पोस्ट्स

इमेज
आपला भारत हा अनेक अजीब गोष्टिने भरलेला देश आहे व्यक्ती हा पण यातीलच एक घटक काय एक एक सॉलिड स्वाभावाचा गोष्टी असतात ! मला एटीम मशीनच्या वेळेस आणी किराणा दुकानात हा प्रकार खुप वेळेस अनुभवयाला मिळतो लोक कसेही दूसर्याचा विचार न करता उभे असतात पहिल्यांदा एटीम च्या विचार करू मला अनेकदा एटीम पाशी हा अनूभव आला आहे इतरांना हा अनुभव न आलेला असल्यास त्यांनी स्वत:पुण्यवान समझावे मी एटीम मधून पैसे काढताना बाहेर आल्यावर मला असे जाणवते की लोक अनेकदा दरवाज्यातच  उभे असतात जणू आतील व्यक्तीने उंच उडी मारुन बाहेर पडावे किवा त्या व्यक्ती हवेच्या असून सरळ चालत  गेले तर आपण त्या व्यक्तीमधून बाहेर पडू अशा या व्यक्तीचा समज का असतो कोण जाणे आतील व्यक्तीला बाहेर पण पडता येवू नये अश्या प्रकारे त्या त्या का उभे राहतात कोण जाणे इतरांना कदाचित चांगले अनूभव असतील माझा माञ या बाबतीत फारशा चांगला अनुभव नाही हे माञ नक्की मला येणारा दुसरा ञासदायक अनुभव म्हणजे किराणा दुकानाच्या कांउटरपाशी तिथे एकाव्यक्तीचे काम असते माञ काही काम नसताना लोक झुंडीने उभे असतात की नव्या माणसाला खुप गर्दी वाटून त्याने बाजूला उभे...

अजून किती बळी

ज्येष्ठ इतिहास तज्ञ निनाद बेडेकर आणी ज्येष्ठ ग्राहक संरक्षण क्षेञातील नेते बिंदुमाधव जोशी यांना विनम्र श्रध्दांजली मुंबई मधील अग्नी प्रलयात म्रुत्युमुखी पडलेल्य ा व्यक्तीना विनम्र आंदरांजली अजून किती वीर बापू गायधनी ? मुंबईत शनिवारी गोकूळ या ईमारतीला सायंकाळी साडेचार ला मोठ्या प्रमाणात आग लागली जी विझवायला 11तास लागले यात वित्तहानी व जिवीतहानीपण झाली मी ज्या नाशकात बसून हे लिहीत आहे त्या नाशकात पण अनेक प्राणघातक आगी लागलेल्या आहेत किंबहूना नाशिकच्या अग्निशामक दलाचे नामकरण ज्या वीर बापू गायधनी यांचा नावाने आहे त्यांना सुध्दा वीरमरण अग्नी प्रलयामूळेच आले होते ही गोष्ट विचारात घेणे आवश्यक आहे आग लागणे टाळता येणे अशक्यप्राय असले तरी जिवित हानी टाळणे शक्य आहे असे मला वाटते त्यासाठी पुढील गोष्टी करणे आवश्यक आहे असे मला वाटते मुंबई मधील आग ज्या भागात लागली त्या भागात पिंपरी चिंचवड किंवा सध्या पुणे महानगरपालीकेत येवू घालणार्या गावांमध्ये गाजत असलेल्या अनधिक्रुत बांधकामाचा प्रश्न निर्माण झाला नव्हता फक्त अरूंद रस्ते होते तरी जीवीतहानी झाली पिंपरी चिंचवड पुणे भागातील अन...

अजुन किती वीर बापु गायधनी

ज्येष्ठ इतिहास तज्ञ निनाद बेडेकर आणी ज्येष्ठ ग्राहक संरक्षण क्षेञातील नेते बिंदुमाधव जोशी यांना विनम्र श्रध्दांजली मुंबई मधील अग्नी प्रलयात म्रुत्युमुखी पडलेल्य ा व्यक्तीना विनम्र आंदरांजली अजून किती वीर बापू गायधनी ? मुंबईत शनिवारी गोकूळ या ईमारतीला सायंकाळी साडेचार ला मोठ्या प्रमाणात आग लागली जी विझवायला 11तास लागले यात वित्तहानी व जिवीतहानीपण झाली मी ज्या नाशकात बसून हे लिहीत आहे त्या नाशकात पण अनेक प्राणघातक आगी लागलेल्या आहेत किंबहूना नाशिकच्या अग्निशामक दलाचे नामकरण ज्या वीर बापू गायधनी यांचा नावाने आहे त्यांना सुध्दा वीरमरण अग्नी प्रलयामूळेच आले होते ही गोष्ट विचारात घेणे आवश्यक आहे आग लागणे टाळता येणे अशक्यप्राय असले तरी जिवित हानी टाळणे शक्य आहे असे मला वाटते त्यासाठी पुढील गोष्टी करणे आवश्यक आहे असे मला वाटते मुंबई मधील आग ज्या भागात लागली त्या भागात पिंपरी चिंचवड किंवा सध्या पुणे महानगरपालीकेत येवू घालणार्या गावांमध्ये गाजत असलेल्या अनधिक्रुत बांधकामाचा प्रश्न निर्माण झाला नव्हता फक्त अरूंद रस्ते होते तरी जीवीतहानी झाली पिंपरी चिंचवड पुणे भागातील अन...

