पोस्ट्स

ऑक्टोबर १७, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

का आहे २०२३ वर्ष भारतासाठी अत्यंत महत्वाचे ?

इमेज
         पुढील वर्ष २०२३भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे   कारण एस .  सी .  ओ . या संक्षिप्त नावाने प्रसिद्ध असलेल्या   शांघाय को ऑपरेशन   ऑर्गनझेशन   तसेच जी २० या दोन्ही संघटनेच्या अध्यक्षपदाची माळ पुढील वर्षी २०२३ साली भारताच्या गळ्यात पडेल . २०२३ या वर्षी एक वर्षासाठी भारत या दोन्ही संघटनेच्या अध्यक्षपदी असेल . ज्यामुळे भारताला विविध देशांशी आपले व्यापारी आर्थिक संबंध दृढ करण्यास मदत होईल . ज्यामध्ये मध्य आशियातील   पाच इस्लामिक राष्ट्रांपैकी   तुर्कमेनिस्तान वगळता अन्य चारही देश तसेच दक्षिण अमेरिका खंडातील अर्जेंटिना ब्राझील , उत्तर अमेरिका खंडातील मेक्सिको , कॅनडा , आशिया खंडातील दक्षिण कोरिया , इंडोनेशिया , युरोप खंडातील फ्रांस युनाटेड किंगडम ( इंग्लंड ) आदी देश प्रमुख आहेत सुमारे २८ देशांशी प्रत्यक्ष व्यापारविषयक विविध करार करायची संधी त्यामुळे भारताला   मिळेल   जगात जरी २१० देश असले तरी आर्थिक ताकद...