पोस्ट्स

नेपाळ लेबलसह पोस्ट दाखवत आहे

नेपाळमधील लोकशाही धोक्यात

इमेज
नेपाळ, भारताखेरीज हिंदू बहुसंख्य असलेला भारताचा शेजारी. भुतानखेरीज भारतीयांना कायमस्वरुपी व्हिसा फ्री प्रवेश असणारा देश हा नेपाळ सध्या मात्र राजकीय आंदोलनात गटंगळ्या खातोय. तस बघायला गेलो तर नेपाळमध्ये सध्या भारतासारखीच गणतांत्रीक लोकशाही व्यवस्था आहे ज्यामध्ये देशाचा प्रमुख हा लोकांमार्फत अप्रत्यक्षरीत्या निवडला जातो. मात्र ही व्यवस्था मोडीत काढत देशात सौदी अरेबिया सारखी घटनादत्त राजेशाही व्यवस्था असावी यासाठी  नेपाळमध्ये सध्या आंदोलन करण्यात येत आहे तसी या प्रकारची राजेशाही समर्थन करणारी आंदोलने नेपाळला नवी नाहीत या आधी अनेकदा या प्रकारची आंदोलने नेपाळमध्ये झालेली आहेत. मात्र सध्याचे आंदोलन या आधीच्या आंदोलनापेक्षा खूपच व्यापक आहे मागच्यापेक्षा अधिक नागरिक या आंदोलनात सहभागी झाली आहेत        2001 जून 3 रोजी नेपाळचा भावी राजा दिपेंद्र याने आवडत्या मुलीशी राजघराण्यातील व्यक्ती लग्न करु देत नाहीत, या रागातून राजपरीवाराच्या केलेल्या हत्येनंतर निर्माण झालेल्या पोकळीपासूनच नेपाळमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती.  त्या हत्याकांडानंतर राजा बनलेल...

भारताचे शेजारी आणि हिंदू धर्म

इमेज
आपला भारत हा धर्मनिरपेक्ष देश असला तरी भारतात हिंदू धर्मीय लोक बहुसंख्येने आहेत,‌हे आपण जाणताच. जगात इस्लाम हा राष्ट्रीय धर्म असलेले 51 देश आहेत. त्यामुळे इस्लामधर्माबाबत कुठेही काही अनुचित घडले तर ते देश पुढे सरसवतात. ख्रिस्ती धर्माबाबत बोलायचे झाल्यास बहुसंख्य यूरोप,आणि उत्तर अमेरिका खंडातील देश त्यांची बाजू घेतात. या उलट  हिंदू धर्माबाबतची गोष्ट  आहे. हिंदू धर्मीय व्यक्तींना भारताशिवाय आधार दिसत नाही  तसेही कुठेही हिंदू व्यक्ती असला तरी त्याचे मुळ कुठेना कुठे आपल्या भारतातच सापडते.त्यामुळे हिंदू धर्मियाबाबत जगात कुठे काही झाले तर त्याचे पडसाद आपल्या भारतात उमटतात. आणि ते देश आपल्या सभोवतालचे असले तर त्यात अजूनच भर पडते.हे सांगायचे कारण म्हणजे हिंदू धर्मीयांबाबत नेपाळ आणि बांगलादेश यामध्ये घडणाऱ्या गोष्टी.      तर देशाचा राष्ट्रीय धर्म हिंदू करावा या मागणीसाठी सध्या नेपाळमध्ये आंदोलन सुरू आहे.सन 2008पासून नेपाळ धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे.सन2008चा आधी नेपाळ जगातील एकमेव हिंदू राष्ट्र होते. 2008मध्ये लागू करण्यात आलेल्या संविधानानुसार सत्तेत आलेल्या साम्यवादी...

