पोस्ट्स

जून १२, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारत पुन्हा एकदा जगाची आशा

इमेज
         भारताने स्वतंत्र झाल्यावर काही काळ जगाचे नेतृत्व केल्याचे दिसून येते  ज्यामध्ये भारतासारख्याच वसाहतवादाचा शिकार झालेल्या देशाचे महासत्तांच्या राजकारणात अजून नुकसान होऊ नये म्हणून उभारण्यात आलेल्या नामाची स्थापना करण्यात मोलाची भूमिका पार पडणे असो किंवा खेळाच्या माध्यमातून देशांसह एकमेकांशी संपर्क होऊन त्यांच्यातील वैरभावना कमी होऊ शकते या विचारातून आशिया खंडातील देशांच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजनाची सुरवात करणे . जगभरात सुरु असलेल्या विविध हिंसक आंदोलनात शांतात प्रस्थापित व्हावी यासाठी संयुक्त राष्टसंघातर्फे पाठवण्यत येणाऱ्या शांतिसेनेत मोठे योगदान देणे या त्यातील काही ठळक बाबी म्हणता येतील कालांतराने हे योगदान कमी होत गेले मात्र मोदी सरकारच्या काळात पुन्हा एकदा जागतिक राजकारणात भारताचे स्थान बळकट करण्याविषयी कार्यक्रम सुरु करण्यात आला परराष्ट्र मंत्रालयाविषयी माध्यमात येणाऱ्या बातम्या बघितल्यास आपणस ही बाब सहजतेने लक्षात येते        तुर्की या देशाची राजधानी अंकारा येथे 10 जून 2022 रोजी भारत-तुर्की यान दोन देशाच्या परराष्ट्र खात्यांदरम्यान परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते तु

एका कप्यात बंद करण्यात आलेले साहित्यिक पु.ल.

इमेज
           जून महिन्याचे समान १० / १० दिवसाचे तीन भाग केले  तर जो दुसरा भाग होईल त्याचे पहिले  तीन दिवस अर्थात ११ जून , १२ जून आणि १३  जून मराठी साहित्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचे. ११ जून ही मोठ्या प्रमाणात  बालसाहित्य  तयार करणारे साहित्यिक साने गुरुजी  यांची पुण्यतिथी , १२ जून म्हणजे मराठीतील श्रेष्ठ साहित्यिक पुरषोत्तम लक्ष्मण देशपांडे अर्थात पु. ल. देशपांडे यांची पुण्यतिथी तर १३ जून ही श्रेष्ठ साहित्यिक आचार्य अत्रे यांची पुण्यतिथी .या तिन्ही साहित्यिकांची लेखनाची काही गुणवैशिष्टये होती साने गुरुजींच्या विषयी मी कालच लिहले होते आज मी बोलणार आहे पु . ल देशपांडे यांच्याविषयी .          सर्वप्रथम त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना भावपूर्ण आदरांजली पु.ल. म्हंटले की प्रामुख्याने विनोदी लेखन करणारे साहित्यीक म्हणूनच ओळखले जातात. मात्र त्यांनी फक्त मराठीमध्ये विनोदी साहित्य निर्मितीच केली नाही, तर तीन व्याख्याने, गांधीजी आदी गंभीर लेखन सुद्धा केले आहे. ज्यात त्यांनी अनेक राजकीय , सामाजिक प्रश्नावर ठोस भुमिका घेतली आहे. मात्र पु. ल. आणि आपल्या सर्वांच्या दुर्देवाने पु.