जरा याद करो उनको -
आजमितीस या हल्यामागच्या मुख्य सुत्रधार मुळचा काश्मीरी असलेल्या आणि दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक असणाऱ्या अफजल गुरु याच्यावर योग्य त्या पद्धतीने न्यायालयात खटला दाखल करुन त्याला फाशी देण्यात आले आहे. या हल्यात सहभागी असणाऱ्या सर्व दहशतवाद्यांंना जागेवरच कंठस्नान घालण्यात आले. या
यानंतर भारतीय संसदेची सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली. ससंदेची काही प्रवेशद्वारे बंद करण्यात आली. त्यामुळे त्या नंतर दहशतवाद्यांचे असे साहस परत करण्याची हिंमत झाली नाही. याबात संसदेच्या सुरक्षेची जवाबदारी असणाऱ्या सर्वांचे कौतूक करावे , तितके
जय हिंद
टिप्पण्या