न्युज चँनेल
भारताने हंगेरी या देशाबरोबर विविध करार झाले मात्रा प्राईम
टाइम मधे एकाही NEWS CHANAL वरयाचवर चर्चा केली नाही .देशाचा दृष्टीने हा
करार अत्यंत महत्वाचा असून सुधा यावर चर्चा ना करणे जगातील पहिल्या काही
परराष्ट्र तज्ञामधे समावेश असणार्या आर्य चाणाक्या चा देशात शोभा
देणारे नाही आपल्या देशाचा इतिहास बघितला तर ही गोष्टा आपणास खूप वेळा
दिसते मात्रा भारतीय का सुधारत नाही आजही आपसात भांडण्याचे विषय या
चर्चामधे हाताळले जे माझ्यामते योग्या नाही
टिप्पण्या