पोस्ट्स

सप्टेंबर ११, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

हे पण घडत होत !

गेल्या काही दिवसापासून नवी मुंबई परीसरात आईनेच घडवून आणलेल्या हत्येच्या बातम्यांना आपण परीचीत असालच . माञ जगातच काय आपल्या भारतातच अनेक महत्वाचा घटना त्यावेळी घडत होत्या. आणी घडत आहेय ज्याचे अत्यंत दुरगामी परीणाम होणार आहेत . भारताच्या ईशान्य भागात असणार्या "मणीपुर " या राज्यात घडणार्या घटनाही याच मालीकेतील आहेत . आणी या घटना कधी घडता आहेत .तर मणीपुर च्या उत्तरेला असणार्या नागालँड राज्यात शांतता निर्माण करण्यासाठी सरकार विशेष प्रयत्न करत असताना हे घडत आहे  . मणीपुर या राज्याशी उर्वरीत भारताशी संबध येतो तो प्रामुख्याने नागालँड मधून जाणार्या राष्ट्रीय महामार्गाचा माध्यमातून .मागे काही वर्षापुर्वी नागालँड मध्ये अशांतता निर्माण झाल्यावर पेट्रोलचे भाव सातव्या आसमानच्या सातव्या आसमानला पोहचले होते . तेथील रॉबीन हूड समजल्या जाणार्या व्यक्तीचे शव तेथील समाज शासनाकडे माडलेल्या मागण्या मान्य होण्यापर्यत स्विकारण्यास देखील तयार नव्हता .आता तेथील परीस्थिती निवळत आहे . तर याच मणीपुरच्या एका बाजूला असणार्या आसाम मध्ये गंभीर पुरस्थिती निर्माण होत आहे .आपल्याकडे अष्टभगीनी विषयी बातम्या तश्य