पोस्ट्स

इतिहासात आज लेबलसह पोस्ट दाखवत आहे

कथा महाराष्ट्राच्या टायटॅनिकची

इमेज
आपल्या सर्वांना लंडन या शहरांतून न्यूयॉर्क या शहरांत जाणाऱ्या आणि दुर्घटनाग्रस्त झालेल्या टायटॅनिक या जहाजाची गोष्ट माहिती असेलच या जहाजाच्या दुर्घटनेवर   तयार झालेला चित्रपट देखील आपण अनेकदा बघितला असेल .मात्र या टायटॅनिकच्या जहाज दुर्घटनेशी   साम्य असणारी दृघटना आपल्या महाराष्ट्रत देखील घडली होती मात्र दुदैवाने या घटनेला टायटॅनिक या दुर्घटनेच्या   तुलनेत खूपच कमी प्रसिद्धी मिळाली .   एस एस रामदास बोट दुर्घटना या नावाने ओळखली जाणारी या दुर्घटनेला   भारताच्या नौदल इतिहासात एक मोठा काळा डाग म्हणून ओळखले जाते किमान नारळी पौर्णिमा झाल्याशिवाय समुद्रात जाण्यास अटकाव करणारा सध्याच्या निर्बध याच दुर्घटनेनंतर लागू करण्यात आला   १७ जुलै १९४७ ,  आषाढ महिन्याच्या अमावास्येला मुबई पासून हाकेच्या अंतरावर घडलेल्या या दुर्घटनेत  ६०० लोकांना  प्राणास मुकावे लागले होते मृतांमध्ये बहुसंख्य कोकणात राहणारे  लोक होते काही ब्रिटीश लोक सुद्धा यात मृत्युमुखी पडेल मात्र त्यांची संख्या कमी होते बहुसंख्य भारतीयच होते . २०२३  साली या दुर्घटनेला  ७६ ...

39 वर्षानंतर....

इमेज
  काही घडामोडी घडून गेल्यावर कित्येक वर्ष उलटून गेली तरी त्या घडामोडींचा परिणाम शिल्लक राहतो , जून महिन्यात दक्षिण आशियाचा विचार करता   या घडामोडी बऱ्याच मोठ्या प्रमाणात आहे . 25 जून 1975 रोजी भारतात लादण्यात   लादण्यात आलेली आणीबाणी , जून 1975 मध्ये सिक्कीमचे भारतात झालेले एकत्रीकरण ,   3 जून 1947 रोजी ब्रिटिश संसदेत   पारित करण्यात आलेला भारताचा स्वातंत्र्याचा कायदा किंवा   3 जून 1984 रोजी अमृतसर येथील शीख बांधवांच्या पाच पवित्र गुरुद्वारांपैकी एक असंणाऱ्या सुवर्ण मंदिरात झालेली   लष्करी    कारवाई त्यापैकीच एक        ऑपरेशन ब्ल्यू स्टार या नावाने प्रसिद्ध असलेल्या   अमृतसर येथील शीख बांधवांच्या पाच पवित्र गुरुद्वारांपैकी एक असंणाऱ्या सुवर्ण मंदिरात झालेली लष्करी कारवाईचे    वस्तूनिष्ठ अध्ययन केल्यास असे लक्षात येते की पंजाबच्या स्थानिक राजकारणात एका पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी त्या वेळच्या कॉग्...

काळरात्र 34 वर्षांपूर्वीची

इमेज
           आपल्या भारतात सन 2014 एका विचारसरणीच्या पक्षाकडून त्याच्या पुर्णतः विरुद्ध   विचारसरणी असणाऱ्या पक्षाकडे कोणताही रक्तपात न होता सत्तांतर झाले पुढे पाच वर्षांनी 2019 सुद्धा कोणसंघटन करण्याचा ताही रक्तपात ना होता आधीचाच पक्षाची सत्ता काय राहिली . सन 2014 च्या आधी काही लोकशाही हक्कासांसाठी देशभरात आंदोलन झाले   मात्र त्यात सरकारी पक्षाकडून बाळाचा वापर करण्यात आला नाही या आधीही आपल्या भारताच्या इतिहासात कित्येकदा एका पक्षाचे सरकार जाऊन   . पूर्णतः विरूद्ध पक्षाचे सरकार आले आहे . जगात अन्यत्र कुठे झालेला नाही असा निवडणुकीच्या   कम्युनिष्ठ पक्षाने सत्ता घेण्याचा प्रकार देखील भारतात घडला . आपल्या भारतीयांनी राज्य विधानसभेच्या निवडणुकीत एका पक्षाला   मतदान केले तर त्याचवेळी किंवा त्या निवडणुकीपासून काही कालावधीत झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत दुसऱ्या पक्षाला मतदान केल्याचेही दिसून येते . याला कारण म्हणजे भारतात खोलवर   र...