पोस्ट्स

जुलै २३, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सामाजिक वनीकरणात दुर्लक्षीलेले जाणारे मुद्दे आणि पर्यावरणीय हानी

इमेज
           सध्या अनेक ठिकाणी सामाजिकरित्या  वनीकरण केले जात आहे . समाजाच्या वनीकरणातील  सहभाग कौतुकास्पद असला , तरी या सामाजिक वनीकरणात काही मुद्दे अज्ञानामुळे दुर्लक्षले जात आहे ,  ज्याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहे . त्यामुळे रोगापेक्षा इलाज भयंकर असा परिणाम होत आहे . त्यामुळे हे टाळणे अत्यावश्यक आहे . हे टाळण्यासाठीचा पहिला प्रयत्न म्हणजे असे मुद्दे समजून घेणे जे यामध्ये अंतर्भूत आहेत .        यातील पहिला मुद्दा म्हणजे सामाजिक  वनीकरणात वापरली जाणारी वृक्षे . सामाजिक वनीकरणात प्रामुख्याने लवकर वाढणारी झाडे लावली जातात . ज्यामध्ये अनेकदा निलगिरी सारख्या परदेशी वृक्षाची निवड केली जाते . जे चुकीचे आहे . या परदेशी झाडांवर पक्षी बसत नाहीत . त्यामुळे पक्ष्यांना या झाडांचा काहीही  उपयोग होत आंही . मात्र त्यांच्या नैसर्गिक अधिवास मात्र नष्ट झाला असतो .त्यामुळे पक्ष्यांची संख्या मात्र कमी होते . जे पर्यावरणाला हानी पोहचवणारे असते .  तसेच या झाडांमुळे जमिनीचा पोत देखील बदलतो  . आपण वड ,पिपंळ , आंबा , साग शिसव अशी भारतीय झाडे लावू शकतो . या विषयी अधिक माहिती आपण कोणत्याही पर्यावरण त

डोगंरीच्या तूरुंगातून

इमेज
                                 जूलै महीन्याची अखेर जशी जवळ येते , तश्या ज्या गोष्टींची आठवण होते , त्यात लोकमान्य टिळक हे अग्रक्रमी असतात . लोकमान्य टिळकांचे भारतीय स्वातंञ्यलढ्यातील योगदान प्रचंड आहे यात वादच नाही . होमरुल चळवळ चा अपवाद वगळता गांधींसारखे कोणतेही आंदोलन लोकमान्य टिळकांनी केलेले आपणास दिसत नसले तरी त्यांचा लेखणीमुळे अनेकांना स्वातंञ्यलढ्यात प्राणापण करण्याची प्रेरणा मिळाली ज ्यात चाफेकर बधुंचा प्रामुख्याने समावेश करता येइल. (या चाफेकरांचा बलीदानातूनच स्वातंञ्यवीर सावरकरांना स्वातंञ्यासाठी प्राणापर्ण करण्याची स्फुर्ती झाली होती ) स्वामी विवेकानंदाना यूनाटेड स्टेट मध्ये जाण्याचा सल्ला आणि  त्यासाठी मदत उभारण्यात सूध्दा लोकमान्याचा वाटा होता. लोकमान्य टिळक आणि  स्वामी विवेकानंद यांचे मुंबई ते पुणे या दरम्यानचे संभाषण प्रसिध्द आहेच.                             लोकमान्य आणि  गोपाळ गणेश आगरकर यांचे फारकाळ सख्य झाल्याचे माञ दूर्दैवाने महाराष्ट्र बघू शकला नाही .जर तो प्रसिध्द वाद जर शेवटी ज्या टोकाला गेला ,त्या टोकाला गेला नसता तर महाराष्ट्रात सध्या फार वेगळे चिञ दिसले