पोस्ट्स

जून २८, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वाचनाचे नव्या जगातील स्थान

इमेज
            आज घरी टिव्ही बघत असताना एका ई बुक रिडर ची जाहीरात बघीतली आणी मनात विचार आला की वाचन ही संकल्पना किती बदलली आहे पुर्वी वाचन म्हटले की फक्त छापील मजकुर डोळ्यासमोर येत असे आता पुस्तक वाचन म्हणजे ईलेक्ट्रीक उपकरणाचा वापर करत केलेले वाचनच   समोर येते              पुस्तक ही संकल्पना पण सध्याचा काळात  किती बदलली आहे पुर्वी पुस्तके वाचली जायची आता पुस्तके वाचली जात नाही तर पुस्तके ऐकली जातात त्याला अॉडीयो बुक म्हणतात  श्री समर्थ रामदास स्वामी यांनी दिसांमंजी काही तरी लिहावे प्रसंगी अखंडीत वाचित जावे असे दासबोधात लिहले आहे. त्या काळात फक्त कागदावरची  पुस्तके होती  आणि तिही हाताने लिहलेली होती. छापलेली नसत. तरी त्यांनी वाचनाचे महत्व ओळखले होते                                छापलेली पुस्तके हातळण्यापेक्षा ई बुक हातळणे खुप सोईचे होते माझ्या स्वता:च्या मोबाईल मध्ये सुध्दा 8 ई बुक आहेत  .ऑडियो बुक ची तर गोष्ट च वेगळी ती एकदा  डाउनलोड केली की झाले तुम्ही ज्या उपकरणात ते डाउनलोड केले (त्याला ब्ल्युटुथ असली तर तर सोने पे सूहाणा  आणी तुयच्याकडे कानाच्या मागे ब्ल्युटुथ च्या मार्फत डेटा

चला जाणून घेउया शाळांच्या विविविधतेविषयी

इमेज
                                     सध्या महाराष्ट्रातील शालेय शिक्षणातील कळीचा मुद्दा कोणता असेल ? तर   तो आहे विविध माध्यमातील शाळा . जसे सीबीएससीच्या शाळा आयसिएससीच्या शाळा आणि राज्य पाठ्यपुस्तक मंडळाचा अभयास क्रम राबवणाऱ्या शाळा . गुणांकन पध्द्त आणि भाषा विषयावरून या विविध प्रकारच्या शाळा चर्चेत आहेत . तर जाणून घेउया या शाळांच्या प्रश्नविषयी                                                            भारतात प्रत्येक राज्यामध्ये एक राज्य शैक्षणिक बोर्ड आहे त्यांतर्गत त्यातील शाळांचा कारभार चालतो त्या त् या या राज्याचा संस्कृतीनुसार तेथील अभ्यासक्रम असतो भारतामध्ये विविधता असल्याने प्रत्येक राज्याचा अभ्यासक्रम वेगळा असतो याचा फटका ज्यांची विविध राज्यात बदली होते अस्या व्यक्तींचा मुलांवर होऊ नये म्हणून CBSC या मंडळाची निर्मिती करण्यात आली आहे या मंडळाचे कार्यक्षेत्र संपूर्ण भारत असून सर्वत्र सारखा अभ्यासक्रम राबवला जातो ज्यांची विदेशात सुध्दा  बदली होते अस्या  व्यक्तींचा पाल्यासाठी ICCSE या मंडळाची निर्मिती केली आहे CBSC &ICSC या मंडळामार्फत शाळा चालवल्या जातात त्या बा

105 वर्षानंतर

इमेज
            28 जून 1914 साली एका सर्बियन नागरीकाने आस्ट्रियन राज्यपुञाची हत्या केली आणि  पहिल्या महायुध्दाची सुरवात झाली त्याला 2019 साली 105 वर्षे पुर्ण होतील या 105 वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहुन गेले आहे                पहिल्या महायुध्दानंतर युरोपीय राष्टांनी ज्या जर्मनीवर अपमानास्पद अटी घातल्या त्याच  जर्मनीचा पाया  आता युरोपीय राष्टे पडत आहे त्यास कारण आहे  ते म्हणजे  ब्रेझिट  नतंर युरोपातील सर्वात मोट्या आकाराची अर्थव्यवस्था असणे , याच जर्मनीने पिग्स राष्टांच्या समस्येतही युरोपीय राष्ट्रांची २०१५ साली मदत केली होती . जगात कोणतीच गोष्ट चिरकाळ टिकणारी नसते याचेच हे द्योतक समजता येईल .   युरोपीय राष्टे अश्या प्रकारे युध्द करतील अशी शंका शका19शतकाच्या अखेरीस आणि  20व्या शतकाच्या सुरवातीस स्वामी विवेकानंद यांनी व्यक्त केली होती.  येत्या बुधवारी  (4 जूलै 2019) त्यांची 116वी पुण्यतिथी आहे ,त्या वेळेस या विषयी अधिक बोलेल.                तर पहिल्या महायुध्दानंतर जर्मनीवर लादलेल्या अपमानास्पद अटी त्यातून राष्ट्रीयत्वाची जर्मन्स मध्ये आलेली प्रखर भावना त्यातून निर्माण  झालेला हि