पोस्ट्स

जानेवारी १०, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

चरित्र भारताच्या अद्वितीय पंतप्रधानांचे ,नरसिंहालोकन'

इमेज
            पी व्ही. नरसिंहराव.  स्वातंत्र्योत्तर भारताचा वाटचालीचा आढावा आपण जर पंतप्रधानानुसार घेण्याचे ठरवल्यास अग्रक्रमाने घ्यावेच लागेल असे नाव . स्वतः पंतप्रधान होण्याच्या आधीचे सरकार बहुमत नसल्यामुळे कोसळले  असताना, स्वतःचे अल्पमतातील सरकार देशावर मोठ्या  प्रमाणात बदल होतील  असा अर्थव्यवस्थेच्या बाबतीत आधीपेक्षा पूर्णतः विरुद्ध  निर्णय  घेऊन तो अमलात आणणे तसेच देशातील धार्मिक विद्वेष कडेलोटाच्या स्थितीवर जाऊन पोहोचला असताना ती स्थिती नियंत्रणात आणणे य सारखे  महत्वाचे निर्णय घेत   पूर्ण  पाच चालवण्याचा भीम पराक्रम करणारे पंप्रधान म्हणून आज आपण त्यांना ओळखतो . पी व्ही नरसिंहराव हे काँग्रेसचे नेहरू गांधी परिवार सोडून झालेले पहिले पंतप्रधान होय.त्य्नाच्याच कार्यकाळात आपण मुक्त अर्थव्यवसंस्थेचे धोरण स्वीकारले. भारताच्या इतिहासातील काळा अध्याय असलेला बाबरी मशिदीचे पडणे मुबंईत बॉम्बस्फोट होणे या घटना देखील त्यांच्याच कार्यकाळातील इतकी सारी आव्हाने असताना त्यांना स्वतःच्या काँग्रेस पक्षातील नेत्याच्या प...