पोस्ट्स

मे १७, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अस्मितांच्या प्रश्नाऐवजी या जीवघेण्या प्रश्नाकडे कधी बघणार आपण ?

इमेज
 सध्या समाजजीवनाकडे नजर टाकल्यास अनेक अस्मितांचे प्रश्न गंभीर स्वरूप धारण करत असल्याचे दिसून येत आहे . काही शतके पूर्वी घडलेल्या अन्यायाचे परिमार्जन करण्यासाठी साध्य मोठ्या प्रमाणात मोहिमा राबवल्या जात आहे विविध अस्मिता  मानवास जगताना आनंद देत असल्यातरी निव्वळ अस्मितांवर जगता येणे अशक्य आहे . मानवास रोजच्या जगण्यात अस्मितांबरोबर अनेक भौतिक घटकांची देखील गरज असते यातील अनेक घटक निसर्गावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या अवलूंबून असतात . निसार्गातील चांगल्या वाईट घटनांचा या भोतिक घटकांचे प्रमाण कमी जास्त होण्यात होतो . सध्याच्या निसर्गाच्या लहरीपणा वाढला असताना याचा खूपच मोठ्या प्रमाणात मानवी आयुष्यावर परिणाम होत आहे या प्रश्नाबाबत मात्र हवी तेव्हढी चर्चा भारतात होताना दिसत नाही . जर्मनी सारख्या देशात केंद्रीय सत्तेच्या राजकारणात हवामान बदल  चर्चेत येऊन खूप काळ लोटला आता तेथील राज्याच्या निवडणुकीत हवामान बदलाच्या मुद्यावरून या मुद्यावरून सत्तांतरण होत आहे . आपल्याकडे राज्याच्या राजकारणात सोडा केंद्रीय राजकारणात देखील हा मुद्दा कोणी राजकीय नेत्याने घेतला आहे का ? हा लेख लिहीत असताना ईशान्

मराठवाड्यातील एक दिवस

इमेज
   मी पुण्यात असताना, दर शनिवारी सायंकाळी एसटी बसने फिरायला जात असे .शनिवारी आँफिस सुटले की मी घरी न जाता बसस्टँडवर जात असे. तेथून बस पकडून दुसऱ्या गावात जावून रविवारी सायंकाळी चार पाचपर्यत त्या गावात फिरुन पुन्हा पुण्यात येत असे, आणि सोमवारी पुन्हा आँफिसमध्ये रुजु होत असे.त्यावेळी मी सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे  या जिल्ह्यात भरपूर भटकलो.मात्र पुणे सुटले, आणि यात बराच खंड पडला ,मात्र सध्या कोव्हिड 19संपल्याने आणि माझ्या प्रवाश्याचे प्रमुख साधन असलेली एसटी पुन्हा जोमाने सुरु झाल्याने  मी आता या फिरण्याचा पुन्हा प्रारंभ करत आहे.ज्याची सुरवात मी 15 मे रोजी जालना जिल्ह्याला भेट देवून केली.     मी जालना या ठिकाणची  फिरण्याचे ठिकाण  म्हणून निवड    नविन जाणून घेण्याची उत्सुकता तसेच जाण्यायेण्याचा वेळ ,आणि एकुण वेळेची उपलब्धता या निकषांवर केली.माझ्या  होम टाउन असलेल्या नाशिकचा.विचार करता मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेल्या औरंगाबाद या जिल्ह्यातील भद्रा मारुती, पैठण, अजिंठा वेरुळ, घुष्णेश्वर ,बिबिका मकबरा आदी स्थाने या आधी बघीतल्याने काहीतरी नवे असावे, म्हणून मी जालना जिल्हा निवडला.