पोस्ट्स

भारत होऊ शकतो चीनला मागे टाकून क्रमांक एकचा देश

इमेज
              पुढील दीड वर्षात भारत  चीनला मागे टाकून होऊ शकतो  जगात होणार क्रमांक एकचा    देश    संयुक्त राष्ट्र संघाचा अहवालातील निष्कर्ष ! असे वाचल्यावर आपणास आनंद होऊ शकतो कायम आपल्यावर कुरघोडी करण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या चीनचे नाक आपण ठेचणार या भावनेतून आपणस आनंद होऊ हाकतो संयुक्त राष्टसंघाचा अहवालातील निष्कर्ष खोटा कशा काय असू शकेल असेही स्पष्टीकरण आपल्यापैकी काही जण त्यासाठी देतील तर मित्रानो थांबा पुढील दीड वर्षात आपण चीनला कोणत्या गोष्टीत मागे टाकणार आहोत हे जाणून घ्या !  तर जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधत संयुक्त राष्ट्रसंघातर्फे सोमवार १ १ जुलै रोजी प्रकाशित अहवालात हे सांगण्यात येत आहे संयुक्त राष्ट्रसंघाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी कार्यरत विभागाच्या लोकसंख्या या उपविभागातर्फे हा अहवाल प्रकाशित कऱण्यात आला आहे या अहवालाचे नाव अवलोकन लोकसंख्या २०२२ (The World Population Prospects 2022) आहे आपण तो इंटरनेटवर बघू शकतात .      या अहवालात चालू वर्षी जगाची लोकसंख्या ८ अ...

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?

इमेज
 दोनच दिवसापूर्वी अमरनाथ यात्रेदरम्यान ढगफुटी होऊन काही जणांचा बळी गेला काही जण अजूनही बेपत्ता आहेत . त्यामुळे देशाच्या अनेक भागात मोठी चर्चा सुरु आहे ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ? तर ही ढगफुटी म्हणजे काय ? ती का निर्माण होते ? तिचे परिणाम काय हे सांगण्यासाठी आजच्या लेखाचे प्रयोजन .  तर अत्यंत कमी वेळात म्हणजे तीन ते चार  तासात पंधरा दिवसात किंवा महिनाभरात पडतो तितका पाऊस सुमारे २५ ते ३० किलोमीटरच्या त्रिजेच्या प्रदेशात पडणे म्हणजे ढगफुटी होय हा प्रकार सामान्यतःडोंगराळ प्रदेश्यात घडतो . जसा अमरनाथ यात्रेच्या प्रदेश्यात घडला आहे आपण इतिहासाच्या धांडोळा घेतल्यास गेल्या काही वर्षात ढगफुटीच्या घटना वाढलेल्या दिसतात याला जगतिक हवामानबद्दल कारणीभूत आहे  आता वळूया ढगफुटी का होते ? या प्रश्नाकडे. हे समजून घेण्याआधी आपल्याला पाऊस पडतो म्हणजे काय ?हे समजून घेणे आवश्यक आहे तर आपल्या वातावरणात पाण्याची वाफ असते शास्त्रीय भाषेत तिला बाष्प म्हणतात तर हे बाष्प कोणत्या तापमानास किती सामावले जाईल हे निश्चित आहे एखाद्या वेळी त्या विशिष्ट तापमानास जितके बाष्प सामावले जाऊ शकेल त्...

