पोस्ट्स

रेल्वे लेबलसह पोस्ट दाखवत आहे

महाराष्ट्राला स्वतंत्र्य रेल्वेझोनची प्रतिक्षाच

इमेज
आपली भारतीय रेल्वे जगात विस्ताराचा बाबत चवथ्या क्रमकांवर आहे.जर्मनी देशात जितके एकुण किलोमीटरचे रूळ आहेत,तितक्या किलोमीटरचे रूळ एकट्या २०२५ मध्ये भारतीय रेल्वेकडून टाकण्यात आले.जपानमध्ये ६०टक्के तर जर्मनीत ६७ टक्के मार्गाचे विद्युतीकरण झाले असताना एप्रिल २०२६चा विचार करता भारतात सुमारे ९२ ते९३ टक्के मार्गाचे विद्युतीकरण पुर्ण झाले आहे‌.सार्वजनिक उपक्रमाचा विचार करता जगातील सर्वात जास्त रोजगार निर्मिती करणारा उपक्रम म्हणून भारतीय रेल्वेकडे बघितले जाते.भारतीय रेल्वेची ही काही उत्तम म्हणता येतील, असी वैशिष्टे असली तरी काही प्रमाणात तीला आंतरराज्य राजकारणाने पोखरले आहे,हे सुद्धा नाकारून चालणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी लवकरच शासकीय गॅझेटमध्ये भारतात रेल्वेचा १८ वा रेल्वेझोन कार्यान्वित करण्याची घोषणा करण्यात येणार असल्याचे जाहिर करून हेच पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. या घोषणेनुसार चालू वर्ष २०२६च्या जूलै महिन्यात दक्षिण किनारा रेल्वे (South Cosatal Railway) अस्तिवात येईल. भारतीय रेल्वेच्या प्रशासनिक सोयीसाठी रेल्वेचे विविध झोनमध्ये विभाजन करण्या...

रेल्वेचे काहीसे उशिरा पडलेले मात्र अतिशय उत्तम पाऊल 'रेल वन ऍप्लिकेशन'

इमेज
  आपल्या  भारतातील प्रशासन मोठे अजिब रसायन आहे.नागरिकांच्या सोयीसाठी उपाययोजना करताना संबंधित यंत्रणा नक्की कोणता विचार करतात ? याचा अंदाज बांधता येणे भल्याभल्या देखील शक्य होणार नाही अश्या प्रकारचा या यंत्रणांच्या कारभार असतो.  मात्र नंतर आलेले अनुभव लक्षात घेत  या उपाय योजनेत मोठ्या प्रमाणात बदल होतात हेही तितकेच खरे.  हे बदल बघितले तर हे बदल आधीच का केले नाहीत ? असा प्रश्न सर्वसाम्यांना नक्कीच पडेल असे या यंत्रणेचे काम असते. अगदी रेल्वेसारख्या जगातील सर्वात मोठ्या सार्वजनिक वाहतुकीचा  उपक्रम देखील या कचाट्यातून सुटलेला नाही रेल्वेचे 'रेल वन हे ऍप्लिकेशन'  हे याचे एका उत्तम उहदाहरण म्हणता येईल  रेल्वेचे अनरिझर्वड तसेच रिझर्वेशन करणे , गाड्यांची सध्याची स्थिती बघणे आपल्या रिझर्वेशनची स्थिती बघणे,पास काढणे दोन स्टेशन दरम्यान किती ट्रेन धावतात त्यांची डब्यांची स्थिती काय आहे ? प्रवासादरम्यान खाण्याची सोय करणे,रेल्वेकडून काही मदत मागवणे, रेल्वेच्या कारभाराबाबत तक्रारी करणे, प्रवासादरम्यान कंटाळा येऊ नये म्हणून मनोरंजनाची सोय करणे, रेल्वेबाबतची छान छ...

रेल्वेत हे देखील सुखावणारे बदल होत आहेत.

इमेज
सध्या आपल्या भारतीय रेल्वेच्या बातम्या बघितल्यास, सातत्याने वंदे भारत एक्स्प्रेस चर्चेत असल्याचे दिसते.मात्र वंदे भारत सोडून सर्वांना अमिमान वाटावा अस्या दोन घटना आपल्या भारतीय रेल्वेबाबत नुकत्याच घडल्या,त्या आपणापर्यत पोहोचवण्यासाठी आजचे लेखन.          तर मित्रांनो, आपल्या भारतीय रेल्वेच्या मालवाहतूकीच्या बाबत अत्यंत महत्त्वाचे असलेल्या ईस्टन फ्रेड डेडीकेडस्  कॉरीडॉर हे जवळपास पुर्णत्वाकडे गेल्याचे भारतीय रेल्वेकडून नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. ईस्टन फ्रेड डेडीकेडस् कॉरीडॉर हा मालवाहतूकीला गती देण्यासाठी रेल्वेकडून उभारण्यात येणाऱ्या चार प्रकल्पांपैकी महत्त्वाच्या दोन प्रकल्पांपैकी एक आहे.जो पंजाबमधील लुधियाना ते पश्चिम बंगालमधील दानापूर पर्यंत आहे .या प्रकल्पाचे काम विविध टप्यात सुरू होते.यातील काही टप्पे या आधीच पुर्ण क्षमतेने सुरु झाले होते.३०सप्टेंबर रोजी भारतीय रेल्वेकडून पंजाबमधील लुधियाना ते बिहारमधील सोननगर पर्यंतचा संपूर्ण १३७७ किलोमीटरचा टप्पा इलेक्ट्रीक इंजिनाची यशस्वी चाचणी घेण्यात येवून पुर्ण क्षमतेने इलेक्ट्रीक इंजिनाचा वापर करत मालवाहतूकीसा...

