पोस्ट्स

भारताची जगाला साद

इमेज
    सप्टेंबर महिन्याच्या १५ आणि १६ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुघल संस्थापक बाबरच्या मूळ गावी अर्थात समरकंद या शहरात असणार आहेत त्या ठिकाणी हे २२ व्या शांघाय को ऑपरेशन ऑर्गनाझेशनच्या २२ व्या   अधिवेशनाला हजेरी लावतील भारतासाठी हे अधिवेशन अत्यंत महतवाचे आहे कारण पुढील २०२३ साली शांघाय को ऑपरेशन ऑर्गनाझेशन या संघटनेचे अध्यक्षपद भारताकडे येणार आहे त्यामुळे २०२३ साली होणारे अधिवेशन यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणारी पार्श्वभूमीवर तयार करण्यासाठी भारतासासाठी हे अधिवेशन महत्वाचे ठरणार आहे उझबेकिस्तानची राजधानी समरकंद येथे होणारे अधिवेशन कोव्हीड १९ च्या साथरोगानंतर पूर्णपणे ऑफलाईन होणारे हे शांघाय को ऑपरेशन ऑर्गनाझेशनचे पहिलेच अधिवेशन आहे . २००२० साली झालेलं अधिवेशन पूर्णतः ऑनलाईन झाले होते तर मागील वर्षी रशियाच्या अध्यक्षतेखाली झालेले   अधिवेशन ऑनलाईन आणि ऑफलाईन याचा मेळ घालत झाले होते . जगातील सर्वात मोठी पादेशिक संघटना असलेल्या शांघाय कॉ ऑपरेशन ...

पाकिस्तानच्या राजकारणात लष्कराची उडी

इमेज
           गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या पाकिस्तानच्या राजकारणाच्या सत्तानाट्यात  आतापर्यंत तटस्थतेची भूमिका घेणाऱ्या पाकिस्तानी लष्कराची उडी  झाली आहे . पाकिस्तानी लष्कराच्या प्रमुखपदी नेमणूक करण्याच्या अधिकार विद्यमान सरकारला नाही अशा मुद्दा पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षाचे नेते माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांच्या राजकीय सभेत उपस्थित केल्यानंतर पाकिस्तानी लष्कराचा  या सत्तानाट्यात प्रवेश झाला  विद्यमान पाकिस्तानी सरकार हे गैर मार्गाने सत्तेत आले आहेत विद्यमान सरकारमधील पंतप्रधान आणि अन्य मंत्र्यांवर भष्ट्राचाराचे आरोप सिद्ध झाले आहेतत्याना न्ययालयाने शिक्षा देखील सुनावली आहे  हे मंत्री जामिनावर बाहेर आहेत त्यामुळे त्यांच्याकडून गुणवत्तेच्या आधारे पाकिस्तानच्या लष्करप्रमुखाची नेमणूक होऊ शकणार नाही . हे मंत्री गुणवत्तेला फाटा देत त्यांना अनुकूल भूमिका घेणाऱ्या व्यक्तीची पाकिस्तानी लष्करप्रमुख म्हणून नेमणूक करतील .पाकिस्तानच्या प्रशासनात लष्करप्रमुखांचे स्थान बघता त्या व्यक्तीवर सुयोग्य व्यक्तीचीच नेमणूक झाली पाहिज...

गुजरातमध्ये अवतरल्या पर्यावरण पूरक एसटीबसेस

इमेज
    मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक विंदा करंदीकर यांच्या कवितेतील एक प्रसिद्ध वाक्य आहे, "देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे".सध्या महाराष्ट्र एसटी सोडून अन्य राज्यातील एसटीने या वाक्यांमध्ये सांगितलेल्या बाबी सत्यात आणल्याचे दिसत आहे. एकेकाळी महाराष्ट्र एसटीची नक्कल इतर राज्यातील करायच्या एका अर्थाने महाराष्ट्र एसटी इतर राज्यांना विविध संकल्पना पुरवायची ,ज्याची नक्कल इतर राज्यातील एसटी महामंडळाकडून करण्यात येत असे.मात्र कालांतराने वर सांगितलेल्या वाक्यातील पुढच्या अर्धा भाग देखील महाराष्ट्र एसटी सोडून अन्य एसटीने प्रत्यक्षात आणला आहे. आज महाराष्ट्र एसटी देशाला नविन संकल्पना देत नाहीये , तर एकेकाळी महाराष्ट्र एसटीची संकल्पनेची नक्कल करणाऱ्या तेलंगणा, गुजरात राज्याच्या एसटी अनेक नाविन्यपूर्ण संकल्पना राबवत आहे. आज सप्टेंबर 2022 मध्ये गुजरातमध्ये जून्या एसटी बसेसच्या इंजिनाचे रूपांतर अत्यंत पर्यावरणपूरक असलेल्या  बिएस 6 इंजिनामध्ये करण्याचा सपाटा लावण्यात आला आहे. गुजरात एसटीच्या सोशल मिडीया अकाउंटवर गेल्यास आज इतक्या जून्या एसटी बसेच्या इ...

