पोस्ट्स

म्यानमार लेबलसह पोस्ट दाखवत आहे

भारताचे अशांत शेजार आणि लोकशाही

इमेज
            आपल्या भारतात पाच राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमुळे सर्व वातावरण ढवळून निघाले असताना भारताच्या शेजारी असणाऱ्या नेपाळ आणि म्यानमार या दोन देशातील वातावरणसुद्धा लोकशाहीच्या दोन वेगवेगळ्या आंदोलनामुळे ढवळून निघत आहे . नेपाळमध्ये सध्याची वर्तमान गणतांत्रीक लोकशाही व्यवस्था मोडीत काढत  संविधानिक राजेशाहीची स्थापना करण्यात यावी या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरु आहे तर म्यानमार या शेजारील देशामध्ये सध्याची वर्तमान असणारी लष्करशाही पद्यच्युत करून लोकशाहीची स्थापना करण्यात यावी या मागणीसाठी करण्यात आलेल्या चळवणीने  निर्णायक स्वरूप गाठले आहे जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून ख्याती असलेल्या आपल्या भारताच्या शेजारील या दोन देशामध्ये लोकशाहीविषयक या आंदोलनाने एक आश्चर्यकारक स्थिती जगात निर्माण केली आहे          नेपाळमध्ये सध्या भारतासारखीच गणतांत्रीक लोकशाही व्यवस्था आहे ज्यामध्ये देशाचा प्रमुख हा लोकांमार्फत अप्रत्यक्षरीत्या निवडला जातो . मात्र हि व्यवस्था मोडीत काढत देशात इंग्लड सारखी घटनादत्त राजेशाही व्यवस्था...

बातम्यांमधील चीन (भाग 5)

इमेज
  मी आपणासी बोलत असताना, आजमितीस आपल्या भारताचा अशांत प्रदेश म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या , ज्या भागासाठी आपल्या संविधानात 6वे परीशिष्ठ अंतर्भुत करण्यात आले त्या इशान्य भारतातील मणीपुर, मिझोराम, नागालँड या राज्यांबरोबर सीमा शेअर करणाऱ्या म्यानमार या देशात सध्या राजकीय अस्थिरतेने , आंदोलकांनी कळस गाठला आहे. ज्यामुळे या देशाची फाळणी होते की काय ?अशी स्थिती निर्माण झाली आहे. या अराजकतेची सुरवात ज्या लष्करी उठावापासून झाली, त्याला चीनचा पाठिंबा आहे, असी तेथील जनसामन्याची भावना आहे. त्यामुळे चीनविरोधी भावना तीव्र आहे. चीनने हा म्यानमारचा अंतर्गत प्नश्न आहे, आमच्या या बाबीसी काहीसी सबंध नाही, असे जाहिर केले आहे. चीनला इंधनपुरवठा करण्यासाठी इंधनवाहक पाइपलाइन  या देशातून जातात. या देशातील आंदोलकांनी या पाइपलाइन तोडून चीनचा इंधन पुरवठा तोडून टाकण्याची भाषा केली आहे. जर आमच्या दैन्यावस्थेला जवाबदार असणारा लष्करी उठाव आमच्या देशातील अंतर्गत गोष्ट असेल तर आम्ही तोडलेल्या पाइपलाइनसुद्धा आमचा अंतर्गत मुद्दा म्हणायला हवा, असे या आंदोलकांचे म्हणणे आहे. आपल्या देशाला इंधनपुरवठा  करणाऱ्या पाइप...

बदलती शेजारची गणिते (भाग3)

इमेज
आपल्या भारताच्या 27 पैकी संवेदनशील राज्य म्हणून ओळख असणाऱ्या अरुणाचल प्रदेश, मिझोराम, नागालँड, मणीपूर या राज्यांबरोबर एकंदरीत 1600 किमीची सीमा शेअर करणाऱ्या म्यानमारमध्ये 2021 फ्रेबुवारी1 रोजी लष्करी उठाव करुन जेमतेम बाळसे धरणाऱ्या लोकशाहीला गुंडाळल्यानंतर हा लेख लिहण्यापर्यत त्याविरुद्ध म्यानमारच्या नागरीकांनी जोरदारपणे आंदोलन सुरु केले आहे. म्यानमारला ब्रिटीश सत्तेपासून 1948 रोजी स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर 1962 पर्यत लोकशाही नांदल्यावर 1962 मध्ये उठाव करुन लष्कराने तेथील सत्ता हस्तगत केली. तेव्हापासून 2011 ते2021 चा कालखंड वगळता तिथे लष्कराचीच सत्ता राहिली.या 50 हुन अधिक वर्षाच्या लष्करी राजवटीत लोकशाहीसाठी1988आँगस्ट 8 रोजी झालेले आंदोलन आणि 2007 ला आंदोलन झाले .1988आँगस्ट 8 ला झालेले आंदोलन.हे 888 आंदोलन म्हणून ओळखले जाते. या आंदोलनामुळे तेथील लष्करी प्रशासन नमले नाही. मात्र 2007 साली काही महिने चाललेल्या आंदोलनामुळे लष्करी प्रशासन नमले.त्यांनी लोकशाहीचा देखावा तयार करण्यासाठी एक संविधान तयार केले. ज्यानुसार 2020 नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणूकीत गैरप्रकार झाले असे सांगून तेथील लष...

