पोस्ट्स

सप्टेंबर ५, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भूकंपाचे संकट सामोरी

इमेज
         ५ सप्टेंबर २०२२ च्या सकाळी चीनच्या आग्न्येय भागात शक्तिशाली म्हणता येईल असा साडेसहा रिक्टर स्केलचा भूकंप झाला  आपल्या नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्यात  नव्याने भूकंपाचे छोटे छोटे धक्के बसत आहेत ,भूकंपाचे धक्के बसण्यासाठी नाशिकचा कळवण तालुका प्रसिद्ध होता आता या कळवण तालुक्याच्या ऐवजी या तालुक्याच्या शेजारील  दिंडोरी तालुक्यात भूकंपाच्या केंद्रबिंदु सरकल्याचे बोलले जात आहे .सध्या विविध अंतरराष्ट्रीय माध्यमांच्या बातम्या बघितल्यास जगभरात भूकंपाच्या धक्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे  गेल्या काही महिन्यात आठवाड्यत किमान एक  मध्यम  ते मध्यम  आणि तीव्र याच्या सीमेवर रिक्टर स्केल असणारा भूकंप होत आहे  जगभरातील भूगर्भ शास्त्रज्ञ यामुळे अत्यंत चिंतेत आहेत . या पार्श्वभूमीवर भारतात  मात्र कमालीची शांतता अनुभवायास मिळत आहे शासनस्तरावर नियोजन सुरु असले तरी हे नियोजन  लोंकांबाबत आहे ते लोक या बाबाबत खूपच बेपर्वा दिसत आहे जे अत्यंत धोक्याचे आहे . या धोक्याबाबबत अजूनही समाजात पुरेशी चर्चा होत नहिये  कोणतीही गोष्टयशस्वी होण्यासाठी शासनस्तरावरील उपक्रमांखेरीज सर्वसामान

भारत बांगलादेश मैत्री चिरायू होवो

इमेज
         बांगलादेश  भारताबरोबर सर्वाधिक भूसीमा असणारा देश ,  भारताच्या शेजारील असा एकमेव देश ज्या देशात आज २०२२ साली तीन प्रवाशी रेल्वे चालू असणारा आणि अजून तीन मार्गावर रेल्वेसेवा चालवण्याचे नियोजन आहे तसेच ज्या देशाबरोबर आपला भारत  आज २०२२ साली ४ मार्गावरून मालगाड्यांची वाहतूक करतो असा देश म्हणजे बांगलादेश . आपल्या भारतातून नेपाळ आणि भूतान वगळता एकमेव देश ज्याच्या सरकारी बसेस आपल्या देशात येतात आणि आपल्या सरकारी आणि काही खासगी बसेस त्यांच्या देशात जातात तो देश म्हणजे बांगलादेश ज्या देशाच्या वर्तमान पंतप्रधानमंत्री शेख हसीना त्यांच्या  कुटूंबियांची हत्या झाल्यावर काही काळ भारतात राहत होत्या .आताआता पर्यंत जगातील दोन देशातील  सर्वात विस्मयकारी सीमा म्हणून भारताच्या ज्या देशाबरोबरील सीमा रेषांच्या उल्लेख होत होता तो देश म्हणजे बांगलादेश ईशान्य भारताचा अन्य भारतीय भूभागाशी सहजतेने संपर्क व्हावा यासाठी जो देश मोठी भूमिका वाजवू शकतो किंबहुना सध्या बजवात देखील आहे तो देश म्हणजे बांगलादेश भारताबरोबर ज्यांच्या सीमा सुरक्षा दलाचे संक्षिप्तरूप सुद्धा बी.  एस एफ. होते तो देश म्हणजे बांगलादेश