पोस्ट्स

जुलै ११, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आखाती देशातील अशांतता

इमेज
सध्या तेल उत्पादक असणाऱ्या आखाती देशांत प्रचंड प्रमाणात अशांतता आहे .10 जूलै रोजी इराणने युनाटेड किग्डम या या देशाच्या जहाजांना पकडल्याने त्यात भरच पडली आहे  या तणावाचा केंद्रबिंदू असणाऱ्या इराणबरोबर आपल्या भारताचे अनेक प्रकल्प सुरू आहेत . त्यांना यामुळे खीळ बसू शकते . शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने पाकिस्तानवर अंकुश ठेवण्यासाठी आपणास इरान अत्यंत महत्तवाचा देश आहे . (पाकिस्तान आणि इराण हे शेजारी  देश असले तरी  दोघांमध्ये अनेक विषयावर वाद आहे ) अफगाणिस्तानमध्ये भारताचे अनेक प्रकल्प सुरु आहेत . त्याना    आवश्यक ती मदत इराणमधून आपण करत असतो . याच इराणमध्ये आपण चागबहार हे बंदर विकसीत करत आहोत. जे चीन पाकिस्तानात विकसित करत असणाऱ्या ग्वादार या बंदरापासून हाकेच्या अंतरावर आहे . त्यामुळे  मूळ मुद्दा जरी इराण आणि अमेरिकेबरोबरच असला तरीआपणास  या मुद्यांना बगल देता येणे अशक्य आहे . आपणास याच चष्म्यातून या मुद्याकडे बघावे लागेल . याची सुरवात कशी झाली हे बघायचे असल्यांस आपणास बराक ओबामा यांच्या कार्यकाळापर्यंत मागे जावे लागते . बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष असताना इराणने अमेरिकेसह

आठवणीतील जुलै महिना

इमेज
             जूलै महिन्याचा पंधरवडा जसा जवळ येतो तश्या भारताचा विविध जखमांची आणि  समस्यांची खपली निघण्यास सुरवात होते मग ती कधी दहशतवादाचा प्रश्न असो लोकसंख्येचा प्रश्न असो किंवा प्रदुषणाचा प्रश्न असते किंवा भारताचे आँस्कर प्राप्तीचे स्वप्न कधी पूर्ण होणार ?भारताच्या 1991च्या  अर्थव्यवस्थेची ,अथवा गैरकारभाराची 26जूलै ची असते त्यातील दहशतवाद लोकसंख्या आणि  प्रदुषणाचा प्रश्न आणी भारताच्या आँस्कर वारीची बस चुकण्याची या सर्वांची एकञीत खपली निघते ती 9जूलै 10 आणि  11 जूलैला.  9जूलै हा जे अजून काही काळ जगले असते तर भारताला नक्कीच एखाद दुसरे ऑस्कर  मिळाले असते असे अप्रतीम चिञपट तयार करणारे गुरुदत्त यांचा जन्मदिवस दुर्दैवाने  ते गीता दत्त आणि  वहीदा रेहमान  यांच्या प्रेमाच्या काञीत सापडले आणि त्यांचा म्रूत्यु झाला 10 जूलै ला पुण्याचा मध्यवस्तीतील फरासखाना येथे बॉम्बस्फोट झाला होता तर 11जूलै ला मुंबईत पश्चीम रेल्वेवर साखळी बॉम्बस्फोट झाले होते माञ मुंबईतील बॉम्बस्फोट येव्हढेच 11जूलैचे महत्व नाही तर               सध्या भारतात कळीचा मुद्दा बनलेल्या प्रदुषणाच्या आणि लोकसंख्येचा तो जागतीक दिवस पण