पोस्ट्स

फेब्रुवारी २, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

हे पण घडतयं जगात

इमेज
    आपल्या भारतात विविध मुद्यांवरुन रणकंदन पेटलेले असताना काही क्रिडा स्पर्धा देखील झाल्या. दुर्देवाने त्याचे वार्तांकन आपल्या माध्यमातून  फारच कमी केले गेले .असीच एक स्पर्धा म्हणजे टाटा स्टील बुद्धीबळ स्पर्धा.         15 जानेवारी ते 31 जानेवारी रोजी नेदरलँड (याला हाँलड असेही म्हणतात. मात्र नेदरलँड सरकारने हाँलड हे नाव अनधिकृत ठरवले आहे.) या देशातील Wijk aan zee या   शहरात आँफलाईन पद्धतीने ही स्पर्धा खेळवण्यात आली. स्पर्धेचे हे  83 वर्ष होते. सन  1943, 44 पासून दरवर्षी ही बुद्धीबळ स्पर्धा जानेवारी महिन्यात होते. या 2021 व्या वर्षी झालेली स्पर्धा नेदरलँडच्या जाँर्दन वे फाँरेस्ट या खेळाडून जिंकली. भारतातर्फे प्रतिनिधीत्व करणाऱ्या अनीष गिरी या खेळाडूचा या स्पर्धेतील प्रवास आनंदाकडून निराशेकडे जाणारा होता. पहिल्या 12 डावात 8 डाव जिंकून, त्यावेळेपर्यत   स्पर्धेत सर्वाधिक गुण 8 गुण प्राप्त करणाऱ्या या खेळाडुचे नशीब 13 व्या डावात बदलले आणि तो पर्यत 7.5 गुण प्राप्त करणारा नेदरलँडचा जाँर्दन वे फाँरेस्ट  हा खेळाडू विजयी झाला . 13व्या फेरीत अनिषचा डाव बरोबरीत सुटल्याने त्याचे 8.5 गुण झाले. तर जा

पुन्हा पोलादी पडद्यात !

इमेज
             आपल्या हिंदी चित्रपटश्रुष्टीत एक नावाजलेले गाणे आहे " ओजी मेरे पिया गये हे रंगून , किया हे वहा से टेलिफोन ,की याद तूम्हारी आती हे! " मात्र या पुढे किमान एक वर्ष आपणास असे म्हणता येईल का ?  असा प्रश्न निर्माण झाला आहे. आणि याला कारणीभूत आहे. काल सोमवारी अर्थात 1 फेब्रुवारी रोजी  झालेला सत्ताबदल.         1 फेब्रुवारी रोजी तेथील लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारला पदच्युत करुन तेथील लष्कराने पुन्हा एकदा सत्ता हस्तगत केली आहे.नोव्हेंबर2020 मध्ये झालेल्या निवडणूकीत  प्रचंड प्रमाणात गैरव्यवहार झालेले आहेत. आणि आम्ही ते मान्य करणार नाही. आम्ही निवडणूक आयोगाची पुनर्स्थापना करण्यासाठी सत्तेत येत आहोत .असा लष्कराचा दावा  आहे. नोव्हेंबरच्या  निवडणूकीत म्यानमारच्या लोकशाहीवादी नेत्या अँग स्यँन स्युकी यांच्या नँशनल लीग फाँर डेमोक्रसी (जो एन एल डी नावाने प्रसिद्ध आहे) या पक्षाला सर्वाधिक  म्हणजे 83% जागा  मिळाल्या होत्या. मात्र निवडणूकीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत  लष्करातर्फे 2008 साली तयार केलेल्या संविधानाच्या 417या कलमाचा आधार घेत तिथे एक वर्षासाठी  आणीबाणी जाहिर केल