहे मात्र आपण त्यात परिश्रमांनी भर घालू शकतो . डॉक्टरने रोग्याच्या रोगनिदानवर . वकिलाने  लढायला घेतलेल्या खटल्याववर आणि खेळाडूने त्याच्या खेळावर एकाग्रचित्त केले तर तर खूप काही साधता येईल , किंबहुना यशाची गुरुकिल्ली एकाग्रचित्रात आहे असे म्हणटल्यास वावगे ठरणार नाही            क्रिकेटच्या खेळातील एकाग्रचित्रतेचा राजा म्हणून जेफ्री बॉयकॉट घेता येईल फलंदाजी करताना त्याची एकाग्रचित्रता मुळीच ढळत नसे समोरच्या संघाने शेरे मारून डिवचवावे . किंवा गर्दीने हुल्लतबाजी करावी , बॉयकॉटवर त्याचा अजिबात परिणाम हो...

मागोवा बुद्धिबळाचा इतिहासाचा -भाग २ (बुद्धीबळाचे मानसशास्त्र भाग १०)

इमेज
    बुद्धिबळाविषयक लिहलेली पुस्तके आपण बघत आहोत या आधी युरोपात बुद्धिबळ कसा  पसरला  त्यामुळे बुद्धिबळात विविध पुस्तके निर्माण करण्याची सुरवात कशी झाली या विषयी प्राथमिक माहिती बघितली आता याविषयी सविस्तर माहिती बघूया  १८०० साली दुसऱ्या बाजीराव यांनी  त्याचा पदरी असलेल्या त्रीवेगडाचार्य यांना बुद्धिबळावर पुस्तक लिहण्यास सांगितले  त्रीवेगडाचार्य  यांनी विलासमनीमंजिरी या नावाने संस्कृत आणि मराठी या दोन्ही भाषेत पुस्तक लिहले पुढे १८१४ साली या पुस्तकाचे डॉ एम दि क्रूझ यांनी एजेस ऑफ चेस या नावाने त्यांचा इंग्रजीत अनुवाद केला १६ व्य आणि १७ व्य शतकात इटली आणि स्पेन दे दोन देश बुद्धिबळात अग्रेसर होते त्याच वेळी फ्रांस इंग्लड तसेच रशिया या देशात बुद्धिबळ पोहोचले  बुद्धिबळाची व्याप्ती बघितली तर १३२७ विविध प्रकारे डावाची सुरवात करता येते १४ व्य शतकात कॅसलिंगचा शोध लागला आणि त्यास बुद्धिबळात समाविष्ट करण्यात आले १ जानेवारी १९८१ साली बुद्धिबळाची आंतरराष्ट्रीय संघटना अर्थात फिडेने बुद्धिबळ डाव बीजगणितीय पद्धतीने लिहण्याचे स्वीकारले ओपनिंग लक्षात ठेवण्यासाठी...

मागोवा बुद्धिबळाचा इतिहासाचा -भाग १ (बुद्धीबळाचे मानसशास्त्र भाग 9)

इमेज
      बुद्धिबळाचा उगम भारतामध्ये ९व्या  शतकात झाला . चार खेळाडूंमध्ये हा खेळ फाश्याने दान टाकून खेळला जात असे .त्यास चतुरंग म्हणून ओळखले जात असे चतुरंगाची आताच्या काळातील सुधरीय आवृत्ती म्हणजे आजचे बुद्धिबळ बुद्धिबळाचा उगम  भारतात झाला , हे सर्व प्रथम ऑक्सफर्ड विद्यापीठातील डॉक्टर थॉमस हाईड यांनी १६९४ मध्ये सिद्ध केले डॉ .थॉमस हाईड याना बुद्धिबळ खेळता येत  नव्हते , हे विशेष.  हाईड यांच्या पश्चात अनेक मान्यवरांनी यास दुजोरा दिला . त्यात प्रामुख्याने कलकत्ता उच्चं न्यायालयाचे (शहराचे नाव कोलकत्ता असले तरी न्यायालयाचे नाव बदलण्यात आलेले नाही ते जुन्याच नावाने ओळखले जाते  ) न्यायाधीश सर विल्यम  जोन्स यांनी : द इंडियन गेम ऑफ चेस" हा प्रबंध १७९० साली लिहला या प्रबंधात अनेक पुराव्यानिशी सिद्ध केले की , बुद्धिबळाचा उगम भारतामध्येच झाला आहे इथे एक बाब विशेत्वाने नमूद करावीशी वाटते की, सर विल्यम जोन्स हे त्यावेळेचे प्रख्यात संस्कृत पंडित होते.  सर विल्यम जोन्स यांच्या नंतर वेळोवेळी अनेक मान्यवरांनी यास दुजोरा दिला त्यात प्रामुख्याने डॉ . हिरॅ...

