पोस्ट्स

ऑगस्ट १२, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्मरण दिग्गजांचे

इमेज
                     वर्षातील काही दिवस विलक्षण असतात. १३ ऑगस्ट  सुद्धा अश्या विलक्षण दिवसांपैकी एक दिवस. हा  दिवस मराठी साहित्य विश्वात  दोन  साहित्यकीकांच्या मुळे विशेष महत्वाच्या आहे. पाहिले म्हणजे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे अणि दूसरे म्हणजे बालकवी १३ ऑगस्ट हा  दिवस या दोघांचा  जन्मदिवस.                 एकाने आपल्या काव्यप्रतिभेने जनसामन्यानां आनंद दिला तर दुसऱ्याने आपल्या अलौकिक प्रतिभेने भल्या भल्या लोकानां भुरळ घातली . एकाने आपल्य प्रतिभेने लोकांना आनंद सर्व  सृष्टीमध्ये असल्याची जाणीव करू दिली . निसर्गाचे सौंदर्य आपल्या प्रतिभेने लोकांना दाखवले.  तर दुसऱ्याने मानवाच्या रोजच्या जगण्यातील विसंगती अचूक टिपुण तीला .आपल्या बुद्धि चातृर्याने वेगळा साज चढवला      . माझ्याकडून या दोन्ही साहित्यिकाना विनम्र अभिवादन  स्मरण दिग्गजांचे 

समानता अशक्यच

इमेज
भारतात सध्या आरक्षण किंवा अन्य मार्ग वापरून समानता आणण्याची स्पर्धा सुरु आहे. माझ्या मते  जे कदापि शक्य नाही . महाभारपासूनच्या काळापासूनच जरी विचार केला तरी , आपणास समाजात विषमताच दिसते , अश्वथामा असो किंवा कृष्णाचा मित्र असणारा सुदामा असो आपणास गरीबी दिसते , याच मार्गाने विचार केल्यास आपणास आपणास दिसते की समाजात सधन अणि कमकुवत वर्ग हे रहणारच जगाच्या सुरवातीपासून हे वर्ग अस्तिवात आले  . अणि जगाच्या अंताबरोबरच हे भेद  लयास जातील. सर्व मानव जात  सामान ही कल्पना म्हणून योग्य असली तरी ही कल्पना प्रत्यक्षात येणे अवघड आहे .  अणि ही संकल्पना प्रत्यक्षात आली तर मनुष्याला काहीच काम नसल्याने मनुष्य कही काम न केल्याने लायस जाईल . मनुष्यात भेद आहे म्हणून तर मनुष्य काम करतो