श्रीलंकेत नक्की चाललंय तरी काय

इमेज
 आपल्या भारताच्या दक्षिणेला असणारा श्रीलंका मोठ्या आर्थिक संकटात सापडल्याचे आता आपणास माहिती असेलच या वर्षी फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यापासून मोठ्या प्रमाणत चर्चेत आलेल्या आर्थिक संकट आता पुढील अत्यंत कडेलोटाच्या पातळीवर पोहोचले आहे  . वारंवार मागणी करून देखील शांतपणे आंदोलन करून देखील श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्या पदाचा राजीनामा न दिल्याने आणि श्रीलंकेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होणे दूरच ती अजून चिघळल्याने श्रीलंकेतील नागरिकांनाच संयमाचा बांध अखेर फुटला श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांनी देशभरात  लागू केलेला बंद मागे घेतल्यावर तासच होत नाही तोच तेथील नागरिकांनी राष्ट्रपती भवनात घुसून तेथील सोयीसुविधांचा ताबा घेतला परिस्थिती हाताबाहेर जात आहे हे बघून त्याच्या धीच राष्ट्रपतींनी राष्ट्रपती भवनाबाहेर सुरक्षित आश्रय घेतला होताते कुठे आहे ते हा लेख लिहण्यापर्यंत काहीही समजले नाहीये  शनिवारी आपल्या भारतीय प्रमाणवेनुसार रात्री पावणेदहाच्या सुमारास श्रीलंकेच्या पंतप्रधानाचे खासगी घर जमावाने पेटवून दिले आहे पंतप्रधानां विक्रमसिंघे यांच...

सिने चित्रीकरणाचा बादशाहा. .. गुरुदत्त

इमेज
बाँलिवूडचा खरा सम्राट गुरुदत्त " मरावेपरी किर्तीरुपे उरावे " अशी आपल्याकडे एक मराठी   म्हण आहे .  मनुष्याचा मृत्यू झाल्यावर देखील त्याने केलेल्या कामांमुळे त्याचे नाव   आदरानेघ्यावे लागेल . असे काम व्यक्तीने करावे असा त्याचा   अर्थआहे . भारतातील सिनेसृष्टीचा   विचारकरता   कृष्णधवलसिनेमंचा कालावधीतील एक थोर सिने दिग्दर्शक , सिनेअभिनेते , नृत्य दिग्दर्शक , सिनेनिर्माते गुरुदत्त अर्थात वसंतकुमार शिवशंकर पदुकोण नाव घ्यावेच लागेल ९ जुलै हि त्याची जयंती त्या निमित्याने त्यांच्या स्मृतीस अभिवादन       गुरुदत्त यांच्या चित्रपटांचे वॆशिष्ट्यम्हणजे मानवी आयुष्यातील दुःखांनासहजतेने चित्रित करणे , प्यासामध्ये मानवी आयुष्यातलीनात्यातील उणिवा त्यांच्या चित्रपटातून स्पष्टपणे जाणवतात . पैशापुढे मानवीनाते   कसे   थिटेपडतात   याचेसुंदर चित्रण यातूनघडते . कागज के   फूलया चित्रपटातून सिनेसृष्टीचे भीषण वास्तवत्यांनी रसिकांसमोर मांडले . त्यांनीआपल्या चित्रपटात अनेक ...

कथा महाराष्ट्राच्या टायटॅनिकची

इमेज
आपल्या सर्वांना लंडन या शहरांतून न्यूयॉर्क या शहरांत जाणाऱ्या आणि दुर्घटनाग्रस्त झालेल्या टायटॅनिक या जहाजाची गोष्ट माहिती असेलच या जहाजाच्या दुर्घटनेवर   तयार झालेला चित्रपट देखील आपण अनेकदा बघितला असेल . मात्र या टायटॅनिकच्या जहाज दुर्घटनेशी   साम्य असणारी दृघटना आपल्या महाराष्ट्रत देखील घडली होती मात्र दुदैवाने या घटनेला टायटॅनिक या दुर्घटनेच्या   तुलनेत खूपच कमी प्रसिद्धी मिळाली .  एस एस रामदास बोट दुर्घटना या नावाने ओळखली जाणारी या दुर्घटनेला   भारताच्या नौदल इतिहासात एक मोठा काळा डाग म्हणून ओळखले जाते किमान नारळी पौर्णिमा झाल्याशिवाय समुद्रात जाण्यास अटकाव करणारा सध्याच्या निर्बध याच दुर्घटनेनंतर लागू करण्यात आला   १७ जुलै १९४७ ,  आषाढ महिन्याच्या अमावास्येला मुबई पासून हाकेच्या अंतरावर घडलेल्या या दुर्घटनेत   ६०० लोकांना   प्राणास मुकावे लागले होते मृतांमध्ये बहुसंख्य कोकणात राहणारे   लोक होते काही ब्रिटीश लोक सुद्धा यात ...