सांघिकता आणि बुद्धिबळातील यश (बुद्धीबळाचे मानसशास्त्र भाग८ )

इमेज
      मागील भागात आपण वैयक्तिक मानसिकतेचा बुद्धिबळातील यशापयशावर काय परिणाम होतो ? हे बघितले या भागात आपण सांघिकता आणि बुद्धिबळ यातील सहसंबध बघणारा आहोत सांघिक खेळातूनही बुद्धिबळात भरपूर काही शिकता येते . जुलै २०१८ मध्ये फिफा वर्ल्ड कप मध्ये इतिहास घडला ५ वेळा विश्वविजेता असणाऱ्या ब्राझीलला हरवून तब्ब्ल ३२ वर्षांनी बेल्जीयमने उपांत्य फेरी गाठली याच्या आधी १९८६ मध्ये बेल्जीयमचा संघ उपांत्य फेरी गाठू शकला होता युरोकप २०००मध्ये बेल्जीयम पहिल्या फेरीतच बाद झाला होता. त्याची बोज बेल्जीयम संघाला लागून राहिली माजी फुटबालपटू मायकल सेबलोन यांच्यावर संघ तयार करण्याची जवाबदारी देण्यात आली त्यांनी तज्ज्ञ लोकांना बरोबर घेऊन एक उत्तम आरखडा (ब्लु प्रिंट ) तयार केला प्रथम त्यांनी खेळण्याची पद्धत बदलली .  विजयावरच लक्ष केंद्रित केले प्रक्षिक्षकांची संख्या वाढवली नॅशनल फुटबॉल सेंटर उभारले अश्या बऱ्याच गोष्टीमुळे बेल्जीयम उपांत्य फेरीत पोहोचला  मागच्या लेखात आपण बघितल्याप्रमाणे वैयक्तिक मानसिकता आणि वर उल्लेख केलेल्या संघ भावनेचा विचार केला असता आपणास एक गोष्ट सहजतेने लक्षात ...

बुद्धीबळाचे मानसशास्त्र (भाग 7)

इमेज
              या  लेखात आपण ऑलम्पिक खेळाडू आणि सांघिक खेळाडूची तयारी कशी होते ? त्याची मानसशास्त्रीय घडणीविषयी बघूया . यासाठी आपणस कॅरोली टकास  यांचे  उदाहरण उपयुक्त ठरेल   कॅरोली टकास यांच्या जन्म २१ जानेवारी १९१० रोजी हंगेरीची राजधानी बुडापेस्ट मध्ये झाला . त्यांनी १९४८ आणि १९५२ साली उन्हाळी ऑलम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले आणि इतिहास रचला . हंगेरीच्या लष्करात ते कार्यरत होते जिथे वयाच्या २६व्य वर्षीच त्यांचे नाव सर्वश्रेष्ठ शूटर्समध्ये गणले जाऊ लागले शूटिंगच्या स्पर्धेत राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय स्पर्धांचे विजेतेपद त्यांच्या नावावर होते १९३६ च्या बुद्धिबळ ऑलम्पियाकमध्ये सुवर्णपदकासाठी त्यांनी ध्येय निश्चित करून तयारी सुरु केली कॅरोली टकास सर्जन असलयाने आणि त्यावेळच्या हंगेरीच्या लष्करातील नियमानुसार फक्त कमिशन्ड ऑफिसर व्यक्तींनाच स्पर्धेत भाग घेण्यास अनुमती असल्याने त्यांना स्पर्धेत भाग घेण्यास मनाई करण्यात आली .या मनाई हुकुमामुळे  त्यांच्या ध्येयामध्ये पहिलाच अडथळा निर्माण झाला सुदैवाने बर्लिन ऑलम्पिकनंतर हा निर्ण...

बुद्धीबळाचे मानसशास्त्र (भाग6)

इमेज
बुद्धिबळ हा खेळ जसा दिसतो , तितका सोपा नाही. कारण हा खेळ मानसिक आहे. विचार म्हणजेच मन असते. यामुळे आपली मानसिक वैचारिक  स्थिती कशी आहे ? यावरून खेळाडूला बुद्धिबळात किती यश मिळणार ?  हे निश्चित होतेबुद्धिबळात एकच खेळ तीनदा खेळावा लागतो, पहिल्यांदा खेळाची सुरवात करताना अर्थात ओपनींगला , त्यानंतर मिडलगेम आणि तिसऱ्या टप्यात एन्ड गेमच्या वेळेस खेळाडूला खेळावे लागते . या तिन्ही वेळेचा चांगला अभ्यास करून खेळाडूला आपला दर्जा सिद्ध करावा लागतो .  यशस्वी खेळाडूंची अंतस्थ शक्ती म्हणजेच मनोवृत्ती खंबीर असते . यासाठी उदाहरण म्हणून आपण बॉबी फिशरचा विचार करू शकतो . रशियन खेळाडूंना हरवून जगजेत्ता होण्याचे स्वप्न त्याने उराशी बाळगले आणि ते सत्य करून दाखवले . तेच ध्येय उराशी बाळगत त्याने जगजेत्ता होण्याची स्पर्धा खेळला असे त्याने जगजेत्ता झाल्यावर दिलेल्या मुलाखतीत सांगितले . यासाठी त्यांच्या मानसिकतेच्या अभ्यास प्रत्येक बुद्धिबळपटूने कार्यालाच हवा . सध्याचा काळात मँग्नस कार्लसनचेउदाहरण देता येईल मँग्नस कार्लसन खेळताना कुठलाही हावभाव आपल्या चेहऱ्यावर येऊ देत नाही. जगजेत्ता स्पर्धा जिंक्याच...

