पोस्ट्स

डिसेंबर १०, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारतियांनो तुमची घटिका भरली

इमेज
भारतियांनो तुमची घटिका भरली आहे . हे सिद्ध करणारा अहवाल नुकताच जागतिक बँकेकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे या अहवालानुसार येत्या नजीकच्या भविष्यकाळापासून मोठ्या तापमानाचा  भारतातला जगात सर्वाधिक फटका बसणार आहे यासह भारतात उन्हाळ्याचा कालावधी वाढणार आहे उन्हाळा लवकर सुरु होऊन उशिरा संपणार आहे . Climate Investment Opportunities in India's Cooling Sector या नावाचा हा अहवाल "India Climate and Development Partners' Meet या दोन दिवशीय परिषदेत मांडण्यात आला केरळ सरकारच्या सहकार्याने  जागतिक बँकेमार्फत या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते तिरुअतनपूरम या शहरात ही परिषद झाली या अहवालात सांगण्यात आले आहे की, त्यात पुढे म्हटले आहे की, दक्षिण आशियाचा विचार करता या वाढत्या उष्णतेचा सर्वाधिक फटका भारताला बसला आहे  ज्यामध्ये एक मनुष्य दिवसभरत  ८ तास काम करतो जर दोन माणसांनी प्रत्येकी ८ तास काम केले तर ते काम १६ तास होईल या पद्धतीने मोजल्यास   वर्षभरात  मनुष्य काम करू शकतील अश्या  १०१  अब्ज तासांपेक्षा जास्त तास काम होऊच या उन्हामुळे  शकले नाहीये भारतात जवळपास ७५ % नागरिक काम करताना प्रत्यक्ष