पोस्ट्स

एप्रिल २८, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारतीय रेल्वेची गगनभरारी

इमेज
सध्या सर्वत्र करोनाची दहशत असताना काही मनाला प्रसन्न करणाऱ्या घटना देखील घडत आहेत . ज्यामध्ये भारतीय रेल्वेने घेतलेली  गगनभरारी  ही एक प्रमुख घटना आहे.  भारतीय रेल्वेने दिनांक 25 एप्रिल 2020 रोजी आपल्या आधीच्या WAG 9H या इंजिनात अनेक बदल करत तयार केलेल्या WAG 9HH या नव्या इंजिनाची यशस्वी छाननी करून एक मैलाचा दगड सैर केला . आता काही प्रशासकीय पातळीवरच्या पूर्तता केल्यावर हे इंजिन भारतीय रेल्वेत दाखल करण्यात येईल . ज्यामुळे भारतातील रेल्वेमार्फत करण्यात येणारी मालवाहतूक अधिक जलद गतीने म्हणजाईच 100किलोमीटर प्रति तास या वेगाने करणे सहजशक्य होईल . सध्या भारतीय रेल्वेमार्फ़त ज्या वेगाने मालवाहतुक केली जाते तो वेग आहे फक्त 20 ते 25 किमी प्रति तास . म्हणजेच या मुळे भारतीय रेल्वे यामुळे किती पुढे जाईल हे सहज लक्षात येते . भारतीय मालवाहतुकीसाठी क्रांती म्हणून ज्या DEDICATED FRIDGE CORRIDGE  (DFC)कडे बघितले जाते . त्यासाठी या प्रकारची इंजिन येणे अत्यावश्यक होते . यामुळे भारतीय रेल्वेची गगनभरारी म्हणूनच याकडे बघणे अत्यावश्यक आहे .                         भारतीय रेल्वेलासर्वाधिक महसूल हा मालव

"उत्तमांची ते घ्यावे

इमेज
       काही दिवसांपूर्वीची ही गोष्ट आहे . काही अपरिहार्य कारणास्तव मी गुजरात राज्य परिवहन महामंडळाच्या बसने प्रवास केला . या बस प्रवासादरम्यान मला आढळलेली एक प्रमुख गोष्ट म्हणजे त्यांच्या तिकिटावर देण्यात येणारी माहिती . मित्रानो त्या तिकिटावर मला मी प्रवास करत असणाऱ्या ठिकणादरम्यान किती किलोमीटर अंतर आहे , याची माहिती देण्यात आली होती . आपल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसच्या तिकिटांवर अशी माहिती देण्यात येत नाही . आपल्या महाराष्ट्र राज्य परिवहन बसेसच्या तिकिटांवर बसेसचे टप्पे देण्यात आलेले असतात . एका टप्यासाठी अमुक इतकें भाडे त्यामुळे त्यामुळे एकूण टप्पे गुणिले एका टप्याचे भाडे बरोबर इतके भाडे अशी रचना असते . माझ्या मते आर्थिक सोयीसाठी आपली पद्धत अधिक सयुक्तिक असली तरी प्रवाश्यांच्या एकूण सोयीसाठी प्रवाश्याना आपण एकूण किती अंतर जाणार आहोत हे कळणे चांगले नाही का ? गाडयांची सरासरी गती लक्षात घेऊन आपणास किती वेळ लागणार आहे ? याची माहिती त्यामुळे सहजतेने लक्षात येते .            समर्थ रामदास स्वामी  यांचे "उत्तमांची ते घ्यावे मिळमिळीत ते  टाकून द्यावे " असे

वाचावीच अशी कांदबरी : महाश्वेता

इमेज
          कोड........  मिलॅलीन   नामक एका अंतस्रावाच्या कमतरतेमुळे होणारी व्याधी . शरीराच्या त्वचेच्या रंग या मध्ये बदलतो . या खेरीज माणसामध्ये कोणतेही बदल या मध्ये होत नाही . मात्र हे झाले व्यक्तीच्या शारीरिक बदलांविषयी . मात्र आपल्या भारतासारख्या रुढीप्रिय देशामध्ये संबंधित देशामध्ये त्या व्यक्तीचे मनोविश्व या मध्ये अक्षरशः ढवळून निघते . सध्या सन 2020 मध्ये या मध्ये काहीसा बदल झालेला असला तरी सन 1960 च्या सुमारास हे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात होते . आणि   जर व्यक्ती जर महिला असेल तर विचारयलाच नको ,   लग्न झालेल्या महिलांना तर याचीच झळ मोठ्या प्रमाणत बसते  .     कोडंच निमित्त करून संबंधित महिलेचा काहीही अपराध नसताना तिला कायमस्वरूपी माहेरी पाठवणारी मंडळी अश्या  महिलेचे जीवन अक्षरश नकोसे करतात . अश्याच एका अभागी स्त्रीची कथा म्हणजे व्यवसायाने डॉक्टर असलेल्या सुमती क्षेत्रमाडे यांनी पन्नासच्या दशकात लिहलेली मात्र आजच्या सन 2020मध्ये सुद्धा काही लागू असणारी कादंबरी अर्थात महाश्वेता .