बुद्धीबळाचे मानसशास्त्र (भाग5)

इमेज
      मागील भागात पालकांची भूमिका आपण बघितली . आता प्रथमावस्थेतील प्रशिक्षकाची भूमिका बघूया . पहिल्या प्रशिक्षकाची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण असते . खेळाडूच्या खेळाला आकार देण्याचे काम या प्रशिक्षकाला करावे लागते . ज्यामध्ये खेळाडूंची सकारात्मकता , खेळाचे कौशल्य वाढविणे , खेळाची शिस्त निर्माण करणे , खेळाविषयीची भीती घालवणे . हॉल मधील भीती तसेच त्याच्या वर्तनावर लक्ष देण्याचे कार्य या  गोष्टींचा  अंतर्भाव होतो .  सतत तक्रार करणे , सामना हरल्यावर कारणे सांगणे , हॉलमध्ये इकडे तिकडे अथवा इतरांचे डाव बघणे , काही कारणामुळे मानसिक तोल जाणे तसेच हरल्यानंतर चिडचिड करणे , खेळताना निराश होणे , अश्या  खेळाडूंच्या अनेक सवयीचा  स्वभावाचा  तसेच या सारख्या मनोशारीरिक घटकांचा अभ्यास करत खेळाडूला घडवण्याचे  प्रशिक्षकाला करावे लागते  बुद्धिबळ येणं आणि बुद्धिबळ समजणं या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत . बुद्धिबळ प्रशिक्षकाला आपल्या खेळाडूला बुद्धिबळ समजावतात आले पाहिजे . तर आणि तरच चांगला खेळाडू घडवता येतो . वेळोवेळी चांगली खेळी केल्यावर किं...

बुद्धीबळाचे मानसशास्त्र (भाग4)

इमेज
       आतापर्यत एखाद्या बुद्धीबळपटुला यशस्वी होण्यासाठी आणि प्रशिक्षकाला यशस्वी खेळाडू घडवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मुलभुत गुणांची प्राथमिक माहिती तसेच बुद्धीबळपटूस जिद्द चिकाटी आणि  स्मरणशक्ती हे गुण का आवश्यक आहे ?  यावेळी आपण एखाद्या खेळाडूंच्या यशस्वीतेसाठी पालकांची भूमिका किती महत्वाची असते ? हे बघूया   यशस्वी खेळाडूंच्या इतिहास बघितला तर,  खेळाडूंच्या पालकांच्या सहभाग महत्त्वपूर्ण असतो. मुळात महत्त्वाचे ,मोठे निर्णय घेण्याची क्षमता नसते . आर्थिक नियोजन,वेळेचे नियोजन या सारख्या बाबीबाबतचे निर्णय पालकालाच घ्यावे लागतात . आज अनेक पालक खेळाविषयी जागृत झालेले आहेत /त्यातही बुद्धिबळाकडे बौद्धिक विकासाच्या दृष्टीनेच पहिले जात आहे . त्यामुळे खेळाडूंची संख्या वाढत आहे . मात्र ज्या प्रमाणात खेळाडू घडले पाहिजे त्या प्रमाणाच्या तुलनेत आजही संख्या कमी आहे             पालकांची मनोभूमिका काय असते ?ते बघू . ज्यांना बुद्धिबळ येते असे पालक आपल्या पाल्यावर जिंकण्यासाठी दबाव आणतात ,  प्रसंगी एखादा सामना गमावला तर...

