पोस्ट्स

ऑगस्ट ५, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ऑस्ट्रोलीया भारताचा नवा साथीदार

इमेज
                    भारताचा सध्या जागतिक राजकारणात दबदबा वाढत आहे , याची साक्ष देणाऱ्या दोन घडामोडी नुकत्याच घडल्या .दोन्ही घडामोडीत भारताचा साथीदार ऑस्ट्रोलीया हा देश होता . ऑस्ट्रोलीया  भारताबरोबर कॉमनवेल्थ नेशनचा सदस्य ,तसेच सध्या अमेरिका देशाच्या नेतृत्वात चीनविरोधी उदयास आलेल्या क्याड या आघाडीचा भारतासह सदस्य असणारा सदस्य देश , आणि  क्षेत्रफळानुसार जगात  पाचव्या क्रमांकाचा मोठा देश म्हणजे ऑस्ट्रोलिया युरेनियमचे साठे मोठ्या प्रमाणात असणारा मात्र भारताने सीटीबीटी आणि एनपीटी या करारावर सही ना केल्याने भारताला युरेनियम देण्यास नकार देणारा देश म्हणजे ऑस्ट्रोलिया.  त्या ऑस्ट्रलिया देशाने भारताला महत्व देत असल्याचे दोन घडामोडीतून दिसले . त्याविषयी सांगण्यासाठी आजचे लेखन त्यातील एक घडामोड भारताच्या सांस्कृतिक वारस्याविषयी आहे . तर दुसरी घडामोड लष्करी सामर्थ्याविषयी आहे . पहिल्यांदा सांस्कृतिक वारस्याविषयीची घडामोड बघूया ,        तर भारताच्या प्राचीन शिल्पकला चित्रकला , धातुकाम याचा याच्या वारसा सांगणाऱ्या मात्र सुभाष कपूर या व्यक्तीकडून नैतिक अनैतिक मार्गाने ऑस्ट्रेलिया च्या राष्ट्रीय संग

कवितेची पंचवीसी !

इमेज
     काही दिवसात भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरु होईल. त्यानिमित्ताने विविध उपक्रम सध्या देशभरात सुरु आहेत. या सर्व धुमाळीत एका कवितेची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. ती म्हणजे कवीवर्य कुसुमाग्रज यांनी भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव सुरु असताना एका दैनिकाचा दिवाळी अंकासाठी लिहलेली कविता जी पुढे शिधापत्रीकेवर सुद्धा झळकली आणि घराघरात पोहोचली. फटका या काव्यप्रकारातील ही कविता स्वातंत्र्यदेवता आपणास संबोधित करत आहे, असे समजून लिहली होती. आज या कवीतेस सुमारे 25 वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे. मी बोलत आहे  'स्वातंत्रदेवतेची विनवणी' असी नाव असलेली " पन्नासीची उमर गाठली, अभिवादन मज करु नका , मीच विनवते हात जोडूनी वाट वाकडी धरु नका" या कवितेबाबत.                   या कवितेत काही धोके सांगण्यात आले होते . भष्ट्राचार, महिलांविषयीचा  नकारात्मक दृष्टिकोन,  हुंड्याची लोकांना असलेली आवड, मराठीची दयणीय स्थिती,  चांगल्या कामासाठी लोकांनी एकत्र न येणे, करमणूकीच्या सबबीखाली तरुणाईची शक्ती नष्ट होणे, विविध स्मारके, पुतळे यांच्या वरुन चालणारे राजकारण,   मराठी भाषिकांचा परभाषेव