पोस्ट्स

जानेवारी ३०, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मी कोणती पद्धत वापरुन पुस्तके निवडतो (माझे वाचन भाग ८)

इमेज
  माझ्या कालच्या लेखावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या त्याबाबद्दल माझा लेख वाचणाऱ्या,यावर प्रतिक्रिया देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन. या प्रतिक्रियांमध्ये एकाने  मला विचारले होते की, अजिक्य  कोणती पद्धत वापरून पुस्तके निवडतो . म्हणजे तू माहितीवर पुस्तके मोठ्या संख्येने वाचतो. हे माहिती आहे मात्र विविध विषयावरची माहिती देणारीं पुस्तक असताना,  एखादे  पुस्तक वाचायचे किंवा एखादे पुस्तक वाचायचे नाही हे तू कोणते निकष वापरून ठरवतो हे मला जाणून घेयला आवडेल. तर माझे आजचे लेखन याच प्रश्नाच्या उत्तरासाठी तर मित्रानो माझ्या पुस्तक निवडण्याचे दोन निकष आहेत .पहिला निकष आहे लेखकाचा तर दुसरा निकष आहे विषयाचा. मी माझे वाचन भाग ४  मध्ये सांगितल्याप्रमाणे माझे आवडते  लेखक आहेत अच्युत गोडबोले आणि गिरीश  कुबेर. (आता मला ते लेखक की आवडतो हे ज्यांना माहिती करायचे असेल त्यांनी या लेखालिकेचा भाग क्रमांक ४ वाचावा.त्या ठिकणी मी हा मुद्दा सविस्तर मांडल्याने तो पुन्हा इथे मांडत नाही ) या दोन्ही लेखकांनी नवीन काही लिहले कि ते वाचण्यास माझी पहिली पसंती आहे मी आतार्यंत अच्युत...

होय महात्मा गांधींमुळेच !

इमेज
नेत्रदानाचा एका सुप्रसिद्ध जाहिरातीत अमिताभ बच्चन यांच्या तोंडी एक वाक्य आहे, कुछ लोंगो केलीय मेरी आवाज ही मेरी पहचान है! आपल्या भारताच्या संदर्भात हे वाक्य म्हणायचे झाल्यास महात्मा गांधी हीच काही लोकांसाठी भारताची ओळख आहे.अमेरीकेत कृष्णवर्णीयांचा हक्कांसाठी लढा उभारणारे मार्टिन ल्युथर किंग, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष  बराक ओबामा दक्षिण आफ्रिकेचे नेल्सन म़डेला ही त्यापैकी काही प्रमुख नावे .मात्र दुर्देवाने आपल्या भारतात काही उजव्या लोकांकडून त्यांची खिल्ली उडवली जाते‌.पाकिस्तानचा निर्मितीचे पाप त्यांच्या गळ्यात मारले जाते. जनभावना सरदार पटेल यांनी भारताचे पहिले पंतप्रधान व्हावे, ही  असताना, पंडीत नेहरु यांना स्वत:ची इच्छा म्हणून पंतप्रधान केले असा आरोप करतात.मात्र  हे लोक विसरतात की, महात्मा गांधी आहे, म्हणून आपला भारत देश आज टिकून आहे.जगातील चौथी मोठी आर्थिक ताकद आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचे योगदान मान्य करावेच लागेल.त्यांनी स्वातंत्र्य लढ्याला जनसामान्यापर्यत पोहचवले.क्रांतीकारकांच्या मार्गाचा अवलंब प्रत्येक सर्वसामान्य नागरिक  करू शके...