पोस्ट्स

स्वतःची जावबदारी घेण्यास कधी शिकणार आपण ?

इमेज
            भारतातील ज्येष्ठ उदयॊजक सायरस मिस्त्री यांचे रस्ते अपघातात निधन झाल्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या पुढे कर मध्ये बसताना मागील अबाजूस बसणाऱ्या लोकांनाही सीटबेल्ट लावणे बंधनकारक करण्याच्या निर्णय जाहीर केला .  मागील सीटवरील प्रवाश्यानी सीटबेल्ट न लावता प्रवास केल्यास त्यांना मोठ्या आर्थिक दंडाची तरतूद केली . या निर्ययाचे समाज माध्यमात  नकारात्मक प्रतिक्रिया देऊन स्वागत करण्यात आले. .खड्डेविरहित रस्ते , एकाच सलग लेनचे रस्ते रस्त्याच्या कडेला यॊग्य त्या मार्गदशक खुणा पहिले द्या मगच सिटबेल्टची सक्ती करा. स्वतःच्या जवाबदाऱ्या नीट पार पडायच्या नाहीत . मात्र सर्वसामान्यांना छोट्याशा चुकीसाठी मोठाला दंड लावायचा ही प्रशासनाची योग्य पद्धत नाही . यामुळे फक्त वसुली राज्याची  निर्मिती होईल . शहरात जिथे फक्त  १५ ते २० किलोमीटर प्रति तास या वेगाने गाडी चालवावी लागते तिथे मुळात सिटबेल्टची गरजच नाही मात्र यामुळे फक्त घरापासून कोपऱ्यावर भाजी आणायला गेलो तरी त्या जेमतेम १००, २०० मीटरच्या अंतरासासाठी रस्त्यावर उभे राहून पोलीस दंड करती...

आखाती देशात भारताचा डंका

इमेज
   सध्या जागतिक राजकारणात भारताचा डंका दिवसोंदिवस वाढत आहे . आखाती देशात   तर हा डंका मोठ्या प्रमाणत वाढत आहे . इस्लाम हा प्रमुख धर्म असलेल्या आखाती देशात भारतीय परराष्ट्र खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे आवाढलेले दौरे   हेच स्पष्ट करत आहेत ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबर रोजी   भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे   १४ व्या भारत आणि युएई   Joint Commission Meeting आणि तिसऱ्या भारत   युएई   Strategic Dialogue साठी दुबईला गेले होते त्याठिकाणी त्यांनी युएई चे परराष्ट्र मंत्री   शेख अब्दुल्ला बिन झायेद अल नाहयान . यांच्याशी   विविध मुद्यावर चर्चा करून जेमतेम आठवड्याच्या अवधी उलटत नाहीतो च   आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे दुसऱ्या आखाती देशात अर्थात सौदी अरेबिया या देशात १० ते १२ सप्टेंबर रोजी अधिकृत दौऱ्यावर आहेत तिथे आपले परराष्ट्र मंत्री भारत आणि सौदी अरेबिया यांच्या परराष्ट्र मं...

आत्महत्या एक सामाजिक कलंक

इमेज
          जगभरात लोक कोणत्या कारणांनी मृत्युमुखी पडतात या कारणांचा वेध घेतला असता ,  त्यातील पहिल्या क्रमांकावर जे लोकांच्या निधनाचे कारण येते ते म्हणजे आत्महत्या होय . एका अंदाजानुसार जगभरात दरवषी ७ लाख ३० हजार लोक आत्महत्या करून जीवन संपवतात . जगभरात दरवर्षी जितक्या आत्महत्या   होतात त्याच्या २० पट लोकांनी आत्महत्येसाठी प्रयत्न केलेला असतो मात्र त्यांचे प्रयत्न अयशस्वी होतात आणि त्यांचे प्राण वाचतात   आत्महत्या ही फक्त त्या व्यक्तीचीच   हत्या नसते तर जी व्यक्ती आत्महत्या करते त्या व्यक्तीच्या जवळचे त्यानंतर   जगूनही मेल्यासारखेच असतात . यामुळे जगभरात   आत्महत्या एक सामाजिक कलंक मानण्यात येतो हा सामाजिक कलंक जगातून नष्ट व्हावा   समाजात अत्म्हत्येबाबत व्यापक समाजजागृती व्हावी यासाठी दरवर्षी १० सप्टेंबर हा आत्महत्याविरोधी जनजागृती दिन म्हणून साजरा करण्यात येतो   हा दिन २००३ पासून जागतिक आत्महत्या विरोधी संघटनेतर्...