भारताचे अशांत शेजार आणि लोकशाही

इमेज
            आपल्या भारतात पाच राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमुळे सर्व वातावरण ढवळून निघाले असताना भारताच्या शेजारी असणाऱ्या नेपाळ आणि म्यानमार या दोन देशातील वातावरणसुद्धा लोकशाहीच्या दोन वेगवेगळ्या आंदोलनामुळे ढवळून निघत आहे . नेपाळमध्ये सध्याची वर्तमान गणतांत्रीक लोकशाही व्यवस्था मोडीत काढत  संविधानिक राजेशाहीची स्थापना करण्यात यावी या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरु आहे तर म्यानमार या शेजारील देशामध्ये सध्याची वर्तमान असणारी लष्करशाही पद्यच्युत करून लोकशाहीची स्थापना करण्यात यावी या मागणीसाठी करण्यात आलेल्या चळवणीने  निर्णायक स्वरूप गाठले आहे जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून ख्याती असलेल्या आपल्या भारताच्या शेजारील या दोन देशामध्ये लोकशाहीविषयक या आंदोलनाने एक आश्चर्यकारक स्थिती जगात निर्माण केली आहे          नेपाळमध्ये सध्या भारतासारखीच गणतांत्रीक लोकशाही व्यवस्था आहे ज्यामध्ये देशाचा प्रमुख हा लोकांमार्फत अप्रत्यक्षरीत्या निवडला जातो . मात्र हि व्यवस्था मोडीत काढत देशात इंग्लड सारखी घटनादत्त राजेशाही व्यवस्था...

भारत नेपाळ संबंधाची नवी पहाट

इमेज
       नेपाळ , भारताच्या २८ पैकी उत्तराखंड ,उत्तरप्रदेश , बिहार ,पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या पाच राज्यांबरोबर सीमा शेअर करणारा देश . उत्तराखंड या राज्यातील काही प्रदेशाबाबत काहीसा सिमववाद असणारा देश म्हणजे नेपाळ भारतीय संस्कृतीचा प्रचंड प्रभाव असलेलाभारत आणि चीन या दोन बलाढ्य देशातील बफर स्टेट म्हणजे नेपाळ तर या नेपाळचे पंतप्रधान   पुष्पकमल दहल 'प्रचंड' हे भारताचे  पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून 31 मे ते 3 जून  या कालावधीत भारताच्या दौऱ्यावर   आले होते .  सध्याच्या कार्यकाळात पदभार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान प्रचंड यांची ही पहिलीच द्विपक्षीय भारत भेट होती .परराष्ट्र व्यवहार मंत्री नारायण प्रकाश सौद, , अर्थमंत्री, डॉ. प्रकाश शरण महत, . ऊर्जा, जलसंपदा आणि पाटबंधारे मंत्री, शक्ती बहादूर बस्नेत,भौतिक पायाभूत सुविधा आणि वाहतूक मंत्री,. प्रकाश ज्वाला, उद्योग, वाणिज्य आणि पुरवठा मंत्री  रमेश रिजाल,  हे या भेटीदरम्यान पंतप्रधानांच्या सोबतच्या शिष्टमंडळाचा भाग होते   दोन्ही पंतप्रधानांनी पारंपारिक सौहार्द ...

नेपाळ बावीस वर्षापुर्वीचा आणि आताचा !

इमेज
राजपरिवाराचे चित्र  तारीख 1 जून 2001..... स्थळ काठमांडूतील राजाचा राजवाडा ........   वेळ नेपाळी प्रमाणवेळेनुसार रात्री सव्वा नउची .....    राजपरीवातील एक सदस्य राजाचा सख्खा भाउ वगळता सर्वजण साप्ताहिक पारीवारीक भोजनासाठी एकत्र आलेले . अचानक कोणाच्या ध्यानीमनी नसताना भावी राजा दिपेंद्र याने स्वतःच्या रायफलीमधून बेछूट गोळीबार केला . नंतर स्वतःच्या डोक्यात गोळी झाडली . या गोळीबारातून भावी राजा दिपेंद्र ,   दिपेंद्रची   काकू , त्याचा चूलत भाउ , आणि त्या वेळेस तिथे नसणारा काका सोडून सर्व जण तात्काळ मरण पावतात . भावी राजा दिपेंद्रचे   3 जून रोजी निधन होते .         भावी राजा दिपेंद्रचे एका मुलीवर प्रेम होते . तो तीला घराण्याची सून म्हणून घरी आणू इच्छित असतो . मात्र राजाचा किंबहूना राणीचा त्यास विरोध असतो . यातून घराण्यात धूसफूस सुरु असते . या धूसफुसीतून भावी राजाने हे हत्याकांड केल्याचे अधिकृतरीत्या सांगण्यात आले . मात्र अनेकांचा मते ...

