हवामान बदल दुसरी अप्रकाशीत बाजू
हवामान बद्दल सध्या एक परावलीचा शब्द झाला आहे काहीही स्थानिक पातळीवर काही झाले तरी त्याचा संबध हवामान बद्दलाशी जोडला जातो आमच्या लहान पणी अश नव्हत अशी मलीथानी करून हवामान बदल विषयी बोलले जात आहे ज्यात कायम मनुष्याला आरोपीचा पिंजर्यात उभे केले जाते जे फारशे योग्य नाही मानवी आयुष्य जास्तीत जास्त 100 वर्षाचे आहे जे प्रुथ्वीचा सध्याचा वयाचा तुलनेत नच्या बरोबरच आहे आणी या प्रुथ्वीचा आयुष्यात अनेकदा मानवाचे अस्तिव नसताना देखील हवामान बदल झाले आहेत भारतीय पुराणात असलेली मनुची गोष्ट आपल्याला या आधी सुध्दा जलप्रलय आलेला आहे हे सुचीत करते भुगोलतज्ञाच्या मते कोकणाची निर्मिती काही अज्ञात कारणाने समुद्र मागे हटून झाली आहे भारतीय पुराणातील कोकणाच्या निर्मितीची परशूरामाची गोष्ट पण या गोष्टीकडेच ईशारा करतेय असे कितीतरी पुरावे देता येतील ज्यात भारतीय पुराणात वर्णीलेले चमत्कार आणी त्याचा भौगोलीक संदर्भ देता येतो( माञ याचा संबध क्रुपया अशा लावू नये की प्राचीन भारताला विमान क्षेपणास्ञ टिव्ही आदी प्रकार माहीती होते किमान मी तरी अशे मानण्याचा विरुध्द आहे