पोस्ट्स

नमोयोजना लेबलसह पोस्ट दाखवत आहे

रेल्वेत हे देखील सुखावणारे बदल होत आहेत.

इमेज
सध्या आपल्या भारतीय रेल्वेच्या बातम्या बघितल्यास, सातत्याने वंदे भारत एक्स्प्रेस चर्चेत असल्याचे दिसते.मात्र वंदे भारत सोडून सर्वांना अमिमान वाटावा अस्या दोन घटना आपल्या भारतीय रेल्वेबाबत नुकत्याच घडल्या,त्या आपणापर्यत पोहोचवण्यासाठी आजचे लेखन.          तर मित्रांनो, आपल्या भारतीय रेल्वेच्या मालवाहतूकीच्या बाबत अत्यंत महत्त्वाचे असलेल्या ईस्टन फ्रेड डेडीकेडस्  कॉरीडॉर हे जवळपास पुर्णत्वाकडे गेल्याचे भारतीय रेल्वेकडून नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. ईस्टन फ्रेड डेडीकेडस् कॉरीडॉर हा मालवाहतूकीला गती देण्यासाठी रेल्वेकडून उभारण्यात येणाऱ्या चार प्रकल्पांपैकी महत्त्वाच्या दोन प्रकल्पांपैकी एक आहे.जो पंजाबमधील लुधियाना ते पश्चिम बंगालमधील दानापूर पर्यंत आहे .या प्रकल्पाचे काम विविध टप्यात सुरू होते.यातील काही टप्पे या आधीच पुर्ण क्षमतेने सुरु झाले होते.३०सप्टेंबर रोजी भारतीय रेल्वेकडून पंजाबमधील लुधियाना ते बिहारमधील सोननगर पर्यंतचा संपूर्ण १३७७ किलोमीटरचा टप्पा इलेक्ट्रीक इंजिनाची यशस्वी चाचणी घेण्यात येवून पुर्ण क्षमतेने इलेक्ट्रीक इंजिनाचा वापर करत मालवाहतूकीसा...

पंतप्रधान मोदींना प्रदान होणार लोकमान्य टिळक पुरस्कार*

इमेज
    पंतप्रधान, नरेंद्र मोदी या नावाभोवती विलक्षण वलय आहे. अनेकांना त्यांच्याविषयी  उत्सुकता आहे, जी दिवसोंदिवस कमी होता वाढतच आहे. त्यांनी पंतप्रधान म्हणून कार्य जगाने अनुभवले आहे. त्या आधी गुजरात या भारतातील  क्षेत्रफळाच्या दृष्टीने पाचव्या क्रमांकावर असलेल्या राज्याचा सर्वांगीण केलेला विकास देखील सर्वांनी बघीतला आहे. मात्र या खेरीज पंतप्रधान मोदी यांचे कर्तृत्व मोठे आहे. सक्रीय राजकारणात येण्याआधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून त्यांनी केलेले कार्य देखील मोठे आहे. या काळात त्यांनी काही काळ पुण्यात देखील कार्य केले आहे. या पार्श्वभूमीवर,  त्यांना देण्यात येणारा लोकमान्य पुरस्कार विशेष महत्तावाचा आहे. पुणे शहराची नाळ ओळखणाऱ्या, एका निस्पृह समाजसेवकाचा पुणे शहराने केलेला तो गौरव आहे.       पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकमान्य टिळक दोघेही प्रखर देशभक्त . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर  भारताची बाजू प्रखरपणे मांडताना आपण त्यांना वारंवार बघतोच.लोकमान्य टिळक यांनी अँनी बेझंट यांच्या सहकार्याने सुरु केलेल...

भारत ऑस्ट्रेलिया मधुरतेकडून अधिक मधुरतेकडे

इमेज
सध्या ऑस्टेलियाचे पंतप्रधान   अँथनी अल्बानीज चार दिवसाच्या भारत दौऱ्यावर आलेले आहेत . या दौऱ्यात ते विविध विषयांवर भारताशी करार करत पूर्वी असणारे भारत आणि ऑस्टेलिया यांच्यातील मधुर संबंध अधिकच मधुर करतील . भारताचे माजी पंतप्रधान   पी व्ही नरसिंह यांनी सुरु केलेल्या लुक ईस्ट पॉलिसीचा पुढील टप्पा अर्थात ऍक्ट ईस्ट पॉलिसी   अंतर्गत भारत सध्या आपल्या पूर्वेकडील सदस्यांशीसंबंध वाढवण्यावर भर देत आहे त्या अंतर्गत या घडामोडी अभ्यासाव्या लागतील . या लुक ईस्ट पॉलिसीमधील घडामोडी बघितल्यास   गेल्या दीड ते दोन वर्षात भारताने पूर्वेकडील देशांमध्ये ऑस्टेलियाया या देशाशी संबंध वाढवण्यावर विशेष भर दिलेला दिसत आहे    २०२१मध्ये ऑस्टेलियाने भारताला Talisman Sabre या युद्ध अभ्यासात सहभागी करावे असे सूतोवाच केले   . हा युद्ध अभ्यास ऑस्ट्रोलीया   आणि अमेरिकेकडून संयुक्तरित्या आयोजित करण्यात येतो . या युद्ध अभ्यासात जमिनीवरील आणि पाण्यावरील तसेच हवाई तिन्ही प्रका...