होय प्रेमप्रकरणामुळेच
केंद्रीय क्रुषीमंञी यांनी प्रेमप्रकरणामुळे आणी व्यसनाधीनतेमुळे शेतकरी आत्महत्या करतात ,असे विधान केले आहे .त्या विषयी इतर लोक संताप व्यक्त करत आहेत . पण माझ्या मते केंद्रीय क्रुषीमंञी योग्य तेच बोलले . शेतकरी प्रेमामुळेच आणी व्यसनाधीनतेमुळेच आत्महत्या करतो ,माञ शेतकर्याचे हे प्रेमप्रकरण काळ्या आईसी केलेले असते . कोणत्याही व्यक्तीशी केलेले नसते. आणी व्यसनाच म्हणाल तर जमीनीतुन धान्य पुरवण्याचे व्यसन त्याला असते . आपले धान्य पुरवण्याचे व्यसन न करता आल्या ने शेतकरी आत्महत्या करतो . तसे केंद्रीय मंञ्यांनी असे बोलण्याचे हे काही पहिलेच प्रकरण नाहिये , मागे लोकांनी नैसर्गिक विधी केल्याने उत्तराखंडाचे संकट आल्याचे विधान त्यांनी केले होतेच .असो आपल्या भारतात लोकशाही आहे . कोणी काहिही बोलू शकतो . तर सांगायचा मुद्दा अशा की आपल्या संविधानात कायद्याचा विषयांची विभागणी तीन भागात केली आहे . संघसुची तील विषयावर फक्त केद्र सरकार करू शकते, राज्यसुची वर राज्यसरकार कायदा करू शकते (अपवाद दिल्ली चा दिल्लीतील राज्य सरकार राज्यसुचीतील काही विषयावर कायदे करू शकत नाही , परीणामी केजरीवाल आणी नजीब जंग यांच्यात