पाण्याचे राजकारण


पाण्यचे पुनर्भरण न झाल्याने जमिनीतील पाण्याची पातली खोल गेली आहे पावसाचे पानी जमिनीत न मुरता नदीत मिळते पाणी साठवणारी dam गाळाने भरलेली असल्याने dam मध्ये कमी पाणी मावते rainy season मध्ये पाउस झाल्यावरdam लगेच भरतात त्यामुळे पुरेसे पाणी न साठल्याने हि परिस्थिती होते हिर्वेबाजार ,राळेगण सिधी प्रमाणे पाणी अडवल्यास कोठेही drought ची समस्या येणार नाही शेवटी जमिनीत आता मिळणारे पाणी केव्हानाकेव्हा पौसाचेच आहे जलचक्रचा पुरेसा study नसल्याने drought येतो

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?