पोस्ट्स

चंद्रयान 3 भारतीयांची अभिनंदनस्पद कामगिरी

इमेज
  इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने 14 जुलैला देशाच्या प्रगतीत एका अभिनंदनस्पद कामगिरीची नोंद केली, हे एव्हाना आपल्याला माहिती झालेच असेल . सुमारे तीन वर्ष अथक प्रयत्न करत जगातील 210 देशांपैकी अत्यंत मोजक्या एका हाताची पाच बोटे सुद्धा त्यांची यादी करायला जास्त होतील, अशी कामगिरी अर्थात चंद्रावर यान पोहोचवण्याची भीम कामगिरी भारताने पुन्हा एकदा पार पाडली .  ज्या देशाच्या अंतराळ संशोधन संस्थेची सुरवात,  दिवाळीत आपण उडवतो त्या प्रकारची, मात्र दिवाळीतील रॉकेटच्या पेक्षा मोठी रॉकेट उडवत, एका पडक्या चर्चमध्ये झाली.  रॉकेटचे विविध भाग शास्त्रज्ञानी सायकलवर एखादी मोळी बांधून वाहतूक करावी, त्या पद्धतीने वाहून आणले, या पद्धतीने झाली. त्या संस्थेने अमेरिका रशिया आदि विकसित देशच्या तुलनेत अत्यंत किरकोळ खर्च्यात चंद्राला गवसणी घालावी हे नवलच . ते देखील स्पेस वॉर सारख्या एखाद्या हॉलिवूडमधील चित्रपटाची निर्मितीसाठी लागलेल्या रककमेपेक्षा कमी खर्चात, चंद्रमोहिमेची आखणी करण्यात आली आहे, ही बाब आपण कायमच लक्षात घेयला हवी .        अन्य देशांच्या चंद्रमोहिमेत न आढलेले...

पेटते पश्चिम बंगाल

इमेज
  भारताच्या अध्यात्माची पाश्चात्य जगातला ओळख करून देणारे स्वामी विवेकानंद , भारतात रसायनशास्त्रावर आधारित उद्योगाची पायाभरणी करणारे प्रफुल्लचंद्र रे , भारताला साहित्य क्षेत्रातील नोबेल देणारे रवींद्रनाथ टागोर . अर्थशास्त्रज्ञांचे नोबेल देणारे अमात्य सेन ,  ज्येष्ठ क्रांतिकारी सुभाषचंद्र बोस,  .आणि  बिपिनचंद्र पाल बाँलीवूडची जगाला उत्तम ओळख करुन देणारे सत्यजित रे . भारतात प्रबोधनाची मुहूर्तमेढ रोवणारे राजा राममोहन रॉय .एकमेकांशी दुरान्वयेही संबंध नसणाऱ्या या सर्व व्यक्तींमधे एक सामान दुवा आहे . या  सर्व व्यक्ती बंगाली आहेत  बंगाल गंगेच्या त्रिभुज प्रदेशामुळे अत्यंत सुपीक झालेला प्रदेश त्यामध्ये तागासारख्या नगदी पिकांमुळे शेतीही समृद्ध म्हणावी अशी .त्या मध्ये सुरवातीला सांगितल्याप्रमाणे या सारख्या अत्यंत प्रतिभावान व्यक्तींमुळे  त्यात तर सोन्याहून पिवळे होण्यासारखी स्थिती.  भारतात सर्वाधिक पुस्तके बंगाली भाषेत वाचली जात असल्याचा इतिहास आहे. मात्र आजमितीस बंगालची स्थिती अत्यंत वाईट आहे . भारतातील सर्वात जास्त रस्त्यावरील भिकारी पश...

भारत कंबोडिया संबंध मैत्रीच्या नव्या वळणावर

इमेज
                 आपल्या भारतीय संस्कृतीचा फार मोठा प्रभाव जगभरात आहे भारताच्या सभोवतालचे देशच नव्हें तर त्या पासून दूर  असणाऱ्या देशांवर देखील फार  पूवीपासून भारताचा प्रभाव आहे  . कंबोडिया हा अशाच एक देश आशिया  खंडाच्या आग्नेय दिशेला असलेल्या  इंडो चायना  भागातील भारताचा प्रभाव असणारा देश . युके (इंग्लड )सारखी घटनादत्त राजेशाही असणाऱ्या या देशाचे राष्ट्रप्रमुख अर्थात  विद्यमान  कंबोडियाचे राजे  नोरोडोम सिहामोनी यांनी 29 मे  ते  31 मे या  कालावधीत भारताचा दौरा केला  भारत आणि कंबोडिया यांच्यातील राजनैतिक संबंधांस  70 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल हा दौरा आयोजित करण्यात आला होता  1952 मध्ये त्यांच्या  तत्कालीन राजाने  भारताला भेट दिल्यावर दोन्ही देशांमध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले होते त्यास यंदा 70 वर्षे पूर्ण झाली आहेत1952 च्या त्या भेटीनंतर विद्यमान राजे नोरोडोम सिहामोनी  यांचे वडील  वडील नोरोडोम सिहानोक यांनी सन १९६३ साली . भेट दिली होती  ...

