पोस्ट्स

जून २२, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मानवा तूझी वेळ संपत आहे

इमेज
      पावसामुळे इशान्य भारतात गेल्या आठवड्याभरात १२५ लोकांचा मृत्यू,   पावसाने ओढ दिल्यामुळे तूर्कीये (पुर्वीचे नाव तूर्की) , देशात आणिबाणी जाहिर करण्याची स्थिती, बदलत्या हवामानामुळे लोकांच्या ताणतणावात वाढ झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे निरीक्षण, आसाम आणि मेघालयमध्ये जून महिन्यात सरासरीच्या १३४% पाउस, सुमारे २५% ,बांगलादेश पुरामुळे पाण्याखाली {६४पैकी१७ जिल्हे}, मेस्किकोमध्ये दुष्काळामुळे पाण्याचे रेशनिंग करायची वेळ सरकारवर .या बातम्या आहेत, जूनच्या तिसऱ्या आठवड्यात बदलत्या हवामानामुळे लोक कसे अडचणीत आलेले आहेत, हे सांगणाऱ्या.        हवामान बदल या संकटावर मात करण्यासाठी मानवाचा हाती असणारा वेळ झपाट्याने संपत आहे. हेच या बातम्यांमधून दिसून येत आहे. आपल्या महाराष्ट्रात इतकी वाईट स्थिती आलेली नसली तरी ही अशी वेळ आपल्यावर येणारच नाही, असे समजणे म्हणजे मुर्खांचा नंदवनात राहण्यासारखे आहे. आपण या संकटाला सामोरे जाण्यासाठी तयारी करण्यातच शहाणपण आहे. प्रशासन त्यांचा स्तरावर प्रयत्नशील आहेच मात्र सर्वसामन्य जनतेने देखील असी स्थिती उदभवलीच तर गोंधळून न जाता या स्थितीला धैर्याने सामोरे जाण्याची ग