एखाद्या व्यक्तीला ओळखतो म्हणजे काय ? तर आपण त्या व्यक्तीशी जो काळ घालवला असतो आणी आपण त्या व्यक्तीशी जे बोललो असतो त्यावरून काढलेला तो निष्कर्ष असतो हा निष्कर्ष काढण्यासाठी आपण आपले अनुभव विश्व वापरतो माञ एखाद्या विषयीची एखादी गोष्ट जर आपणास माहिती नसेल तर आपण काढलेला निष्कर्ष चूकणार नाही कशावरून ? किंवा आपले अनुभव विश्व एखाद्याची समस्या ओळखण्यास कमी पडले तरी एखाद्याच्या बाबतचे आपले मत चुकणारच ना ? मग एखाद्या निपराध माणसाला अपराधी व एखाद्या अपराधी माणसाला निपराधी ठरवून टाकतो जे योग्य नाही असे मला वाटते एखाद्याची पूर्वग्रहदुषित माहीती मिळते त्याविषयी ची माहितीची शहनिशा न
करताच एखाद्यावर फूली मानतो जे सर्वा थाने अयोग्य असते एखाद्याचा हेतू साध्य करण्यासाठी जल एखाद्याने जाणून बाजून गैर माहीती पसरवली आणी आपण त्यावरच विसंबून राहिलो तर ? आपण कदाचित एखादा चांगला मिञ कदाचित गमावून बसू . आपले चरीञ आपण कोणाबरोबर राहतो यावर विकसीत होत असते म्हणजेच एका गोष्टीमुळे आपले चरीञ बदलू शकते त्यामुळे आपणास एखादा माणूस आवडत नसला तरी त्याचाशी बोलले पाहीजे कदाचित त्याचा एखाद्या अडचणीमुळे त्याने आपणास न आवडणारे पाउल उचलले असेल जय आपणास ते कारण कळाले तर आपले त्याचा विषयीचे मत बदलू शकते असो या विषयावर खुप काही बोलण्यासारखे आहे पण तूर्तास थांबतो पुन्हा भेटण्यासाठी तो पर्यत बाय टेक केअर
या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट
वंदन एका दृष्ट्या पंतप्रधानला !
1991 मे 21 ही एक साधीसुधी तारीख नाहीये. आपल्या भारताचे अत्यंत कठीण काळात सक्षम नेतृत्व करणाऱ्या भारताला एका नव्या उंचीवर घेवून जाण्याची इच्छा असणाऱ्या पंतप्रधान राजीव गांधी यांची निवडणूक प्रचारादरम्यान मानवी बाँम्बस्फोटाद्वारे हत्या झाल्याची ही तारीख होय. आज या तारखेला 31 वर्षे अर्थात जवळपास दोन पिढ्याचा कालावधी पुर्ण झाला आहे. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना भावपुर्ण आदरांजली. आपल्या भारतात त्यांची अनेकदा घराण्यामुळे पंतप्रधानपद मिळालेला व्यक्ती अशी संभावना केली जाते त्यांची अशी संभावना करणाऱ्या व्यक्ती मात्र हे विसरतात की दुसऱ्या महायुद्धानंतर स्वतंत्र झालेल्या तिसऱ्या जगातील बहुतेक सर्व देशातील लोकशाहीमध्ये भूतपूर्व राजेच लोकशाहीमध्ये निवडून आले आहेत किंवा त्यांचा स्वतंत्रलढ्यात मोठे योगदान असणाऱ्या व्यक्तीच पुढे शासनात आल्या . भारतही त्यास अपवाद नाही त्यामुळेच भारतीय स्वतंत्रलढ्यात मोठे योगदान असणाऱ्या नेहरू घराण्याचा वारस असणाऱ्या राजीव गांधींच्या गळ्यात पंतप्रधानपदा...
31वर्षे अभिमानाची*
आकाशातील उपग्रह ग्रह, तारे, तेजोमेघ, दिर्घीका यांच्या अभ्यासासाठी असणाऱ्या दुर्बिणी आपण आजकाल अनेकांकडे बघतो. .दुरवरुन येणाऱ्या प्रकाशाचे दृश्य स्वरूप त्या आपणास दाखवतात. मात्र एकुण प्रकाश लहरींपैकी फारच कमी प्रकाशलहरी आपणास दिसतात. आपणास ज्या दुर्बिणी दिसतात त्या या दिसणाऱ्या प्रकाशलहीरीचे दृश्य स्वरूप असते .मानवी डोळ्यास न दिसणाऱ्या रेडिओ लहरीमध्ये गँमा किरण, एक्स रे, अल्टा साउंड किरण, आदींचा समावेश होतो. आपणास दिसणाऱ्या प्रकाशलहरींपेक्षा यांचे विश्व खुपच मोठे आहे. या लहरीच्या अभ्यासातून अनेक रंजक बाबी मानवास ज्ञात झाल्या आहेत. जसे कृष्णविवरांचे अस्तिव, लाल महाराक्षसी तारा ,श्वेतबटू तारा, न्युट्राँन स्टार वगैरै. या प्रकाशलहरींचा अभ्यासासाठी ज्या दुर्बिणी उभारल्या जातात. त्यांना रेडीओ दुर्बिणी उभाराव्या लागतात. या रेडीओ दुर्बिणी उभारणे त्यातून निरीक्षण करणे हे वैयक्तिक एकाचे कार्य नाही. त्यासाठी प्रचंड पैसा, जागा, मनुष्यबळ लागत असल्याने हे कार्य सरकारी पातळीवरच करण्यात येते .जगातील अनेक भागात अस्या सरकारी पाठबळ्यावर रेडिओ दुर्बिणी आहेत. आपल्या भारतातच नव्हे महाराष्ट्रात सुद्धा आह...
विदर्भातील अपरिचित अष्टविनायक
सध्या आपल्या महाराष्ट्रात सर्वत्र गणपती बाप्पाची धूम चालू आहे . या गणेशोत्सवात गणपती दर्शनाचे विशेष महत्व आहे . आपल्या महाराष्ट्रात प्रामुख्याने पुणे परिसरातील गणपतीची ठिकाणे प्रसिद्ध आहेत मात्र आपल्या महाराष्ट्रात फक्त हीच गणपतीची ठिकाणे नाहीत . तर विदर्भात सुद्धा गणपतीची आठ ठिकाणे प्रसिद्ध आहेत . ज्याला वैदर्भीय अष्ट गणेश म्हणतात चला तर जाणून घेउया त्यांच्याविषयी . वरदविनायक - टेकडी गणपती विदर्भातील अष्टविनायकातील पहिला समजला जाणारा गणपती म्हणजे नागपूरचा टेकडी गणपती . ऐन नागपूरमध्ये असलेले हे प्रसिद्ध देवस्थान पिंपळाच्या झाडाखाली गणेशाची शेंदूरच í चत प्रतिमा पाहायला मिळते . नागपूर हे ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वाचे गाव . प्राचीन काळापासून अगदी पुरातत्त्वीय संदर्भ आणि पुरावे नागपूरसंदर्भात उपलब्ध आहेत . ऐतिहासिक भोसले - इंग्रज लढाई ज्या सीताबर्डी परिसरात झाली तिथेच हे गणपतीचे मंदिर आज उभे आहे . स्वयंभू गणेशाची ही मूर्ती एका प्राचीन मंदिराच्या भग्न झालेल्या अवशेषा...
टिप्पण्या