पोस्ट्स

सप्टेंबर १३, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारतीय रेल्वे वेगाने बदलाच्या वाटेवर

इमेज
              प्रवाश्याना प्रवास करताना सोईचे व्हावे या हेतूने विविध प्रकारच्या 8 आसनव्यवस्था असणारे डब्बे  (फर्स्ट एसी, एक्झिक्यूटीव्ह चेअर कार, स्लीपर, वगैरे )  पुरवणारी आपली भारतीय रेल्वेसेवा सध्याच्या करोना काळात  विक्रमी वेगाने बदलत आहे. गेल्या पंधरवड्यात भारतीय रेल्वेत तीन महत्त्वपूर्ण बदल झाले . माझे आजचे लेखन त्या विषयी माहिती देण्यासाठी या तीन बदलातील दोन बदल प्रत्यक्ष प्रवाश्यांच्या सेवेशी सबंधित आहेत , तर एक बदल रेल्वे कर्मचाऱ्यांशी सबंधित आहे .              तर मित्रानो, भारतीय रेल्वेमार्फत  प्रवाश्याना अधिक आरामदायी सेवा देता यावी, यासाठी भारतीय रेल्वेच्या स्लीपर आणि जनरल या डब्यात एसी बसवता येतील एका याबाबत चाचपणी करण्यात येत आहे . एका अंदाजानुसार सध्या रेल्वेच्या थ्री टायर एसी डब्यासारखी याची रचना असेल .ज्यामुळे थ्री टायर डब्यांचे भाडे काही प्रमाणात कमी होऊ शकते . यासाठी मात्र यासठी सध्या असणाऱ्या डब्याच्या खिडकीच्या रचनेत बदल करावे लागतील तसेच  डब्यातील समोरासमोर असणाऱ्या आसनातील अंतरे कमी करावी लागतील असेया क्षेत्रातील काही माहितगाराचे म्हणणे आहे             त्याच प्रम

5 वर्षानंतर .....

इमेज
             आजपासून बरोबर 5 वर्षांपूर्वी अर्थात 2015च्या  सप्टेंबर महिन्यातील 3 तारखेची सकाळ अत्यंत वादळी ठरली होती ऊत्तर आफ्रिकेतून  युरोपात  येणाऱ्या निर्वासितांच्या एका बोटीला झालेल्या अपघातात प्राणास मुकलेल्या  सुमारे तीन वर्ष वय असणाऱ्या एका मुलाचे कलेवर समुद्रातून वाहत ग्रीसच्या किनाऱ्यावर आले होते त्या वर्षीचा तो सर्वात चर्चित मुद्दा ठरला होता .त्यावेळेस या प्रश्नाची अत्यंत व्यापक प्रमाणात चर्चा देखील झाली होती . काही कृती कार्यक्रम देखील त्यावेळी ठरला होता . दुर्दैवाने त्या वेळी ठरवलेल्या पैकी काहीच झाले नाही , याची साक्ष देणारी घटना दोन ते तीन दिवसापूर्वी ग्रीसमध्येच घडली . निर्वासितांच्या युरोपातील सर्वात  मोठ्या शिबिरामध्ये अर्थात मारिया बेटावरील शिबिरामध्ये लागलेल्या आगीमध्ये त्यांची अक्षरशः दणादण उडाली . आपल्या भारतीय वृत्तवाहिन्यांवर याविषयी या बातमीची दखल  घेण्यात आली नाही मात्र परदेशी  वृत्तवाहिन्यांनी याची यथोचित दखल घेतली . माझे आजचे लेखन या समस्येवर                  मला तुमचे लक्ष वेधून घेयचे आहे , निर्वासितांच्या होणाऱ्या हाल अपेष्टांकडे , काही कारणाने एखाद्या देशा