मराठीची सक्ती

                     नुकताच महाराष्ट्र सरकारने सर्व बोर्डांच्या आणि सर्व माध्यमांच्या शाळेत मराठी भाषा विषय सक्तीचा करणारा आदेश काढला .   तामिळनाडू मध्ये या प्रकारची सक्ती करणारा आदेश याआधी काढण्यात आला होता . मराठीची संवर्धन करण्यासाठी महत्त्वाकांशी पाऊल  म्हणून याकडे सरकारी पक्ष बघत आहे .  . हा प्रश्न न्यायालयात जाणार तिथे सरकार आपली बाजू कशी उचलून धरणार हे बघणे अतौक्याच ठरेलत्यावरच सरकारच्या या निर्णयाकडे बघावे लागेल
                       कविवर्य कुसुमाग्रजांनी  डोक्यावर राजमुकूट  असणाऱ्या मात्र अंगात फाटकी भरजरी शालू नेसून  मंत्र्यालायात वाट बघणाऱ्या  मराठीची  कल्पना करून कैक वर्षे लोटली . या वर्षात पुलाखाहून बरच पाणी वाहून गेले आहे , त्या वर्षात मराठीची अवस्थ्या जाऊनच बिकट
झाली आहे . या बिकट अवस्थेत नवसंजीवनी देण्याचे कार्य यामुळे होईल असे सत्ताधिकाऱ्याना वाटत आहे  . मात्र याचे पैठण येथे कैक वर्षापासून  उभारण्यात  येणाऱ्या संत साहित्य अभयास विद्यापीठासारखी अवस्था होयला नको. अन्यथा  मराठीला वालीच राहणार नाही
                    आपल्याच एका राज्य सरकारने इयत्ता अकरावी आणि बारावी साठी माहिती आणि तंत्रज्ञान विषयासाठी मराठी भाषा विषय ऐच्छिक ठेवण्याचा निर्यय घेतला होता , जो मराठीला मारकच ठरला असो . त्यानंतर मराठी भाषा विषयाच्या संदर्भात हा दुसरा निर्णय .  दोन्ही निर्णय हे मूलगामी परिणाम करणारे
             माझ्या मते या निर्यायांचे यशापयश मोजायचे झाल्यास सरकार  न्यायालयात हि बाजू किती उचलून धरते हे बघणे महत्वाचे  ठरेल यावरचया निर्णयाचे यशापयश ठरेल . जर हा निर्यय न्यायालयात देखील टिकून राहिला तर आणि तरच या निर्णयाचे सकारात्मक परिणाम दिसतील अन्यथा नाही                       

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?