पोस्ट्स

मे ३१, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

37 वर्षानंतर....

इमेज
           काही घडामोडी घडून गेल्यावर कित्येक वर्ष उलटून गेली तरी त्या घडामोडींचा परिणाम शिल्लक राहतो , जून महिन्यात दक्षिण आशियाचा विचार करता  या घडामोडी बऱ्याच मोठ्या प्रमाणात आहे . 25 जून 1975 रोजी भारतात लादण्यात  लादण्यात आलेली आणीबाणी , जून 1975 मध्ये सिक्कीमचे भारतात झालेले एकत्रीकरण,  3 जून 1947 रोजी ब्रिटिश संसदेत  पारित करण्यात आलेला भारताचा स्वातंत्र्याचा कायदा किंवा  3 जून 1984 रोजी अमृतसर येथील शीख बांधवांच्या पाच पवित्र गुरुद्वारांपैकी एक असंणाऱ्या सुवर्ण मंदिरात झालेली लक्षरी कारवाई त्यापैकीच एक            या घटनेचे वस्तूनिष्ठ अध्ययन केल्यास असे लक्षात येते की पंजाबच्या स्थानिक राजकारणात एका पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी त्या वेळच्या कॉग्रेसने खेळलेल्या पण फसलेल्या चालीचे अपत्य म्हणजे म्हणजे खलीस्तान चळवळ ज्यामुळे भारताच्या एकात्मतेला मोठा धोका निर्माण झाला.  परिणामी एका शुर लढवय्या समाजाच्या प्रार्थना समाजात लष्कर घुसवावे लागले ज्याची परिणीती महात्मा गांधीच्या हत्येनंतर ज्या प्रकारे एका समाजाला लक्ष्य करण्यात आले त्याची पुनरावत्ती करण्यात झाली.  मी त्या काळी सध्या

काळरात्र 32 वर्षांपूर्वीची

इमेज
आपल्या भारतात सन 2014 एका विचारसरणीच्या पक्षाकडून त्याच्या पुर्णतः विरुद्ध  विचारसरणी असणाऱ्या पक्षाकडे कोणताही रक्तपात न होता सत्तांतर झाले पुढे पाच वर्षांनी 2019 सुद्धा कोणसंघटन करण्याचा ताही रक्तपात ना होता आधीचाच पक्षाची सत्ता काय राहिली .सन 2014च्या आधी काही लोकशाही हक्कासांसाठी देशभरात आंदोलन झाले  मात्र त्यात सरकारी पक्षाकडून बाळाचा वापर करण्यात आला नाही या आधीही आपल्या भारताच्या इतिहासात कित्येकदा एका पक्षाचे सरकार जाऊन  . पूर्णतः विरूद्ध पक्षाचे सरकार आले आहे . जगात अन्यत्र कुठे झालेला नाही असा निवडणुकीच्या  कम्युनिष्ठ पक्षाने सत्ता घेण्याचा प्रकार देखील भारतात घडला . आपल्या भारतीयांनी राज्य विधानसभेच्या निवडणुकीत एका पक्षाला  मतदान केले तर त्याचवेळी किंवा त्या निवडणुकीपासून काही कालावधीत झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत दुसऱ्या पक्षाला मतदान केल्याचेही दिसून येते . याला कारण म्हणजे भारतात खोलवर  रुजलेली लोकशाही . आपल्या  घटनेने प्रत्येकाला आपली मते जाहीरपणे मांडण्याचा,  विविध मुद्यावर संघटना निर्माण करण्याचा अधिकार  आपल्या शेजारील चीन हा देश त्यापैकीच एक निवडणुकीत हव्या त्या उमे