पोस्ट्स

नोव्हेंबर २५, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जरा याद करो उनको, जो लोटके घर ना आये

इमेज
                                   आपल्या भारताच्या इतिहासाकडे एक नजर टाकली असता  स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत अनेक भळभळत्या जखमा झालेल्या आपणस सहज दिसतात . आजपासून 11 वर्षपूर्वी झालेली मुंबईवरील दहशतवादी हल्याची जखम त्यापैकीच एक . पाकपुरस्कृत दहशवादी संघटना लष्करे ए तैयबाच्या 10 दहशतवाद्यांनी दक्षिण मुंबईत 6 ठिकाणी सलग 4 दिवस दहशतवाद्यांनी हल्ला केला .यामध्ये अजमल कसाब या एका दशवाद्याला आपल्या शूर सुरक्षा दलांनी पकडले . बाकीचे दहशतवादी या हल्यात मारले गेले . यामध्ये निष्पाप 165  मृत्युमुखी पडले , ज्यात भारतीयांसह अन्य देशांचे नागरिक देखील होते . तर 302 जायबंदी झाले . आज 2019 साली या हल्ल्याला 11 वर्षे पूर्ण होताना या हल्यात शहीद झालेल्या आपल्या वीरांना आणि निष्पाप  नागरिकांना माझ्यातर्फे भावपूर्ण आदरांजली                       मुंबईवर 1993साली झालेल्या साखळी  बाम्बस्फोटानंतर  झालेल्या अनेक दहशतवादी घटनांमध्ये ही घटना खूपच विध्वंस करणारी होती . या घटनेमध्ये  अमेरिकी नागरिक डेव्हिड हेडली यांच्यासह अनेक पाकिस्तानी नागरिक असलेल्या दहशतवाद्यांच्या समावेश होता . त्यानंतर ख