पोस्ट्स

सप्टेंबर ६, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

माझे सिहस्थ वार्तांकनाचे हकीकत

गेल्या शनिवारी म्हणजेच 29आॉगस्ट ला मला ञ्यंबकेश्वर येथे पहिल्या पर्वणीचे वार्तांकन करण्याची संधी मिळाली . फारच मस्त अनूभव होता . पहिल्यांदा दमल्याने नंतर व्हॉटसपमध्ये आणी फेसबुकमध्ये काही समस्या निर्माण झाल्याने माझे वार्तांकन करण्याचा अनुभव तुम्हाला सांगण्यास एव्हढा वेळ लागला . हा सिहस्थ माझ्या जन्मानंतरचा दूसरा पण वार्तांकन करण्याचा पहिलाच सिहस्थ होता .माझ्या मते पोलीसांनी थोडासा अतिरेक केला माझ्याकडे वार्तांकनाचा पास असला तरी मला सातपूरला ञास झाला .आता बघूया दुसर्या पर्वणी ला काय करताय ? मला हे माहीती आहे की लोक वार्तांकनाच्यावेळी काढलेले फोटो बघण्यास उत्सुक आहेत .त्यांची ईच्छ पुर्ण करेल . पुर्वी पुण्यातील गणपती उच्छवात सलग 21 तास गर्दिचे नियंञण केले होते . त्यामुळे राञभर जागण्याचा काही ञास झाला नाही . माञ ते स्वयंसेवक पध्दतीने होते . इथे मी वार्तांकन करत होतो . त्यामुळे थोडासा तणाव होताच . पण या तणावावर उत्साहाने मात करत एक मस्त अनुभव घेतला . प्रशासनाकडुन मला ईतर परीसराचा पास देण्यात आला आहे . तर माझ्या सहकार्याला कुशावर्ताचा पास देण्यात आलाय . ञ्यंबकेश्वर येथील लोक जरी उत्साह अ

कुणी तरी शिकवा रे बाबा यांना !

3 सप्टेबर 2015ची गोष्ट आहे ही .टिव्ही बघत असताना आग्येय आशियाई देशातील महत्वाची व्रुतवाहिनी असणार्या "चँनेल न्यूज आशिया "वर चालू असणारा एक चर्चेचा कार्यक्रम बघण्याचा योग आला . आणी मी उडालोच .अँकर सर्व वक्त्यांना व्यवस्थीत न अडवता बोलू देत होता , अँकर ही ओरडत नव्हता . चर्चेसाठी बोलवण्यात आलेल्या व्यक्ती दूसर्याला पुर्ण बोलू देत होत्या . अँकर ही हात जोर् जोरात हलवून यू मिस्टर अर्णब वगैरे बोलत नव्हता . ते द्रुष्य बघून मला वाटले किती निरस चर्चा करताय हे लोक. त्यांना आपल्या भारतात आणून भारतीय व्रूत वाहिन्यांवर चर्चेचे शास्ञशुध्द प्रशिक्षण देण्याची नितांत गरज आहे आणी त्यातही त्यांना अर्णब सरांचा तालमीत दिले पाहिजे .चर्चा त्यातही केंद्रीय विधीमंडळाच्या निवडणूक अर्ज भरण्याचा दिवशी होणारी चर्चा( येत्या 13सप्टेंबरला सिंगापूरला त्यांचा पार्लीमेंटच्या सर्व 78 जागांसाठी50 वर्षात प्रथमच निवडणूक होणार आहे त्यासाठी 3सप्टेंबरला उमेदवार अर्ज भरत होते ) कशी व्हयला पाहीजे या बाबत अर्णब सराचा हात कोणी धरू शकणार नाही . त्या ठिकाणी अशी चर्चा म्हणजे एकदम पाणचट असे मला वाटते .तूम्हाला काय वाटते . बि