जागतिक राजकारणातील महत्त्वाचा देश भारत

इमेज
         येणारा काळ हा भारताचा असेल असे  म्हटल्यास वावगे ठरू नये अश्या घडामोडी सध्या  घडत असलेल्या भारताच्या संदर्भातील  परराष्ट्रीय  घडामोडी बघितल्यास सहजतेने लक्षात येते . गेल्या पंधरा दिवसात जपानचे पंतप्रधान दोन दिवशीय भारत दौऱयावर आले   . चीनचे परराष्ट्र मंत्री देखील त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रम नसताना सुद्धा त्यांनी भारताला भेट दिली . ऑस्टेलिया या देशाच्या पंतप्रधानांनी ऑनलाईन परिषदेत उपस्थित राहताना भारताला अनुकूल असे अनेक करार केले . तर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात इस्राईलचे पंतप्रधान भारताच्या तीन दिवसाच्या दौऱयावर येणार आहेत हे कमी काय म्हणून इस्राईलचे पंतप्रधान भारताच्या दौऱयावर असताना नेपाळचे पंतप्रधान देऊबा देखील यावेळी तीन दिवसाच्या भारताच्या दौऱयावर असणार आहेत  नेपाळचे पंतप्रधान १ एप्रिल ते ३ एप्रिल या दरम्यान भारताच्या भेटीवर असतील याच दरम्यान २६ मार्च ते ३० मार्च या दरम्यान मालदीव आणि श्रीलंका देशाच्या परराष्ट्र खात्याच्या आमांत्रणवरून भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर मालदीव या देशाच्या...

नेपाळ आजचा उद्याचा

इमेज
      सिने अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा  अंमली पदार्थाचा सेवन केल्याचा आरोपामुळे  कारागृहात बंदी असल्यामुळे त्याच्या विषयीचा बातम्या आणि सध्या  असलेल्या क्रिकेट विश्वचषकासंबंधी बातम्या देण्यात माध्यमे व्यस्त असताना आपल्या शेजारील देश असणाऱ्या नेपाळविषयी दोन घडामोडी घडल्या  घडामोडींपैकी एक घडामोड आपला शत्रू असणाऱ्या चीनविषयक आहे तर दुसरी आपल्या भारताविषयक आहे .      नेपाळ आपले मित्र राष्ट्र आहे .आपल्या भारतीय लष्करात नेपाळी सैन्याची एक पलटण आहे . भारतीय प्रशासन सेवेत भारताने भूतान बरोबर  देशाचे नागरिक येऊ शकतात तो देश म्हणजे नेपाळ तसेच नेपाळ आणि भारत यातील सीमा खुली असल्याने एकमेकांच्या देशातील नागरिक पासपोर्ट आणि व्हिसा शिवाय एकमेकांच्या हद्दीत जाऊ शकत असल्याने त्याचा विषयीच्या घडामोडी आपणास एक जागरूक नागरिक म्हणून माहिती असणे आवश्यक आहे माझे आजचे लेखन त्यासाठीच       तर मित्रानो , नेपाळच्या गृह मंत्रालयामार्फत केलेल्या एका सर्वेक्षणात नेपाळच्या हुमला जिल्ह्यात चीनने नेपाळच्या बऱ्याच भागात घुसखोरी केल्याचे...

बातमीतील नेपाळ (भाग 1)