स्वतःची जावबदारी घेण्यास कधी शिकणार आपण ?

इमेज
            भारतातील ज्येष्ठ उदयॊजक सायरस मिस्त्री यांचे रस्ते अपघातात निधन झाल्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या पुढे कर मध्ये बसताना मागील अबाजूस बसणाऱ्या लोकांनाही सीटबेल्ट लावणे बंधनकारक करण्याच्या निर्णय जाहीर केला .  मागील सीटवरील प्रवाश्यानी सीटबेल्ट न लावता प्रवास केल्यास त्यांना मोठ्या आर्थिक दंडाची तरतूद केली . या निर्ययाचे समाज माध्यमात  नकारात्मक प्रतिक्रिया देऊन स्वागत करण्यात आले. .खड्डेविरहित रस्ते , एकाच सलग लेनचे रस्ते रस्त्याच्या कडेला यॊग्य त्या मार्गदशक खुणा पहिले द्या मगच सिटबेल्टची सक्ती करा. स्वतःच्या जवाबदाऱ्या नीट पार पडायच्या नाहीत . मात्र सर्वसामान्यांना छोट्याशा चुकीसाठी मोठाला दंड लावायचा ही प्रशासनाची योग्य पद्धत नाही . यामुळे फक्त वसुली राज्याची  निर्मिती होईल . शहरात जिथे फक्त  १५ ते २० किलोमीटर प्रति तास या वेगाने गाडी चालवावी लागते तिथे मुळात सिटबेल्टची गरजच नाही मात्र यामुळे फक्त घरापासून कोपऱ्यावर भाजी आणायला गेलो तरी त्या जेमतेम १००, २०० मीटरच्या अंतरासासाठी रस्त्यावर उभे राहून पोलीस दंड करती...

आखाती देशात भारताचा डंका

इमेज
   सध्या जागतिक राजकारणात भारताचा डंका दिवसोंदिवस वाढत आहे . आखाती देशात   तर हा डंका मोठ्या प्रमाणत वाढत आहे . इस्लाम हा प्रमुख धर्म असलेल्या आखाती देशात भारतीय परराष्ट्र खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे आवाढलेले दौरे   हेच स्पष्ट करत आहेत ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबर रोजी   भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे   १४ व्या भारत आणि युएई   Joint Commission Meeting आणि तिसऱ्या भारत   युएई   Strategic Dialogue साठी दुबईला गेले होते त्याठिकाणी त्यांनी युएई चे परराष्ट्र मंत्री   शेख अब्दुल्ला बिन झायेद अल नाहयान . यांच्याशी   विविध मुद्यावर चर्चा करून जेमतेम आठवड्याच्या अवधी उलटत नाहीतो च   आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे दुसऱ्या आखाती देशात अर्थात सौदी अरेबिया या देशात १० ते १२ सप्टेंबर रोजी अधिकृत दौऱ्यावर आहेत तिथे आपले परराष्ट्र मंत्री भारत आणि सौदी अरेबिया यांच्या परराष्ट्र मं...

आत्महत्या एक सामाजिक कलंक

इमेज
          जगभरात लोक कोणत्या कारणांनी मृत्युमुखी पडतात या कारणांचा वेध घेतला असता ,  त्यातील पहिल्या क्रमांकावर जे लोकांच्या निधनाचे कारण येते ते म्हणजे आत्महत्या होय . एका अंदाजानुसार जगभरात दरवषी ७ लाख ३० हजार लोक आत्महत्या करून जीवन संपवतात . जगभरात दरवर्षी जितक्या आत्महत्या   होतात त्याच्या २० पट लोकांनी आत्महत्येसाठी प्रयत्न केलेला असतो मात्र त्यांचे प्रयत्न अयशस्वी होतात आणि त्यांचे प्राण वाचतात   आत्महत्या ही फक्त त्या व्यक्तीचीच   हत्या नसते तर जी व्यक्ती आत्महत्या करते त्या व्यक्तीच्या जवळचे त्यानंतर   जगूनही मेल्यासारखेच असतात . यामुळे जगभरात   आत्महत्या एक सामाजिक कलंक मानण्यात येतो हा सामाजिक कलंक जगातून नष्ट व्हावा   समाजात अत्म्हत्येबाबत व्यापक समाजजागृती व्हावी यासाठी दरवर्षी १० सप्टेंबर हा आत्महत्याविरोधी जनजागृती दिन म्हणून साजरा करण्यात येतो   हा दिन २००३ पासून जागतिक आत्महत्या विरोधी संघटनेतर्...