स्वामी विवेकानंदाचे विचार समजण्यासाठी वाचावेच असे पुस्तक, 'हिंदूतेज जाग रे'
स्वामी विवेकानंद. साडेसात अक्षरी शब्द, मात्र मात्र ज्यांचे नाव घेतल्यावर प्रत्येक भारतीयांची छाती अभिमानाने गौरव आणि भरून येते असे भारताचे अत्यंत महत्त्वाचे सुपुत्र 19 या शतकाचा शेवटी जेव्हा भारत आपला प्राचीन गौरवशाली इतिहास विसरला होता सत्व विसरला होतात त्यावेळेस भारतीय आपल्या प्राचीन गौरवाची वारस्याची आठवण करून देणारा त्याच वेळी जगाला भारताची नवी ओळख करून देणारा योद्धा संन्याशी स्वामी विवेकानंद. उणेपुरे 39 वर्षाच्या आयुष्यात त्यांनी केलेल्या कार्याची सांगावी तेवढी महती कमीच त्यांचे ओजस्वी विचार आज देखील अत्यंत महत्त्वाचे आणि उपयोगाची आहेत आज देखील त्यांचे विचार तितकेच प्रासंगिक आहेत. 21 वर्षांनी आपण भारताचा स्वातंत्र्याचा शतक महोत्सव साजरा करत असू त्यावेळेस आपण जे भारताचे महासत्ता हे स्वप्न बघत आहोत ते सत्यात उतरण्यासाठी काय करावे लागेल काय केल्याने ही एकेकाळी जगद्गुरु माता म्हणून ओळखले जाणारे भारत भूमी पुन्हा एकदा आपले वैभव प्राप्त करेल हे माहिती करुन घेण्यासाठी आपणास स्वामी विवेकानंद यांचे विचार माहिती असणे अत्यावश्यक आहेच याची खात्री आपणास पटते ते स्वामी विवेकानंद यांच...