इमेज
        आपल्या भारतात ट्टीटर या समाजमाध्याच्या काही कृतीमुळे हे समाजमाध्यम चर्चेत आले असताना आपल्या शेजारील नेपाळ या देशात भारताच्या संदर्भात तीन घडामोडी घडल्या. त्यातील दोन पुर्णतः आपल्याशी संबधीत आहे, तर एक घडामोड आपले शत्रूराष्ट्र असणाऱ्या चीनविषयक आहे. नेपाळ आपले मित्र राष्ट्र असल्याने या घडामोडीस विशेष महत्व आहे. चला तर मग बघूया या घडामोड       तर मित्रांनो, चीनमार्फत करण्यात येणाऱ्या, सिंधूपालचौक या जिल्ह्यातील  एका विकासकामामुळे नैसर्गिक आपत्ती आल्यामुळे, नेपाळमध्ये चीन विरोधी वातावरण तयार होणे, पंतजंलीच्या कोरोनाविषयक औषधाला नेपाळने बंदी घालणे, आणि  नेपाळच्या पंतप्रधानाने योगाविषयी वादगस्त विधान करणे, यामुळे नेपाळ चर्चेत आला होता.आता बघूया. हे  मुद्दे  सविस्तरपणे.  पहिल्यांदा बोलूया  नेपाळमध्ये तयार झालेल्या चीनविरोधी मुद्याविषयी.        तर  नेपाळच्या उत्तरेला असणाऱ्या तिबेटशी नेपाळचा संपर्क भौगोलिक दुर्गमतेमुळे आता आता पर्यंत फारशा नव्हता . मात्र गेल्या काही वर्षांपासून चीनमार्फ...

नेपाळ वीस वर्षापुर्वीचा आणि आताचा !

इमेज
                        तारीख 1 जून 2001..... स्थळ काठमांडूतील राजाचा राजवाडा ........  वेळ नेपाळी प्रमाणवेळेनुसार रात्री सव्वा नउची.....   राजपरीवातील एक सदस्य राजाचा सख्खा भाउ वगळता सर्वजण साप्ताहिक पारीवारीक भोजनासाठी एकत्र आलेले. अचानक कोणाच्या ध्यानीमनी नसताना भावी राजा दिपेंद्र याने स्वतःच्या रायफलीमधून बेछूट गोळीबार केला.नंतर स्वतःच्या डोक्यात गोळी झाडली. या गोळीबारातून भावी राजा   दिपेंद्रची   काकू, त्याचा चूलत भाउ, आणि त्या वेळेस तिथे नसणारा काका सोडून सर्व जण तात्काळ मरण पावतात. भावी राजा  दिपेंद्र चे  3जून रोजी निधन होते. भावी राजा  दिपेंद्र चे एका मुलीवर प्रेम होते. तो तीला घराण्याची सून म्हणून घरी आणू इच्छित असतो. मात्र राजाचा किंबहूना राणीचा त्यास विरोध असतो. यातून घराण्यात धूसफूस सुरु असते. या धूसफुसीतून भावी राजाने हे हत्याकांड केल्याचे अधिकृतरीत्या सांगण्यात आले.मात्र अनेकांचा मते भावी राजा दिपेंद्र असे कृत्य करण्यास धजावणार नाही. राजाचा भावाने सत्ता ...

भारत आणि बिमस्टेक2021

इमेज
  आपल्या महाराष्ट्रात कोरोनाच्या संख्येबाबत आपली महाराष्ट्रातील माध्यमे, मनात भिती उत्पन होवून त्या भितीपोटी मनोशाररीक विकाराद्वारा कोरोना होतो का ? असे वाटावे असे वार्तांकन करत असताना, 1एप्रिल रोजी ज्या संघटनेमध्ये भारत महत्तवाचा सदस्य देश आहे, अस्या बिमस्टेक या संघटनेतील मंत्री स्तरावरील परीषद आँनलाइन पद्धतीने झाली. ही या प्रकारची 17 वी परीषद होती. या परीषदेचे अध्यक्षपद श्रीलंकेकडे होते.     ज्यांचा बंगालचा उपसागराला किनारा लागून आहे, किंवा बंगालचा उपसागरासी जवळचा संपर्क आहे, अस्या सात देशांची संघटना म्हणजे बिमस्टेक . भारत ,श्रीलंका, नेपाळ, भुटान,बांगलादेश, म्यानमार ,थायलंड हे सदस्य देश असणाऱ्या या संघटनेची स्थापना एका जाहिरनाम्याद्वारे थायलंडची राजधानी बँकाक येथे 1997 साली झाली. बिमस्टेक हे या संघटनेचे संक्षीप्त रुप आहे, जीचे पुर्ण रुप आहे Bay of Bengal, intiative for mulut sectorial technological and economical cooperation  . या संस्थेचे मुख्यालय बांगलादेशची राजधानी ढाका येथे झाली. सुरवातीला ही संघटना सहा उदिष्टांसाठी स्थापन झाली होती. त्याचामध्ये मोठ्या प्रमाणात...