समानता अशक्यच
भारतात सध्या आरक्षण किंवा अन्य मार्ग वापरून समानता आणण्याची स्पर्धा सुरु आहे. माझ्या मते जे कदापि शक्य नाही . महाभारपासूनच्या काळापासूनच जरी विचार केला तरी , आपणास समाजात विषमताच दिसते , अश्वथामा असो किंवा कृष्णाचा मित्र असणारा सुदामा असो आपणास गरीबी दिसते , याच मार्गाने विचार केल्यास आपणास आपणास दिसते की समाजात सधन अणि कमकुवत वर्ग हे रहणारच जगाच्या
सुरवातीपासून हे वर्ग अस्तिवात आले . अणि जगाच्या अंताबरोबरच हे भेद लयास जातील. सर्व मानव जात सामान ही कल्पना म्हणून योग्य असली तरी ही कल्पना प्रत्यक्षात येणे अवघड आहे . अणि ही संकल्पना प्रत्यक्षात आली तर मनुष्याला काहीच काम नसल्याने मनुष्य कही काम न केल्याने लायस जाईल . मनुष्यात भेद आहे म्हणून तर मनुष्य काम करतो
सुरवातीपासून हे वर्ग अस्तिवात आले . अणि जगाच्या अंताबरोबरच हे भेद लयास जातील. सर्व मानव जात सामान ही कल्पना म्हणून योग्य असली तरी ही कल्पना प्रत्यक्षात येणे अवघड आहे . अणि ही संकल्पना प्रत्यक्षात आली तर मनुष्याला काहीच काम नसल्याने मनुष्य कही काम न केल्याने लायस जाईल . मनुष्यात भेद आहे म्हणून तर मनुष्य काम करतो
टिप्पण्या