ऐताहासिक वास्तू आणि आपण

इमेज
३ मे २०१५ ला भारतीयाने पहीला चिञपट बनवला त्यास १०१ वर्षे पुर्ण होतील तो चिञपट दादासाहेब फाळके यांनी बनवलेला होता दादासाहेब नाशिक पासून२८ किलोमीटरवरील ञ्यंबकेश् वर चे होते फाळकें चे नाशिकमधील घर केव्हाच इतिहासजमा झाले ञ्यंबकेश्वर मधील त्यांचे घर सुध्दा इतिहासजमा आहे नाशिकमधील वसंत कानेटकरांचे स्मारक सुध्दा नष्ट झाले आहे विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसूमाग्रज यांचे स्मारक जपले गेले आहे हिच एक समाधानाची गोष्ट आपण युरोपीय देशातील खाद्य म्हणता येईल असे खाद्य म्हणजे पिझा बर्गर खातो असे खाण्याविषयी मला काही म्हणायचे नाही काय खायचे काय खायचे नाही हा वैयक्तिक प्रश्न आहे मला येव्हढेच म्हणायचे आहे की या देशात ज्या प्रकारे ऐताहासिक वास्तूंचे जतन होते त्या प्रकारचे जतन आपल्या ऐताहासिक वास्तूंचे व्हावे यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे खाण्याच्या सवयी बरोबर आपण ही सवय घेतली तर सोने पे सुहाना असे म्हणावे लागेल पु ल देशपांडे यांचा अपुरवाई यांचा पुस्तकात शेक्सपियरचे घर जतन केल्याचा उल्लेख आहे मला तरी भारतात असे झालेले आढळलेले नाही माझे अनुभव विश्व परिपुर्ण आहे अशा माझा दावा नाही अनेक कि...

स्वीस बँक आणि आपण

इमेज
सध्या स्विस बौकेतील BLACK MONEY विषयी खूप काही बोलले जाते तो परत आला पाहिजे या विषयी दुमत नाही मात्र त्यावेळेस देउळ या मराठी चित्रपटात दाखवल्याप्रमाने चालणाऱ्या रुपयाचा व्यवहारावर सुध्दा नियंत्रण असावे असे लोकांना का वाटत नाही त्या विषयी एखादा केजरीवाल का बोलत नाही केरळ राज्यातील पद्मनाथ मंदिरात BLACK MONEY पेक्षा अधिक माया मिळाली आहे .नाशिक येथील एका प्रसिद्ध मंदिरात 200 किलो सोने (एका किलोला 32 लाख )व 150 किलो चांदीचे (एका किलोस 64हजार )दागिने(अधीक माहितीसाठी लोकसत्ता या NEWSPAPERमधील मंदिराराची सुरक्षीतता हि लेखमाला वाचावी ) आहेत वर या मंदिराने काही समाजकार्य केल्याची नोंद माझ्याकडे तरी नाही देशात प्रचंड लोक गरीब असताना हे चोचले कशासाठी पुरवायचे ?UNISEF च्या 2009 साली प्रकाशित झालेल्या मानवी राहणीमानाच्या अहवालानुसार आपल्या भारतात दर पाच लोकांमागे एक मंदिर आहे भारतची लोकसंख्या 124 कोटी आहे म्हणजेज भारतात 24 कोटी 80लाख मंदिरे आहेत काही सम्मान जनक मंदिरे सोडली तर सर्वत्र प्रचंड लुट चालू आहे हि लूट आपल्या देशातच आहे ती समाजासाठी नक्कीच मात्र वापरता येऊ शकते बर ए...

बालचित्रवाणी

बालचित्रवाणी सारखे कार्यकम सध्या कोणत्याच वाहिनीवर दिसत नाही .सध्या जागोजागी काहीश्या महाग वाटत असणार्या सीडी पेक्षा त्यातील कर्यक्रमांचा चा दर्जा हा खूप चांगल होता लोकमान्य लोकशक्ती म्हणणाऱ्या एक न्यूज पेपर मध्ये अनांदायी शिक्षणा विषयी जे येते त्यापेक्षाही त्याचा दर्जा चांगला होता मुख्य म्हणजे ते फ्री होते केबल किवा अन्य कसलाच खर्च त्याला येत नव्हता मी गेल्या दोन दिवसांपासून जेव्हा यु ट्यूब वर बालाचित्रावाणी विषयी शोध घेतला तेव्हा मला निराशा हाती आली यु ट्यूब वर अनेक चांगल्या कार्याक्रमांचा शोध घेतला असता निराशा येते तरी मला या द्रारे असे सांगायचे आहे कि बालचित्र वाणी सारखे जुन्या चांगल्या कार्याक्रमाचे  व्हिडियो तुमचा कडे असल्यास ते अपलोड करा

न्युज चँनेल

भारताने हंगेरी या देशाबरोबर विविध करार झाले मात्रा प्राईम टाइम मधे एकाही NEWS CHANAL वरयाचवर चर्चा केली नाही .देशाचा दृष्टीने हा करार अत्यंत महत्वाचा असून सुधा यावर चर्चा ना करणे जगातील पहिल्या काही परराष्ट्र तज्ञामधे समावेश असणार्‍या आर्य चाणाक्या चा देशात शोभा देणारे नाही आपल्या देशाचा इतिहास बघितला तर ही गोष्टा आपणास खूप वेळा दिसते मात्रा भारतीय का सुधारत नाही आजही आपसात भांडण्याचे विषय या चर्चामधे हाताळले जे माझ्यामते योग्या नाही