बुद्धीबळाचे मानसशास्त्र (भाग3)

इमेज
      आतापर्यत एखाद्या बुद्धीबळपटुला यशस्वी होण्यासाठी आणि प्रशिक्षकाला यशस्वी खेळाडू घडवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मुलभुत गुणांची प्राथमिक माहिती करुन घेतली. या  भागात आपण बुद्धीबळपटूस जिद्द चिकाटी आणि  स्मरणशक्ती हे गुण का आवश्यक आहे ,हे बघूया .                चिकाटी अथवा जिद्द हा गुण अनन्यसाधरण आहे. कोणत्याही खेळाडूस जिंकण्यासाठी या गुणांची आवश्यकता असते.पी  सि ए चँम्पियनशीपमध्ये  काँस्पराव विरुद्ध आनंद हे समोरासमोर विश्वविजेतेपदासाठी  एकमेकांच्या समोरसमोर उभे ठाकले असताना, शेवटच्याः डावात जो जिंकेल तो विश्वविजेता बनणार असी स्थिती उत्पन झाली. त्यावेळेस त्या सामन्यादरम्यान काँस्पाराव खेळी केल्यावर भिंतीवर बुक्के आणि दरवाज्याला लाथा मारत असे, शेवटी तो जिंकला. विश्वविजेते झाल्यावर आयोजीत पत्रकार परीषदेत पत्रकारांनी त्याचा आंतीम सामन्यातील वर्तणूकीविषयी विचारणा केल्यावर त्याने सांगितले,"मी माझ्यातील विजूगुषीवृत्ती दरवाज्यावर लाथा आणि भिंतीवर बुक्के मारुन जिवंत ठेवत होतो, विजूगुषीवृत्ती जिवंत ठेवल्यामुळे मी जिंक...

बुद्धिबळाचे मानसशास्त्र (भाग २ )

इमेज
            यशस्वी होणाऱ्या खेळाडूंमध्ये असाधारण गुणवत्ता असते. बुद्धिबळातील गुणवत्ता प्राप्त करताना असाधारण खेळाडू चटकन अथवा कमी वेळेत आणि सहजनतेने कौशल्य प्राप्त करतो . खेळाडू घडवताना प्रशिक्षकाने नकारात्मक विचार ठेवल्यास, खेळाडू घडवता येत नाही खेळाडूला नियमितपणे सकारत्मक विचारांशी जोडीनं घ्यावे लागते . येत नाही, जमत नाही, समजत नाही या गोष्टींना हद्दपार करावे लागते. कुठलाही खेळाडू सुरवातीलाच योग्य निर्यय घेऊ शकत नाही . टप्या टप्याने परिस्थितीचा ( Position) चा अभ्यास करवून घ्यावा लागतो .    या प्रक्रियेत मोठी  महत्वपूर्ण आणि महत्तपूर्ण जवाबदरी प्रशिक्षक पार पडतो . खेळाडू आणि पालकांशी नियमित संवाद साधने खेळाडूंच्या कमतरता शोधून त्यावर काम करणे , खेळाडूंची जिज्ञासावृत्ती वाढवणे त्यास नवनवीन ज्ञान उपलब्ध करून देणे ही जवाबदारी प्रशिक्षकाची असते. कोचेबीलिरी हा एक महत्त्वपूर्ण गुण खेळाडूंमध्ये असावयास हवा ,            योग्य तसेच जाणकार प्रक्षिक्षकाकडून खेळाडूने प्रक्षिशण घेतल्यास खेळाडू पुढे जाऊ शकतो . प्रक्षिशकावर व...

बुद्धिबळाचे मानसशास्त्र (भाग १ )

इमेज
     मागील काही दिवसांपासून , बुद्धिबळविश्वात अनेक महत्वाच्या मैलाच्या दगड ठरतील , अश्या घटना घडत आहे . नागपूरची "दिव्या देशमुख' वूमन ग्रँडमास्टर झाली . ग्रँडमास्टर 'अभिजित कुंटे'  याला खेलरत्न ध्यानचंद पुरस्कार प्राप्त झाला . "'"'संकल्प गुप्ता आणि मित्रभ गुहा ग्रँडमास्टर झाले,  ज्यामुळे भारतीय ग्रँडमास्टरची संख्या ७२ झाली, तर महाराष्ट्रातील ग्रँडमास्टरची संख्या १० झाली,. या घडामोंडीबरोबर रौनक साधवानी हा गुणी खेळाडू १६ वर्षाखालील स्पर्धेत जागतिक जगजेत्ता झाला. ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांचे यश निश्चित वाखण्याजोगे आहे . प्रतिकूल परिस्थितीतून कुंटे कुटूंबियांनी आपल्या मुलाला बुद्धिबळात पुढे आणले. अभिजित कुंटे आणि मृणाली कुंटे नाशिकला बुद्धिबळ स्पर्धा खेळायला येत असतं. अभिजीतची यशोगाथा  " बिशप व नाईट " या मासिकाची कव्हर स्टोरी (मुखपृष्ठावर छायाचित्र देऊन अंकाचा मुख्य विषय  करणे ) त्याची माहिती देऊन करण्यात आली होती . रौनक साधवानी नाशिक येथे ग्रँडमास्टर विदित गुजराथीकडे प्रशिक्षण घेत होता, तेव्हा मलाही दोन दिवस विदितमुळे त्याला प्रशिक्षण देता आल...