भारत नेपाळ संबंधाची नवी पहाट

इमेज
       नेपाळ , भारताच्या २८ पैकी उत्तराखंड ,उत्तरप्रदेश , बिहार ,पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या पाच राज्यांबरोबर सीमा शेअर करणारा देश . उत्तराखंड या राज्यातील काही प्रदेशाबाबत काहीसा सिमववाद असणारा देश म्हणजे नेपाळ भारतीय संस्कृतीचा प्रचंड प्रभाव असलेलाभारत आणि चीन या दोन बलाढ्य देशातील बफर स्टेट म्हणजे नेपाळ तर या नेपाळचे पंतप्रधान   पुष्पकमल दहल 'प्रचंड' हे भारताचे  पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून 31 मे ते 3 जून  या कालावधीत भारताच्या दौऱ्यावर   आले होते .  सध्याच्या कार्यकाळात पदभार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान प्रचंड यांची ही पहिलीच द्विपक्षीय भारत भेट होती .परराष्ट्र व्यवहार मंत्री नारायण प्रकाश सौद, , अर्थमंत्री, डॉ. प्रकाश शरण महत, . ऊर्जा, जलसंपदा आणि पाटबंधारे मंत्री, शक्ती बहादूर बस्नेत,भौतिक पायाभूत सुविधा आणि वाहतूक मंत्री,. प्रकाश ज्वाला, उद्योग, वाणिज्य आणि पुरवठा मंत्री  रमेश रिजाल,  हे या भेटीदरम्यान पंतप्रधानांच्या सोबतच्या शिष्टमंडळाचा भाग होते   दोन्ही पंतप्रधानांनी पारंपारिक सौहार्द ...

39 वर्षानंतर....

इमेज
  काही घडामोडी घडून गेल्यावर कित्येक वर्ष उलटून गेली तरी त्या घडामोडींचा परिणाम शिल्लक राहतो , जून महिन्यात दक्षिण आशियाचा विचार करता   या घडामोडी बऱ्याच मोठ्या प्रमाणात आहे . 25 जून 1975 रोजी भारतात लादण्यात   लादण्यात आलेली आणीबाणी , जून 1975 मध्ये सिक्कीमचे भारतात झालेले एकत्रीकरण ,   3 जून 1947 रोजी ब्रिटिश संसदेत   पारित करण्यात आलेला भारताचा स्वातंत्र्याचा कायदा किंवा   3 जून 1984 रोजी अमृतसर येथील शीख बांधवांच्या पाच पवित्र गुरुद्वारांपैकी एक असंणाऱ्या सुवर्ण मंदिरात झालेली   लष्करी    कारवाई त्यापैकीच एक        ऑपरेशन ब्ल्यू स्टार या नावाने प्रसिद्ध असलेल्या   अमृतसर येथील शीख बांधवांच्या पाच पवित्र गुरुद्वारांपैकी एक असंणाऱ्या सुवर्ण मंदिरात झालेली लष्करी कारवाईचे    वस्तूनिष्ठ अध्ययन केल्यास असे लक्षात येते की पंजाबच्या स्थानिक राजकारणात एका पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी त्या वेळच्या कॉग्...

काळरात्र 34 वर्षांपूर्वीची

इमेज
           आपल्या भारतात सन 2014 एका विचारसरणीच्या पक्षाकडून त्याच्या पुर्णतः विरुद्ध   विचारसरणी असणाऱ्या पक्षाकडे कोणताही रक्तपात न होता सत्तांतर झाले पुढे पाच वर्षांनी 2019 सुद्धा कोणसंघटन करण्याचा ताही रक्तपात ना होता आधीचाच पक्षाची सत्ता काय राहिली . सन 2014 च्या आधी काही लोकशाही हक्कासांसाठी देशभरात आंदोलन झाले   मात्र त्यात सरकारी पक्षाकडून बाळाचा वापर करण्यात आला नाही या आधीही आपल्या भारताच्या इतिहासात कित्येकदा एका पक्षाचे सरकार जाऊन   . पूर्णतः विरूद्ध पक्षाचे सरकार आले आहे . जगात अन्यत्र कुठे झालेला नाही असा निवडणुकीच्या   कम्युनिष्ठ पक्षाने सत्ता घेण्याचा प्रकार देखील भारतात घडला . आपल्या भारतीयांनी राज्य विधानसभेच्या निवडणुकीत एका पक्षाला   मतदान केले तर त्याचवेळी किंवा त्या निवडणुकीपासून काही कालावधीत झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत दुसऱ्या पक्षाला मतदान केल्याचेही दिसून येते . याला कारण म्हणजे भारतात खोलवर   र...