पुन्हा पोलादी पडद्यात !

इमेज
             आपल्या हिंदी चित्रपटश्रुष्टीत एक नावाजलेले गाणे आहे " ओजी मेरे पिया गये हे रंगून , किया हे वहा से टेलिफोन ,की याद तूम्हारी आती हे! " मात्र या पुढे किमान एक वर्ष आपणास असे म्हणता येईल का ?  असा प्रश्न निर्माण झाला आहे. आणि याला कारणीभूत आहे. काल सोमवारी अर्थात 1 फेब्रुवारी रोजी  झालेला सत्ताबदल.         1 फेब्रुवारी रोजी तेथील लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारला पदच्युत करुन तेथील लष्कराने पुन्हा एकदा सत्ता हस्तगत केली आहे.नोव्हेंबर2020 मध्ये झालेल्या निवडणूकीत  प्रचंड प्रमाणात गैरव्यवहार झालेले आहेत. आणि आम्ही ते मान्य करणार नाही. आम्ही निवडणूक आयोगाची पुनर्स्थापना करण्यासाठी सत्तेत येत आहोत .असा लष्कराचा दावा  आहे. नोव्हेंबरच्या  निवडणूकीत म्यानमारच्या लोकशाहीवादी नेत्या अँग स्यँन स्युकी यांच्या नँशनल लीग फाँर डेमोक्रसी (जो एन एल डी नावाने प्रसिद्ध आहे) या पक्षाला सर्वाधिक  म्हणजे 83% जागा  मिळाल्या होत्या. मात्र निवडणूकीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत  लष्करातर्फे 2008 स...

मेरे पिया गये हे रंगून

इमेज
                 सध्या भारताचे आपल्या शेजारी देशांशी असलेले सबंध नव्याने वृद्धिगत होत आहेत. बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार आदी देशांशी आपले सबंध  संबध मैत्रीच्या नव्या वळणावर आहेत . त्यातील बांगलादेशाशी असणाऱ्या घनिष्ट संबंधावर मी याआधीच लिहले आहे . ज्यांना ते वाचायचे असेल त्यांनी या लेखाच्या खाली असणाऱ्या लिंकवर क्लीक करावे. मी आता बोलणार आहे .म्यानमार विषयी            आपल्या  सारखाच ब्रिटिशांची वसाहत असणारा म्यानमार या देशाच्या कारभार 1935 पर्यंत भारतातूनच चालवला जात असे . 1935साली म्यानमार आणि भारताचा कारभार स्वतंत्र करण्यात आला .1857 च्या उठावानंतर दिल्लीच्या बादशहाला आणि राजद्रोहाच्या आरोपाखाली लोकमान्य टिळकांना म्यानमारच्या तुरुंगात कैद करून ठेवले होते तर म्यानमारच्या राजाला रत्नागिरीत कैद करून ठेवले होते . हे आपण जाणतातच . भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि म्यानमारचे राष्ट्रपिता ऑग सांग हे युनाटेड किंगडम मध्ये शिकत असताना एकमेकांचे जवळचे मित्र होते ,  आशियांची स्थापना करत...

मेरे पिया गये हे रंगून

इमेज
जून्या हिंदी चिञपटातील एक अजरामर गाणे म्हणजे मेरे पिया गये हे रंगून ! वहा से किया हे टेलीफोन ! कि याद तूम्हारी आती हे ! सध्याचा काळात टेलीफोन ज्या जागी स्मार्टफोन येइल . तर सांगायचा मुद्दा असा की जून्या काळापासून भारताचा शेजारी असणारा किबहूना ब्रिटीश भारतात भारताच एक भाग असणार्या पूर्वीच्या ब्रम्हदेश अर्थात आताच्या म्यानमार मध्ये येत्या 8 तारखेला जेव्हा समस्त भारत बिहार बिहार करत असेल त्या वेळेस ऐताहासिक ठराव्यात अश्या केंद्रीय विधीमंडळाच्या निवडणूका  आहेत . भारता पाठोपाठ 1948 साली ब्रिटिशांपासून स्वतंञ्य झालेल्या (तसे म्यानमार ला दोनदा स्वातंञ्य मिळाले 1935मध्ये ब्रिटीश भारतापासून नंतर 1948ला )म्यानमार ची सुरवातीची काही वर्षे वगळता तिथे लष्करी हूकूमत होती . सुरवातीच्या लोकशाहीच्या काळातील एका प्रसिध्द म्यानमारी नेत्याची भारतातील तत्कालीन ज्यांची काही धोरणे चुकली असतील वैयक्तिक आयुष्यात ज्यांचा पाय घसरला असेल माञ लोकशाही भारतात रूजवण्यात मोलाचा वाटा होता असे सध्याचा नेपाळ उत्तर आफ्रिकी देश बघीतल्यावर वाटू शकते असे नेते म्हणजे चाचा नेहरू यांच्याबरोबर शोले स्टाईल मैञी होती .माञ भारत...