चला जाणून घेउया शाळांच्या विविविधतेविषयी

                                    सध्या महाराष्ट्रातील शालेय शिक्षणातील कळीचा मुद्दा कोणता असेल ? तर   तो आहे विविध माध्यमातील शाळा . जसे सीबीएससीच्या शाळा आयसिएससीच्या शाळा आणि राज्य पाठ्यपुस्तक मंडळाचा अभयास क्रम राबवणाऱ्या शाळा . गुणांकन पध्द्त आणि भाषा विषयावरून या विविध प्रकारच्या
शाळा चर्चेत आहेत . तर जाणून घेउया या शाळांच्या प्रश्नविषयी     
                                                    भारतात प्रत्येक राज्यामध्ये एक राज्य शैक्षणिक बोर्ड आहे त्यांतर्गत त्यातील शाळांचा कारभार चालतो त्या त्या या राज्याचा संस्कृतीनुसार तेथील अभ्यासक्रम असतो भारतामध्ये विविधता असल्याने प्रत्येक राज्याचा अभ्यासक्रम वेगळा असतो याचा फटका ज्यांची विविध राज्यात बदली होते अस्या व्यक्तींचा मुलांवर होऊ नये म्हणून CBSC या मंडळाची निर्मिती करण्यात आली आहे या मंडळाचे कार्यक्षेत्र संपूर्ण भारत असून सर्वत्र सारखा अभ्यासक्रम राबवला जातो ज्यांची विदेशात सुध्दा  बदली होते अस्या  व्यक्तींचा पाल्यासाठी ICCSE या मंडळाची निर्मिती केली आहे CBSC &ICSC या मंडळामार्फत शाळा चालवल्या जातात त्या बारावी प्रर्यंत असतात मात्र बहुतेक वेळेस या मंडळाचे STUDENT १० नंतर राज्य मंडळात जातात हि झाली मंडळ स्तरावरील विविधता                                

                        त्यानंतर क्रम लागतो भाषा मध्यमाचा ENGLISH व प्रादेशिक भाषा माध्यम म्हणून वापरल्या जातात . आपल्या महाराष्ट्रातात सुधा कन्नड गुजराती हिंदी अश्या  जळजळ ९ भाषा मराठी व ENGLISH , उर्दू व्यतिरिक्त वापरतात.  त्यातील कोणते माध्यम चांगले कि वाईट या मध्ये मी पडणार नाही, याचा विषय ज्या ने त्याने घ्यायचा आहे ,त्या वर मी भाष्य करणार नाही          

    
        शाळेची मालकी कोणाची ? यावर सुध्दा सरकारी शाळा व खाजगी शाळा असे दोन प्रकार पडतात  सरकारी शाळांमध्ये   नगर पालिके/महानगर पालिकेचा चा शाळा ,तालुका पंचायत समिते कडून नियंत्रित केल्या जाणाऱ्या  शाळा ज्या जिल्हा परिषदेचा शाळा म्हणून प्रसिध्द आहेत .  व समाज कल्याण या सरकारी विभागाकडून चालवल्या जाणाऱ्या   खेडोपाडी पसरलेल्या शाळा यांचा समावेश होतो . 
                       खाजगी शाळेचा विचार करता सरकारचा अनुदानावर (अंशतः ) चालणऱ्या  शाळा व कायम विनानुदानित ताव्वावर चालणाऱ्या (याच शाळांचा शुल्काचा मोठा प्रश्न आहे ) असे प्रकार पडतात .  त्याच प्रमाणे सध्या विशेष चर्चेत असणार्या व केंद्र सरकारकडून चालवल्या जाणारी नवोद्याय केंद्रीय शाळा हा प्रकार सुध्दा  यातच मोडतो   .                                                              

         त्याच प्रमाणे फक्त पारंपारिक शिक्षण देणार्या व पारंपारिक शिक्षणात बदल करून देणाऱ्या पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी ,नाशिक मधील आनंद निकेतन कोलाक्ताच्याची रवीन्द्रनाथ टागोर यांनी सुरु केलेली शांती निकेतन अस्या  शाळांचा समावेश करता येई

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?