राष्ट्रीय प्रतीकांच्या उभारणीची प्रेरणादायी गोष्ट- कथा विवेकानंद शिला स्मारकाची
कन्याकुमारी , अंदमान निकोबार बेटे आणि लक्षद्वीप बेटे वगळता भारताच्या मुख्य भूमीचे दक्षिणेकडील टोक असलेले एक असे शहर आहे , जिथे हिंदी महासागर , अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर एकत्र येतात . जगात तीन समुद्र एकत्र येण्याची तीन ठिकाणे आहेत . एक म्हणजे कन्याकुमारी , तर अन्य दोन ठिकाणे अंटार्तिका खंडाजवळ आहेत . मात्र जगभरात ज्या ठिकाणाजवळ वस्ती आहे , असे ठिकाण एकच कन्याकुमारी . ( २०२१ मार्चमध्ये अंटार्तिका खंडाजवळच्या समुद्राला दक्षिण महासागर म्हणून जागतिक महासागर संघटनेने मान्यता दिल्याने प्रशांत , हिंदी आणि ...