भारतीय रेल्वे नॉट आउट @170

इमेज
येत्या रविवारी 16तारखेला आपल्या सर्वांच्या भारतीय रेल्वेला 170 वर्ष पुर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने भारतीय रेल्वेवर प्रेम करणाऱ्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा  ज्या तीन गोष्टींने  समस्त भारताला जोडुन ठेवले आहेत ,त्या म्हणजे बाँलीवूड, क्रिकेट आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपली भारतीय रेल्वे. भारतीय रेल्वे विस्ताराच्या बाबतीत अजस्त्र आहेच,मात्र 21 शतकातील विकसीत भारताचे प्रतिनिधित्व करत आधुनिक देखील होत आहे, वंदे भारत एक्सप्रेस (जूने नाव ट्रेन18) हे त्याचे जिवंत उदाहरण .या खेरीज रेल्वेच्या वाहतूकीत मोठा वाटा असणाऱ्या प्रवाश्यांचा विचार करत भारतातील सर्व प्रवाशी गाड्यांना प्रवाश्यात कमी धक्के देणारे तसेच दुर्दैवाने अपघात झालाच तर एकमेकांवर न चढणाऱ्या (ज्यामुळे प्राणहानी टळते) अत्याधुनीक एल एच बी कोचेसची भेट देत तसेच भारतीयांना जलद प्रवाश्याची अनभुती येण्यासाठी सेमी हायस्पिड प्रकारची सेवा देण्यासाठी देखील तयारी करत हम है तयार हाच अनुभव भारतीयांना देण्यासाठी स्वतः तत्पर करत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.  वेगवेगळ्या18प्रकारच्या  प्रवाशी गाड्या( राजधानी , संपर्कक्रांती, दुरंतो,...

आर्थिक वर्ष २०२3-२४ च्या अर्थसंकल्पात रेल्वेचा विचार करता महाराष्ट्राला काय मिळाले ?

इमेज
                नुकताच आपल्या भारताचा आर्थिक वर्ष २०२ 3- २४   चा अर्थसंकल्पात जाहीर झाला .  सन २०१६ साली १९२३ पासून सुरु असणारी प्रक्रिया खंडित झाली आणि रेल्वे अर्थसंकल्प मूळ अर्थसंकल्पात विलीन करण्यात आला , ज्यामुळे रेल्वे अर्थसंकल्पात होणाऱ्या विविध घोषणा थांबल्या .  ज्यामध्ये येणाऱ्या वर्षात सुरु होणाऱ्या प्रवाशी रेल्वेगाड्या , रेल्वेतर्फे होणारे विविध विकासकामे जसे नव्या मार्गाची निर्मिती , अस्तित्वात असणाऱ्या रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण तिहेरीकरण   , गेज बदलणे , डिझेल मार्गाचे विद्युतीकरण वगैरे . आज ज्या प्रमाणे पूर्वी   इतर मंत्रालयाच्याबाबत   तरतुदी घोषित केल्या जात   असत त्याच प्रमाणे रेल्वेबाबतच्या तरतुदी घोषित केल्या जातात .  मात्र त्यामुळे प्रत्येक गोष्टीला किती खर्च आला या विषयी सविस्तर माहिती अर्थसंकल्पाच्यावेळी मिळत नाही रेल्वे मंत्रालयाकडून अर्थसंकल्प जाहीर झाल्यावर काही दिवसानी   या...

सिंहावलोकन २०२२ सार्वजनिक वाहतूकव्यवस्था

इमेज
            इंग्रजी नववर्ष सुरु होण्यसासाठी आता मोजकेच दिवस बाकी आहेत . या सरत्या २०२२ वर्षाचा विचार करता सार्वजनिक वाहतूकव्यवस्थेचा विचार करता , अनेक बदलांचे वर्ष ठरले , कोणत्याहीउ देशाच्या प्रगतीत त्या देशातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते त्यामुळे आपल्या भारताचा विकासाचा अभ्यास करताना हे बदल अत्यंत महत्त्वाचे ठरतात . चला तर मग जाणून घेउया हे बदल     आपल्या भारतात दोन प्रकारची सार्वजनिक   वाहतूक आहे त्यातील पहिली म्हणजे   सर्व भारतभर पसरली आणि केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली येणारी आपली भारतीय रेल्वे तर दुसरी आहे वेगवेगळ्या राज्य सरकारच्या अधिपत्याखाली कार्यरत असणारी त्या त्या राज्याची स्वतंत्र अशी सार्वजनिक परिवहन सेवा ज्यास सर्वसाधारणपणे एसटी असे संबोधनात येते . सरत्या २०२२ वर्षात दोन्ही प्रकारच्या वाहतूक व्यवस्थांमध्ये मोठ्या प्रमाणत बदल झाले पहिल्यांदा आपण रेल्वे या सर्व भारतभर पसरलेल्या वाह...